मॅनेज झालेल्या संस्था कडून खरा न्याय निकाल मिळेल हे अपेक्षित नव्हतच. अजित पवार,शिंदे,फडणविस हे नीतिमत्ता गमावलेले सत्तेचा माज आलेले लोक आहेत .मित्रानो खरा न्याय जनतेच्या नायालयातच मिळेल नक्की.अंध भक्त नी सुद्धा डोळे उघडावे. सर विषयाला हात घातल्या बद्धल सलाम.
मा .रविंद्र सर, नमस्कार . कालच नाशिकला गेलो होतो आणि मुद्दामच मी त्या स्मशानभुमीत गेलो आणि कलेक्टर संस्कृत पंडित जॅक्सन यांच्या कबरीला भेट दिली, तुमचं आभिनंदन !
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदान संघातून अजित पवार स्वतःच्या मुलाला पार्थ पवार याला निवडून आणू शकले नाही कशाला उगाच याला पाडीन त्याला पाडीन अशा टीमक्या वाजवत आहात --- शिरूर मधून डॉ. अमोल कोल्हे हे 100% निवडून येणार ही काळ्या दगाडा वरील पांढरी रेष आहे
कारखाने ऊभे करा, संशोधन करा, कष्ट करा मग कुठं यश मिळतं.. त्यापेक्षा मंदिर बनवा, संशोधन नको, डिझाईन नको, पेटंट नको, विक्रीची हमी.. चला प्रत्येक जील्हा,तालूका, गावोगाव मंदिरं ऊभे काही आडवे करू.. विश्वगुरू होऊ..
आमच्या गावात पण एक आज्या, दुसरा एक्या आणि तिसरा देव्या आहेत. दिवसभर उनाडपणा करत असतात. कधी लहान मुलांचं नाव घे, कधी वयोरुद्धांची चेष्ठा कर, गावात लावालावी कर तर कधी मारामारी कर, कदाचित योगायोग असेल. जाऊद्या आपल्याला काय करायच आहे.
नमस्कार सर मी आपल्या अभिव्याक्ती चॅनेल चा खूप चहाता आहे आपल कुठही न अडखळता मधूर वाणी आणि आपल्या विचारा मधून देशाच वाटोळे करणाऱ्यावर सुटलेले बाण आणि त्या मधून आम्ही प्रेरित होऊन तुमच्या वर निस्मिम असलेली भक्ती वरचे वर वाढत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सर EVM मशीन जनतेच्या भावनेच्या विरोधात जाऊ नये.. हीच जनतेने काळजी घेऊन पोकळ आश्वासन आणि जुमलेबाजी करणार्यांना सत्तेपासून दूर ठेवता येईल आणि जनमताचा विजय होईल असा प्रयत्न करणे महत्वाचे आणि अत्यंत गरजेचे आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹
सर्व बरोबर आहे तुमचे. पण आज भारतातील विरोधी पक्ष आहे कुठे गायब झालाय. जनतेच्या समस्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनं का करत नाही तो. महागाई आणि बेरोजगारी, कामगार, शेतकरी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न आहेत पण आज भारतातील जनतेला सर्वात षंड विरोधी पक्ष नेते लाभले आहे. मोदी सरकार मजबूत नाही आहे तर विरोधी पक्ष दुर्बळ आहे म्हणून लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे.
Rahul Gandhi Kay karat ahet mg ... त्यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पायी यात्रा केली आणि सध्या ते मणिपूर ते मुंबई ची न्याय यात्रा करत आहेत त्यात ते जनेच प्रश्न त्यांच्या समस्या ऐकत आहेत . . त्यांच्या बाजू ऐकून त्या संसदेत सांगण्याच प्रयत्न करत आहे पण मीडिया वर राहुल गांधीची न्याय यात्रा दाखवली जात नाही .. यूट्यूब वर व्हिडिओ मिकेले पण मैं stream media var दाखवत नाही पूर्ण मीडिया वर इलेक्शन कमिशन सीबीआय एड judiciary evm var kabja kela ahe modi ne ... Rahul Gandhi एकच असा जननायक आहे जो आज जनतेमध्ये जनतेचे प्रश्न ऐकून जनतेचा आवाज संसदेत उठवत आहे
No political party or any political leader should take Indian voters for granted. If Indian voters want, they can give surprising results in any election. This has been proved time and again. Long live democracy
आभारी आहे आपला सगळे पक्ष एकाचे दोन झालेत. सगळ्या बेरोजगारांना आपल्यामुळे नवीन पक्षात काम मिळाले. नवीन नेतृत्व उदयास येणार. परंतु आपण कुठे असाल हे च माहिती नाही
I appreciate the way you raise your voice. It is professional and easy to digest. These are the words and thoughts of every common man. I support your work and efforts.
आदरणीय पोखरकर सर आपल्या अमोल वैचारिक आणि मुद्देसूद मांडणीला खरोखर सलाम करावा वाटतो मी आपल्या विचाराचा फॅन आहे असच नवीन विचारास वरचेवर व्यक्त होत चला धन्यवाद सर