अहो पण शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री, 10 वर्षे कृषी मंत्री तरी पण शेतकरी यांची अशी अवस्था कशी.....? तिकीट नाकारले तर खानदेश वर अन्याय, वारे..वा....उद्धव पॉलिसी...शिवसेनेच्या विरुद्ध काही केले तर महाराष्ट्रा वर अन्याय... याला कशाला आणला
वेड्या सारख्या मागण्या केल्या तर परमेश्वर,अल्ला,येशू ख्रिस्त हे सुध्दा प्रश्न.सोडवु शकत नाहीत .आज माध्यमांच्या पुढे येऊन गप्पा मारणारे प्रयोग म्हणुन त्या ज्या मागण्या करतात त्यानुसार कृती का करत नाहीत पाच वर्ष आणि नंतर त्याचे निष्कर्ष माध्यमांच्या समोर येऊन सांगावेत.