जिस कांग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकर जी को झुठ प्रचार का सहारा लेकर दो बार चुनाव मे पराजित किया,ऊस कांग्रेस से महाराष्ट्र के आंबेडकर वादी नाराज है. कांग्रेस की दलाली छोडो, ईमानदार बनो.
संविधान. बचाने की कोशिश करने वाले को संविधान बचाने वाले ने पेल दिया। इसलिए आज संविधान सुरक्षित है।. किसी और ने पेल दिया होता तो आज संविधान खतरे में आ जाता।
गेली सत्तर वर्ष बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचे नावं घ्याच आणि पद्दत शिर दलीत लोकांना पुन्हा त्यांच्या पातळीवर आणून सोडायचे त्यांचे मतावर सत्ता उपभोगाची हेच होत आलाय साहेब आपणं खुप मोठे आहात महाराष्ट्रातील समीकरणे तुम्हाला महिती असतील असे वाटते.
सदर कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना माणनारे किंवा वंचित बहुजन आघाडीचे असतील असे वाटत नाही. कारण ते पुर्ण सविधान आणि लोकशाही मान्य करणारे आणि आमल करणारे कार्यकर्ते असतात. त्यामुळे तेच काय आंबेडकरी समुहातील कोणताही कार्यकर्ता असले कृत्य करु शकत नाहीत.
जिस कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के विधायकों ने विधानपरिषद चुनाव में महायुती के उम्मीदवार को वोट दिया और महायुती के उम्मीदवार को चुनाव जिता दिया,तब कहा थे आप लोग? कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने ही भाजपा को सत्ताधारी बनने में मदत की है.
यादव जी आपका नरेटिव्ह अब काम नाही आयेगा.. थापेबाजी मत करो यहा पे, अगर ऐसे थापिबाजी कि तो आपकी हर एक सभा ऐसेही जायेगी, बहुजन समाज जागरूक है बेवकूफ नही 💯🙏
२० मिनिट नका घालवू थोडक्यात सांगतो यांच्या पहिल्याच वाक्यात मनसुबे स्पष्ट झाले नको रे बाबा तु युपी बिहार मध्ये जाऊन तेथील जनतेला दिलासा दे महाराष्ट्रातील जनता त्यांच्या हक्क अधिकाराबद्दल जागरूक आहे त्यांना येथील राजकारण कळतं कृपा करा आपण पुन्हा कधीतरी या
बरे झाले महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेला B. J. P. आणि वंचित बहुजन आघाडी चे खरे रूप कळले ते. आता येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची लायकी दाखवण्याची गरज आहे.
योगेंद्रजी आप काँग्रेस की सुपारी लेकर आंबेडकरवादी बहुजनवादी समाज को सत्ता से बाहर रखना . यही काम आप कर रहे है . हरियाना . में क्यूँ नही किया सभा जम्मू काश्मीर में क्यों नही हुई सभा . क्यों नही भारत जोडो यह काम करिए यादव साहब . आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब हमारे लिए सर्वतोपरी है . हमारे लिए वो सबकुछ है . वंचितों का राजकारण खत्म करने कर तुमने बेडा उठाया है .
योगेंद्र जी यादव तुम्हाला पॅकेजिंग देऊन महाराष्ट्रामध्ये पाठवला गेला हे कोणापासून लपवून नाही कृपा करतात महाराष्ट्र निकल जाये वर्णा कुछ भी हो सकता है दलितों का वर्गीकरण के विषय मे आपका क्या कहना है जो काँग्रेस के कर्नाटक सरकार और छत्तीसगड सरकारने जो निर्णय दिया है उसके बारे मे आपका क्या कहना है हमे भी सुनना है आपके मुंह से
फक्त दोन प्प्रश्न लिहून दिले नसतील संपूर्ण पंचवार्षिक प्रश्न पत्रकारांसमोर वाचून दाखवा तेवढे प्रश्ना पत्रकारां पुढे मांडायला पाहिजे होते फक्त दोन प्रश्न सांगून संपूर्ण परिचित खतम झाली योगेंद्र यादव तुम्ही काँग्रेसचे काम करायला महाराष्ट्रामध्ये आले हे मान्य करा
अरे सगळेजण मिळून म्हणतात संविधान खतरे में है तर मग तुम्ही सगळे जनतेसमोर असा प्रश्न मांडा की त्या अनुसूचित जाती एसटी ओबीसी एसी सर्वांना एकत्र करून राज्यात सरकार स्थापन करा