खरंच मुंडे साहेब म्हणाले तसचं झालं राष्ट्रवादीच्या फक्त चार जागा आल्या २०१४ ला .... मुंडे साहेब तुमच्या विना हा महाराष्ट्र अधुरा आहे .................चंद्र सूर्य असेपर्यंत तुमची कीर्ती राहील ....................शरद पवारांची कीर्ती ते हयात असतानाच संपली ...................हा दोघांमधला फरक आहे ...