शेतकर्यांचे अनुदानाचे पैसे जम्मू काश्मीरच्या खात्यात जातात. २ वर्षापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानासाठी वाट बघतात. मंत्री महोदय शेतकऱ्याची बाजु न घेता कामचुकार अधिकार्यांची पाठराखण करतात का? या विषयी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.
22 окт 2024