राजू तू तूझा संसार बघ अव्या काम करत नाही म्हणून पैसे नाही म्हणून आईला दवाखान्यात नेत नाही आई ने व अविने तूला कायम नावे ठेवले पिंकीला व तूला कायम शीव्या दिल्या बसू देत बोंबलत नकोस लक्ष देऊ तूझा संसार बघ
@@vijayabagul705 हो ना त्या अव्याला काम नको फक्त आयत खायला पाहिजे बावळट आहे आई पण त्याची साथ देते चांगली गेली होती मुलीकडे तर तिला राहू वाटले नाही आणि आता बसलीय रडत त्यांनी त्यांच्या संसार करायचा का यांचे बघायचे दोघेही मायलेकरं नाटकी आहेत पहिले वाईट वाटायचे आई बद्दल पण आता मात्र खूप राग येतो कोणत्या तरीकारणाने राजू गेला आहे पूनम कडे तर यांचे नाटक चालू
हाय राजू भाऊ तूम्ही आई बद्दल काहीच बोलू नका पूनम ताई ने दाजींना पाठवून आईला पूनम ताई कडे आणले होते पण तूमची आई तिचा जीव त्या अविवर तो राहिला नाही तर ही आई पण गेली निघून घरी मग आता कशाला रडते पहिलं आई बद्दल खूप वाईट वाटायचे पण आता खूप राग येतो त्या कोणालाच आनंदी राहू देत नाही नूसतं नाटक करायचं असं झालं आणि तसं झालं तुम्ही तूमचं बघा राजू भाऊ त्यांच्यात काही सुधारणा होणार नाही राग येईल तूम्हाला पण खरं तेच बोलतो आम्ही
@@sayalisawant769 नाटकी आहेत आई आणि अव्या त्यांना हे सगळे एकत्र आले आहेत हे बघवत नाही म्हणून राजू ने लक्ष काढले आहे त्यांच्यावरून कारण त्याला पण त्याचा संसार आहे की
तो अव्या तूम्हाला कोणालाच पुढे जाऊ देणार नाही त्याला आयते खायची सवय लागली आहे आणि तो कुठलेच काम पण करू शकत नाही त्याचा विषय घ्यायचा बंद केला आणि थोडे तूम्ही लक्ष नाही दिले तर त्याला थोडी जाणिव होवू शकते की आता आपल्याला आपले बघितले पाहिजे तूम्ही लक्षच देवू नका बघा पटलं तर
Avi kharch konalach nit rahu det nahi aai rahile asati poonam Tai kade tar tyla samajal asata to Kay karato nusata tras deto tyacha haft bharu naka mag kalel tyla
एकत्र कुटुंबपद्धती चांगली असते ऐक दुसर्रला मदत होते पन ठीक आहे पुनम ताई कडे आल्या पासुन सर्व जन खुष होता कारण तुम्ही सर्व भावाडं जीव लावत आहे ऐक दुसर्रला आणि तेव्हा तुमचं विडीओ पन सगळं लोक पहता त्या मुळे एकत्र येत जा चैनल साठी फायदा आहे तुमचा एकत्र येणं लोक पाहतात पण आणि लाईक पण करतात❤❤❤❤❤