आप्पासाहेब तुमची कथा सांगण्याची कला खरोखरच अवर्णनीय आहे अस वाटत, तुम्ही कथा सांगत राहावी आणी आम्ही एकत राहव तुमचा पहाडी आवाज वेळ प्रसंगी कातर होतो आम्हाला रडवतो त्या कथेत तुम्ही स्वतः शिरता आणी आम्हाला पण घेऊन जाता खरच खूप सुंदर अनुभव येतो.
आप्पासाहेब खुपच सुंदर कथा, जुन्या कथा आणि ते दिवस कथेप्रमाणे गरीबीचे होते परंतू अतिशय आनंदी जीवन असावे आता सुख वाटते पण खुप धका धकीचे जीवन आहे माणसाला आता भाऊ किंवा शेजारी यांच्याकडे ढुंकुनही पाहायला वेळ नाही .
अप्रतीम व हृदयस्पर्शी सत्याचा नेहमी विजय होतो. पुर्वी चा काळ उभा केला आपण माणसांत माणूस पण जिवंत होत त्याकाळी आता माणसातील माणूस पण हरवत चालय हे पाहून खूपच त्रास होतो. सत्याचा आणि माणूस पणा लवलेष शिल्लक राहायला का असा प्रश्न पडावा इतका पैसा मोठा झाला आहे. आणि माणूस छोटा