अहो शीतलताई स्वातंत्र्याचा इतिहास बहुदा आपल्यासारख्या पांढरपेशी लोकांच्या आठवणीतुन गेलेला दिसतो.कर्यकर्ता बील्ड करावा लागतो तोफोडाफैडी करुण केवळ कुटनितीने खात्रीलायक संघटन निर्माण होत नाही कांग्रेस घराणेशाहीच्या रोगाने पछाडली होती म्हणुनच त्यानांनाकारलं उलट भा.ज.पा.तस करणार नाही ही जनतेची अपेक्षा होती.परंतू झालं उलट आणि त्यात फडणवीस नीतीमुळे त्यांची पिछेहाट झाली.
अहो पण शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री, 10 वर्षे कृषी मंत्री तरी पण शेतकरी यांची अशी अवस्था कशी.....? तिकीट नाकारले तर खानदेश वर अन्याय, वारे..वा....उद्धव पॉलिसी...शिवसेनेच्या विरुद्ध काही केले तर महाराष्ट्रा वर अन्याय... याला कशाला आणला
स्मार्ट सिटी च्या आधी पण पुणे पाण्यातच होते. गेल्या अनेक वर्षात हे नेहमीच होत आले आहे. स्मार्ट सिटी कोणालाच नको आहे. यामुळेच पार्वती भोवती झोपडपट्टी आहे, STP पुण्यात करण्याची कोणाचीच इच्छा नाही. पुण्यातील नाल्यांचा कचरा व घाण पाणी नदीत सोडतात व तेच पाणी सोलापूर ची जनता गेली कित्येक दशके पीत आहे. अनेक शहरात सुंदर तलाव आहेत. अहमदाबाद मध्ये एक तलाव सुंदर बांधला आहे. साबरमती चा काठ पहिला का? भोपाळ चे तलाव पाहिलेत का? साधे मेट्रो सुरू करायचा निर्णय घ्यायला दहा वर्षे लागलीत.
माळी साहेब बोलले ते फार योग्य बोलले त्यांनी महानगरपालिकेत पत्रकार महणुन काम केले त्यांचा पुणे शहरा बाबत फार चांगली माहिती आहे ते बोलतील खरंच बोलतात पक्षीय राजकारण करत नाही त्यांना जवळून पाहिले आहे मि पण पुणे महानगरपालिकेत नगरसचिव (महापौर ) कार्यालयात ३४ वर्ष नोकरी केली आहे रिटायर्ड झालो २०१९ला !🙏👍
परशूरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रीय केली आहे ना मग जगात एक ही क्षत्रिय अस्तित्वात नाही. . पुण्याच्या खोले बाई ने त्यांची कामवाली मराठा असल्याने तिच्या हाताने बनवलेले जेवण खाण्यास नकार दिला
त्या वेळेस शिवाजी महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारला होता. त्यांचा राजभिषेक नाकारला. शाहू महाराजांना शुद्रांचे राजे म्हणत. शाहू महाराजांच छळ केला. गेल्या वर्षी संभाजी राजांना तुळजापूर च्या भवानी मातीच्या मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला . संभाजी राजांच्या पत्नी ला नाशिक च्या काळाराम मंदिरात आरती करु दिली नाही. एवढ्यांना शुद्र ठरवले मग आताचे लोक कोणत्या खेत ची मुळी😂
आजपर्यंतचा इतिहास शिवसेनेचा हाच राहिलेला आहे दिल्ली वाल्यांना मातोश्री वर सलाम ठोकण्यासाठी मजबूत केलेले आहे तीच खरी शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाक पक्षाची मातोश्रीवर आहेरे
कार्य व कर्तृत्वापेक्षा जात महत्त्वाची हेच वास्तव आहे.आपण उगाच सुडाचे राजकारण म्हणून चुकीचे निष्कर्ष काढत आहात. शाम मानव वैचारिक व व्यक्तीद्वेषाने पछाडलेले आहेत.
या पूर्वी सत्तेत कोन होत बर आता भाजप ला पाडू आणी जा्रांगेला निवडून देऊ आणी मग आरकक्षण नाही दिल तर मग ठोका ठोकीच करायची त्या शिवाय दुसरा पर्याय राहणार च नाही.जरा विचार करून बोलाव.
Tu fusal bolat aahe tuza sarve khara nahi fakt १ ch Raja aahe UDHAV THAKRE LAA सर्व JANTA THAKRE च्या PATHISHI AAHE कोणी कितीही सर्वे करा फ़क्त THAKRE SHAHAB JAI BHAWNI JAI SHIVJI