अक्कल गहाण ठेवली की असेच होणार. Zp च्या वेळी आलेला अनुभव गाठीशी असताना बारामती आपले बारा वाजवणार याची कल्पना येऊ नये एवढे मूर्ख झालेले नेतृत्व आहे शेकाप चे. धंदेवाईक झालेत. याना ना शेतकऱ्यांशी देणे घेणे आहे ना कामगारांशी. बघा फक्त यांच्याच घरातील माणसे आमदार आणि खासदार होतात. सर्वसामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष झालेला बघितला नाहीये. आमदार खासदार लांबच.
घंटा घे तुझा शिंदे पक्ष चिन्ह घेऊन सुद्धा संपला जे सात खासदार आलेत ते फक्त पैसा आणि bjp च्या मदती मुळे उद्धव ठाकरे यांच्या कडे काही नसताना 10 खासदार निवडून आणले
@@Hare_krishna6424 स्वतः ची घराणेशाही कधी संपवणार घराणेशाहीची लाईनच लावून ठेवली आहे स्वतः काका अजित दादा सुप्रिया सुळे रोहित पवार युजवेंद पवार पार्थ अजित पवार जय अजित पवार नंतर सुप्रीया सुळेची मुलगी रेवती सुप्रिया सुळेचा मुलगा नंतर रोहित पवार चा मुलगा रोहित पवार ची मुलगी
मी तर वाटच पाहून असतो प्रभाकर जी सुर्यवंशी सर कधी व्हिडिओ अपलोड करतेत !!! सर मला आपल्या विश्लेषणचं एक प्रकारे व्यसन लागलंय! मला आपले व्हिडिओ पाहिल्या शिवाय करमत नाही.तसा मी एक सामान्य शेतकरी आहे. शेतीची कामे करताना मी आपले व्हिडिओ पाहतो!!! मला तुम्हाला एकदा भेटायची खूप इच्छा आहे पण परमेश्वर कधी भेट घडवून आणू शकतो ते परमेश्वरालाच माहिती!!!
या माणसावर खरं सांगायचं तर कोणीही विश्वास ठेवू नये......!! आश्चर्य वाटते ते एकाच गोष्टीचे की आज 85 व्या वर्षी देखील या माणसाला सारासार विवेक बुध्दि कशी काय नाही .....?? आपण आपल्यावर विश्वास ठेवलेल्या व्यक्तीच्याच पाठीत खंजीर खुपसतोय याचे काही वाटत नाही .....!! आपण महाराष्ट्राचे सामाजिक जीवन हे उध्वस्थ करतोय हे या माणसाला 85 व्या वर्षी कळत नसेल ....?? किती खालच्या विचारांचा माणूस आहे हा ....!!
खरंय, एकेकाळी 4/5खासदार,18आमदार असणारा पक्ष....... यांनी जवळपास मृतप्राय केला आहे! केशवराव धोंडगे, दि बा पाटील, उद्धवराव पाटील, गणपतराव पाटील असे नेते विधानसभा असो कि लोकसभा सरकारला हैराण करून सोडत, आता फक्त आठवणी?
दादा अप्रतिम विश्लेषण धन्यवाद ज्यांना कोणाला चोवीस तासांत वाटोळे करून घ्यायचे असेल तर ते आदरणीय मोठे पवार साहेब यांच्याशी संपर्क साधावा बिना मानधन न घेता काम पूर्ण होईल
काकांचा डाव लक्षात घ्या. एका दगडात अनेक पक्षी!!! काका पुतणे अजूनही एकत्रच आहेत. दादांचे हट्ट देवेंद्र फडणवीस पुरवणार असतील तर भाजपला महाराष्ट्रात कोणी वाचवू शकणार नाही. वेळीच खेळी समजून घ्या आणि विधानसभा वाचवता येते का पहा
खर तर शेकाप चे जयंत पाटील यांनी गेल्या २४वर्षा पासून वि.परिषद चे सदस्य असूनही त्यांची हौस मिटली नाही. अखेर नाचक्की करून घेतली. अति झाले अन्.....................!
याच जयंत पाटलाने कोल्हापूर येथील 1 खासगी साखर कारखाना रोहित पवार ला विकला आहे (खरा मालक रोहित पवार आहे पण इथ वेगळा दाखवला जातोय) या व्यवहारा पासून हा जयंत पाटील पवारांच्या नादी लागला होता आणि आता संपला.
मोरचूद काका, Bucket List 👌👌 कोल्हापुरातसुध्दा शेकाप एन.डी.पाटील यांच्या रुपाने बर्यापैकी आस्तित्वात होते. पण पहिल्यांदा काॅन्गेसने व नंतर काकांनी शेकाप संपवला.
कै त्र्यंबक सिताराम कारखानीस कोल्हापूर व कै.उद्धवराव पाटील धाराशिव ह्या दोन्ही शेकापच्या लढवय्या आमदारांनी विधानसभेत उत्तम कामगिरी बजावली होती. यांची नांवे आपणाकडून अनवधानाने उच्चारायची राहून गेली असावीत.
अगदी बरोबर, शेकाप (संजयनेच ) गद्दारी करून संपवला, पण संजयला व संजयच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यालाही शेकाप एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा.
झाकली मूठ सव्वा लाखाची गोष्ट आज उघडकीस आली 😅😅 अमरावती विधानसभा मविआ करीता आता एकदम सोपी आहे, दाढी आणि टरबूज व दादा पादा घरीच बसून टाळ मृदंग वाजवत बसणार 😅😅
यंदा २०१९ मध्ये शहाजीबापू यांचा मुकाबला आबासाहेब देशमुखांशी नसून, त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्याशी होता. शहाजीबापू अगदी ७८६ मतांनी निवडून आले होते.
प्रभाकर साहेब नमस्कार अन सॅलुट तुम्हाला... पवार साहेब आता स्वतः बुडाले..सोबत शेकाप संपला, आता नंबर ऊबाठा निश्चित आहे... तरच काका चा अतृप्त आत्मा ला श्रद्धांजली मिळेल नाही तर भटकेल 😢😢😂❤
हे सद्य परिस्थितीत केलेले प्रामाणिक समिक्षण की कुण्या एका पक्षाची घेतलेली बाजू की , जाणूनबुजून एखाद्या पक्षाला संपविण्यासाठी घेतलेली प्रामाणिक सुपारी. असो विचार अपना अपना...!!
BJP अजून फोडाफोडीचे राजकारण करत आहे..आणि शरद पवार यांना पण हेच पाहिजे होते...करण ही निवडणूक जनतेमधून नव्हती... आणि लोकांना फोडाफोडीचे रजकारण पटत नाही हे लोकसभेत दिसून आले आहे... त्यामुळे हा विजय जनतेच्या दरबारात काय perception तयार होईल हे वेगळं सांगायची गरज नाही