Bunty la pn ahe आणि ह्या दोघांच्या भांडणामुळे कोल्हापूर ची वाट लागल्या ज्या दिवशी एक शेतकऱ्याचं पोर कोल्हापूररात आमदार बनेल त्या दिवशी कोल्हापूरची सुधारणा होईल
या नमस्काराचे संस्कारच समजतात तुमच्या मध्ये किती सय्यम शांतता आणि समोरच्याला आपले करण्यासाठी तुमच्या आई-वडिलांनी केलेले संस्कार तुम्ही म्हणजे माझी कैलासवासी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दुसरी कॉपी
माझ्या कोल्हापूरची प्रगती फक्त आणि फक्त या दोन घारांन्याच्या वर्चस्ववादाच्या राजकारणात अडकून मरून गेली..आमची माणसं पण लय वांड...लोक पेट्रोल पंपावर आणि कॉलेजच्या काट्यावर बसून पण यावरच गप्पा हाणत्यात...आतण सगळी एकच हायत..