@@rajkokulwar9020 just wait and watch लोकसभेला असं हवेत राहण्यामुळ तोंडावर पडले तरी अक्कल आली नाही अजून 😂 काळजी करू नका, विधानसभेला आणखी एकदा हाबडा देऊ
मुस्लिमनी नितेश रणेच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नयेत. हे निवडणूक आली की हे चालू होते. आणी हे आपल्या हिंदू बांधवांना सुद्धा यांचे राजकारण माहीत आहे.
हा होडाफोन पपी गृहमंत्र्यांनीच महाराष्ट्रात सोडला आहे , कारण गृहमंत्र्यांच्या पक्षाने सत्ता येण्यासाठी आज पर्यंत फक्त दंगलीच घडविलेल्या आहेत कारण विकास कामे करुन बघितले आहे बिहारला सहा पुल पडले,विमानतळ काही उडुन गेले काही गळायला लागले,राम मंदिर बांधले ते गळायतय,करोडो खर्च करून ही रस्ते खराब झाले,संसद भवन गळतय ,महारांजा पुतळा आठ महिन्यांत पडला आशा विकासामुळे महाराष्ट्रातील जनतेचा पैसा कामात तिस टक्के आणि यांच्या घरात सत्तरटक्के गेला आता बास
हे टिल्लू बहुतेक दंगल घडवून च सोडणार वाटतं महाराष्ट्रात.बाकी काही नाही हो दंगल झाली तरी,हे मोठे राजकारणी राहतील बाजूला ,पण गरीब गरीब लोक उगाच च भरडली जातील,नुकसान फक्त त्यांचं होईल,हा टिल्लू तर कोणत्या तरी बिळात लपून बसेल
सर तन से जुदा म्हणणारे काय करत आहेत...15 मिनिटांसाठी पोलिस हटाव म्हणणारे काय करत आहेत....जागोजागी waqf बोर्ड जागा हस्तगत करत आहेत ते काय आहे भारत ही हिंदूची भूमी आहे ....अरे त्याला वंदे मातरम् ....भारत माता की जय म्हणायला का अडचण होते...त्यांना त्यांचा स्वतंत्र मुस्लिम देश पाकिस्तान ,बांगलादेश असे खुप दिले अजून भारताचे तुकडे करायचे असतील तर तुम्ही नितेश राणेला विरोध करा...
Aho tai bada saheb thakre cha naw kashala kadta tyanche vichar Ani ha bhadwya che vichar khup wedge ahe kuthe bada saheb sagdyana gheun chalnare manus ani kuthe ha bhadwa je apas made kapu rahila aplya la 😢
या टिल्याला आवरा भाजपा वाल्यानो हा दीड फुट्या तुम्हाला विधानसभेला झोपवायची तयारी करत आहे. बावनकुळे तुम्हाला कशा संदर्भात बोलले माहित नाही म्हणता.. तुम्ही बातम्या वगैरे बघताय की नाय. असू दे जे होतंय ते महाविकास आघाडीच्या हिताचं होतंय. राणे फॅमिली चालू दे असचं तुमचं
आमदार होण्यासाठी सर्व उमेदवारांची पात्रता परीक्षा घ्यायला हवी .जो परीक्षा पास होईल तो उमेदवारीसांठी पात्र .ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना cet .net tet .ctet, tait एवढया परीक्षा द्याव्या लागतात
महाराष्ट्राचा युपी बिहार मधेप्रदेश होणार ही भीती... युवाना जागरूक होवा.. कोना पॉलिटिक्स गोष्टीत सहभाग घेऊ नका... आपलं घर आपला परिवार आणि आपले जिवलग मित्र.. जय शिवराय.. जय भीम.. 🙏
पोलिस प्रशासनाने अशी वक्तव्ये करणार्यावर कारवाई कारवाई करावी, जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे, जागृत जनतेने डोळे उघडे ठेवून मतदान केले पाहीजे,अशा लोकांना घरी बसवले पाहीजे
काही नाही फक्त जनमत विरोधात जात आहे पाहून बीजेपी हिंदू मुस्लिम विषय काढत आहे.. बाकी काँग्रेस सरकार असताना RSS आणि ब्राम्हण समाजाबद्दल राणे काय भाषेत बोलत होते माहिती आहे
राहणे चुकीचे कमेंट करते तरी भाजपवाले.त्याचा सपोर्ट करताय बघा मित्रांनो यांना दंगा घडवण्याचा प्रयत्न यांचा त्याच्यामुळे यांच्याकडे लक्ष देऊ नका येणाऱ्या विधान.सबेत.सागला.दनानून.पभाव.करा. भाजप .हटाव.महाराष्ट्र बचाव
राज्यात राणेराज नाहीय, संविधानराज आहे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला अधिकार आणि हक्क दिले आहेत... पुरोगामी विचारांचा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे,