नमस्कार, महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरित आला आहे. हा इतिहास म्हणजे पराक्रमाची उत्तुंग ध्वजा. या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. हा प्रपंच मांडण्यामागचा हेतू एवढाच की एखादी ऐतिहासिक घटना सत्य मानायला आपल्याकडे पुरावा / संदर्भ / साधने / Contemporary Evidences काय आहेत हे समजावे, त्यांचे महत्व समजावे आणि त्यातून सत्य समोर यावे. बहुत काय लिहिणे ?
जगाच्या इतिहासात गाजलेल्या पहील्या पाच लढायां पैकी दोन लढाया महाराष्ट्र भूमी मधे लढल्या गेल्या .पहीली अफझलखान वध व दुसरी पालखेड .या दोन्ही लढाया भारतीय सैन्य व युरोपियन सैन्य व सैनिक याना शिकवल्या जातात .
नुसते ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले.. प्रत्यक्ष ऐवढ्या प्रंचड युद्धात मराठ्यांच्या मानसिकतेचा विचार करताना खरच मती गुंग होते...महाराष्ट्राने कायम राष्ट्र प्रथम ह्या प्रतिज्ञेवर आपल्या उष्ण रक्ताचे घोट ह्या मातीला पाजले आहेत... युद्धाचे परिणाम काही असले तरी इतिहास शुरांना कधीच न विसण्याचे अमरत्व बहाल करतो... Time Travelling ह्यावून काय वेगळे असू शकेल..हर हर महादेव
पानिपत च युद्ध मराठे मुघल बादशहा शाह आलम साठी अब्दाली विरुद्ध लढले. ज्यात मराठ्यांचा तोपखाना प्रमुख इब्राहिम गार्दी होता. हे पानिपत पिक्चर बघितल्यावर कळलं. आम्हाला रोज खोटा धर्मांध इतिहास सांगितला जातो
पानिपत हा मराठ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पानिपतमध्ये मराठी जरी पराभूत झाले असले तर त्यांचे शौर्य फार मोठे होते हे कधी आपल्याला विसरता येणार नाही पानिपतचे पाचही भाग आज पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात खूप छान मांडणी केली आपण आपल्या बाप दादांनी आपल्या धर्मासाठी फार मोठे योगदान दिले आहे हे विसरता कामा नये पानिपतमध्ये धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांना मानाचा मुजरा🙏🙏🙏💯💯👍👍