आजकाल भजनाच्या नावाखाली फ़क्त एकमेकांची भगल करायची आणि कॉमिडी करायची आणि खर संगीत भजन राहील बाजूला ... ही शोकांतिका आहे सिंधुदुर्ग च्या रसिक प्रेक्षकांची शेलावणे , पेटवणे या फालतू गिरी ची ... हे सर्व बुवा असा का भजन सोडून का बोलतात याला जबाबदार सिन्धुदुर्गातील जनता .... आपल्या जिल्ह्या च नाव ख़राब होतय याच प्लीज़ भान सर्वानी राखा ...
रामकृष्णहरि... अप्रतिम गायन, वादन अणि सहकारी वृन्द... बुवा तुम्ही चौघांनी एकत्र येवून जर एकमेकांची कमतरता न सांगता वारकरी संप्रदाय साठी एकत्रित कार्यक्रम केला तर खरोखर तुमच्या सारखा कार्यक्रम कोणी करू शकत नाही...
मला असं वाटतं कधीतरी असा सामना व्हायला हवा. समीर कदम आणि व्यंकटेश नर अप्रतिम जोडी आहे.दोघेही मार्मिक आणि वेगवेगळी गाणी अप्रतिम सादरीकरण. अजून त्यात जर मजा मनोरंजन करून घ्यायचं असेल तर चौरंगी सामना ठेवून एका बाजूला गुंडु,लोके बुवा आणि दुसरया बाजूला समीर व्यंकटेश बुवा. जबरदस्त सामना