एक गोष्ट लक्षात घ्या गौरव सध्या सोनी चॅनल वरच काम करतोय त्याने कुठलाही कारण सांगितला असेल त्याला चॅनल वाल्यांनीच तेथे पाठवला असणार जास्त रक्कम देऊन आणि त्यात गौरवचं ही काही चुकलं नाही आहे प्रगती करण्याचा अधिकार सर्वांना आहे
गोस्वामी सर अणि मोटेसर यांनी ब्रेक घे आणि पुन्हा ये असे सांगणे म्हणजे गौतम मोरे यांना त्यांच्या पुढील भविष्यात आणखीन मोठे होण्याचा आशिर्वाद देण्या सारखे आहे.
गौरव ने हा निर्णय विचार करूनच घेतला असेल . कारण त्याला त्याचा भूतकाळ माहीत आहे , पण तेही तितकेच खरे की त्याने भविष्याचा विचार देखील केला पाहिजे . निर्णय घेताना योग्य अभ्यास केलाच असेल . आमच्या शुभेच्या गौरव सोबत सदैव आहेत. पण हे ही तितकेच खरे की MHJ मधे एक उत्कृष्ट कलाकार आता दिसणार नाही .❤
विशाखा सुभेदार,ओंकार भोजने,गौरव मोरे यासारखे गुणी दर्जेदार कलाकार हास्याजत्रा सोडून का जात आहेत ? शक्यता आहे आणी काही कलाकार सोडणार असतील. हास्याजत्रेने दर्शकांना गृहीत धरू नये. आपल्या कार्यक्रमाचा घसरणारा दर्जा सांभाळावा.
अरे शेवटी तो गौरव मोरे चा वैयक्तिक निर्णय आहे ना, एक कलाकार म्हणून त्याला पण विविध भूमिका करण्याचा अधिकार आहेच की शेवटी बदल हा निसर्गाचा नियमच आहे त्यात ट्रोल करण्यासारखे काय आहे?😊
गौरव चे अँग्रीमेट संपले आसेल तर त्याने योग्य निर्णय घ्यावा .जरुर पुढे आजुण प्रगती करावी, परंतु MHJ टिम ला संपर्कात रहावे.भगवंताची कृपा तुझ्या पाठिशी आहे गौरव. घे भरारी.😊
What is the different he is doing in the hindi show ....More or less it same type of skit he is doing ...nothing is different ... So his reply of leaving hasya jatra is not convincing...
Khartar kuthalyahi kalakarala bandhun koni theu shakat nahi jo nirnay tyane ghetala aahe aapan tyala except kara baaki kahi tyachya mule hasyajatra band honar nahi navin yetil anekana sandhi aahe tithe june jatat navin yetat tyat evdha kahi vishay motha nahi ase mala vatate
बघून बघून कंटाळा आला होता. अती तेथे माती. बरं झालं स्वतःहून गेला. शेवटी झोपडपट्टी क्वालीटी, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. बरं झालं हास्य जत्रेतील घाण गेली.
गौरव एक मर्यादा असणारा अभीनेता आहे, ठरावीक अंगीक चाळे सोडून त्याच्याकडे विनोद निर्मितीसाठी काहीही नाही आहे. त्याची लोकप्रियता देखील अपमान यावर आधारित विनोदात होती, त्याचे बरेच श्रेय लेखक / दिग्दर्शक यांनाच जाते. आता बाहेर पडलाच आहे तर त्याला त्याची पात्रता समजेल. तो नक्कीच कपिल शर्मा किंवा जॉनी लिव्हर नाहीये, बाकी काळ ठरवेल