1948 साली उस्मानाबाद या ठिकाणी नव्याने रुजू झालेले कलेक्टर मोहम्मद हैदर यांचा कारभार फक्त चार महिन्याचा होता. या चार महिन्याच्या कालावधीमध्ये त्याने अनेक अन्याय अत्याचार केले. त्यामुळे 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक खटले दाखल झाले. त्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली. अतिशय रोमहर्षक अशा प्रकारची स्टोरी संदर्भा वर आधारित इतिहास पहा..
18 сен 2024