तू माझ्याकडे ये माझं शेत तुला देतो मला फक्त वर्षाला पाच लाख रुपये एकरी दे बाकीचे 125 लाख तू घे नाहीतर उगाच शेतकऱ्याला बारगळली करू नको तोआगोदर परेशानी मध्ये आहे त्याच्यात आणखीन परेशानी ची भर पाडू नको
@@amolbibave6635 मी 25 एकर केशर आंबा लावला होता. भरपूर मेहनत व पैसा घालून आंबे लागायचे पण वारं आलं की कैरी असतानाच सगळे आंबे खाली पडायचे केवळ कुठेतरी 10% आंबा उरायचा नंतर ते कसाबसा 10% आंबा पिकून बाजारामध्ये विकत बसलो तर 2kg आंबा विकलेला परत केला व माझ्या स्टॉल च्या बाजूने केळाचा गाडा होता तिथले त्याने डझनभर केळ घेऊन गेले त्याला विचारलं असताना असं कसं केलं तर त्याने मला केळ पण गोडच असतात आंबा पण गोडच असतो केळ स्वस्त आहेत आंबा तुमचा थोडा महाग आहे 😃😀😀 नंतर एका शानदार किमती वाल्या गाडी मधून एक गिऱ्हाईक उतरला मी त्याला पाहून आनंदी झालो कमीत कमी तो एक पेटी का होना घेऊन जाईल असं वाटलं पण त्याला शुगर असल्या कारणाने त्याने फक्त अर्धा किलो आंबे घेऊन गेला 😄😃😀 त्याला म्हटलं अर्धा किलो न काय होते तुम्हाला तर तो म्हणाला की माझ्या घरात सर्वांनाच शुगर आहे बीपी आहे पुदिना वाला एक एक फोड खातो व इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो 😄😃😀 त्यावेळेस माझी सटकली व जेसीबी लावून संपूर्ण आंब्याची बाग उकडून टाकली
मुलाखत घेणाऱ्यास कीड व रोगव्यवस्थापन संदर्भात प्रश्न सुचले नाहीत काय? तसेच जमीनीची प्रत आणि खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा या संदर्भातही माहिती अपुरी आहे . संबंधीत बागायतदारांचं मनःपूर्वक अभिनंदन .
सरांच्या बागेला दोन वर्षापूर्वी आम्ही भेट दिली आहे खूप छान बाग आहे त्यांचे वडील ही त्या वेळेला आम्हाला भेटले होते सर आणि बागेचे व्यवस्थापन खूप छान केले आहे
अतिशय सुंदर व्यवस्थापनाने एक सुंदर आमराई फुलवली आहे डॉ साहेबांनी कौतुक करावे तेवढे कमी. खत वयवस्थापन आणि कीड नियंत्रणा बद्दल संपूर्ण माहिती दिली तर परिपूर्ण चित्र्फित होऊ शकली असती 🙏🙏
आंबेवाले व कोंबडी वाले सराची वयवसथा खुप छान स्वच्छता ठेवलीय आम्ही येंऊ शकत नाही मुंबई पासुन लांब आहे छान आहे विडिओ रडणारया शेतकरानी काय डोक्यात शिरतय का बघा मिसेस दिक्षीत
खत व्यवस्थापन,किड नियंत्रण रोपआणने लागवड कशी करतात या बद्दल माहिती दिली नाही.व्हीडीओ खुप छान आहे परंतु खूप घाईत उरकला फक्त फळंच सतत दाखवून वेळ वाढविला आहे.
शेती वर टॅक्स लावायला सरकार कधीही धजावत नाही कारण शेतकरी जो माल विकत असेल त्या मालाच्या उत्पादन घटकांची खरेदी करण्यासाठी जो जीएसटी शेतकऱ्यांनी दिलेला असतो. तो पुढील शेतमाल खरेदी करणाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे भाववाढ होईल. सरकारला निर्यात बंद करता येणार नाही. कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना उद्योगाप्रमाणे सवलती द्यावे लागतील. साठेबाजी कायदा रद्द करावा लागेल.
हे आंब्याची झाडे लागवड केल्यानंतर किती वर्षांनी फळं येतात, आणि शेतकरी बांधव यांचा पुर्ण पत्ता आणि मो नंबर पणं दिला तर बरं होईल, याला च म्हणतात प्रगतशील शेतकरी, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम