मी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केली आणि माझ्याच हाताने कुंकवाचा पूर्ण करंडा सांडला आणि घरात वडाची पूजेची तयारी करत असताना सुध्धा देवाच्या समोरच परत कुंकू सांडल .माझ्या पण मनात विचार आला असे का बर झालं असेल.मी दोन्ही वेळा कुंकू भरून घेतले पण कपाळा वर लावलं नाही.वास्तविक पाहता हे मला माहीत नव्हते.माझ्या मनात वाईट विचारच आला होता तशी मी देवाला आणि तुळशीला पण हात जोडले काही संकट असेल तर ते जाऊ दे.आणि आज तुम्ही सांगी तले की ते शुभ आहे .धन्यवाद सर
एखाद्या विधवा स्त्रीला सौभाग्यवती बाईने अजाणतेपणी किंवा माहीत असताना जर कुंकू लावले तर तिला काही प्रॉब्लेम होतात का विधवा बाई मंगल कार्यामध्ये भाग घेऊ शकते का
सती प्रथा बंद झाली.केशवपन बंद झाले.तर आजही विधवेने सूवासिनीला हळदी कुंकू लावने जर आम्ही अपशकून समजत असु तर आमच्या सारखे अज्ञानी दुसरे कुणी नाही.पुरुषाच्या माघारी मुलांचे संगोपन करनेहे जी विधवा स्त्री करते ति नक्कीच पुजनीय आहे.तिच्या मातृत्व चार सन्मान करा🙏