पैसे वाटणारे तुम्ही इमानदार ... करोडो रुपयांची प्रॉपर्टी असणारे तुम्ही इमानदार... अमरावती ची वाट लावणारे तुम्ही इमानदार .... धर्मा धर्माचे घान राजकारण करणारे तुम्ही इमानदार ... इमानदारीचे चांगले उदाहरण आहे तुम्ही आता तुम्हाला विधानसभेसाठी इमानदारी दाखवू..
मोदी अमित देवेंद्र काय काय प्रत्येक वेळी तुम्ही सांगता की हे माझे नेते आहेत. तू तुझ्या ओवरस्मार्ट मुळे पडलीस .आता राणाचा नंबर विधानसभेला. तुला जर कुठे आता स्टार प्रचारक म्हणून नेले तर तिथल्या सीट नक्की पडतील
मला देशपातळीवर काम करायचे आहे असे म्हणणे हे किती शिष्ट पणाचे लक्षण आहे. असं वाटते की ही बाई गेल्या 5- 25 वर्षापासून राजकारणात आहे. थर्ड क्लास नवनीत राणा व रवी राणा. अमरावतीच्या मतदारांचे खूप खूप खूप खूप अभिनंदन, व आभार.
कुणीच माजु नका जो जिंकला तो पण आणि जो जिंकला नाही तो पण... जनते cha अपमान करू नका जो हरला त्याला पण काही मते पडली जो जिंकला त्याला पण जनतेने च निवडून दिल...उद्या कुणाला नाही पटल तर तो निर्णय बदलवेल पण.... त्यामूळे कुणीच माजू नका
Brand😄. हा. ब्रॅण्ड आहे तर मग शिंदे च्या. बापा नि कुठलाच पक्ष काढला नाही मग ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरेच ब्रॅण्ड आहे रानाबाई पण ब्रॅण्ड नाही स्वारता साठी पक्ष सोडलाय नवऱ्याचा
मॅडम जनतेचे काम केले असते तर आज तुम्ही पडले असता का फक्त तुमचे शब्दच मोठे मोठे आहे बाकी काहीच नाही अमरावती जिल्ह्याचा बट्ट्याबोळ करून टाकला तुम्ही दोघेही नवरा-बायकोनी त्याच्यात बच्चू भाऊ आहेच ते पण त्यातलेच ते तर लोकांना धोके सुद्धा देतात
चांगलं झालं... धार्मिक कर्मकांड करण्यासाठी मोकळे... करा तोंडपाठ आरत्या.. हनुमान चालीसा.. जनतेला सर्वकाळ मुर्ख बनविणे कठीण असते.. तुमच्या नेत्याजवळ च रहा.. अमरावती ला धार्मिक कर्मकांडातून मुक्त करा..
रामाचे नाव घेऊन रावणाच्या स्वभावाचे गुण अंगिकारले याचा हा परिणाम आहे.दुसरा असे की पराभव का झाला तर इतके खुदर्गज असू नये मागील पंचवार्षिक मध्ये जो आपला विजय झाला होता तेव्हा शरदचंद्र पवार यांच्या पक्षा मुळे झाला होता हे आपण लवकर विसरल्या याची सुद्धा आठवण ठेवावी.