शिवाजीराजांचे शेतकरी धोरण हे भांडवलशाही आणि व्यापारशाहीला पूरक नव्हते, तर ते सामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासणारे होते, शेतकऱ्यांचे हित हेच राज्याचे हित, हे शिवरायांचे धोरण होते. शिवरायांच्या शेती, शेतकरीविषयक असणाऱ्या या धोरणामुळे त्या काळात दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरे सिंचन या समस्या असूनही शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा मार्ग अवलंबला नाही. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचणार नाही, याची खबरदारी घेणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज
सर मी स्पर्धापरीक्षा चा आभ्यास करतो त्यामुळे मला बाकी पिकामुळे मला आभ्यासाला वेळ मिळत नाही त्यामुळे मला शेवगा लागवड करायची तुम्ही मला शेवगा लागवडीसाठी मार्गदर्शन करा आणि बियाणे पण द्या
हो चालेल पण हिवाळी बहार घेत असताना अडचण येईल तर तुम्ही आता पाठपाण्यावर लागवड करून घ्या व पावसाळ्याच्या शेवटी ठिबक करून घ्या. कारण हिवाळी बहार घेत असताना मोजकेच पाणी व्यवस्थापन करता येईल
आमची वसंत शेवगा लागवड आहे, इतर व्हरायटीच्या तुलनेत उत्पादन खूप लवकर येते शिवाय उत्पादन देखील जास्त येते. शेवगा चवीला चांगला व मध्यम लांब शेंगा असल्याने आमचे बाजारपेठेत चांगले नाव आहे. आम्हाला मंदीमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव मिळतो