Tai tumache manapasun abhinandan apalya nikhal ojaswi Ani tejaswi kirtanamule Maratha arakasan nakki milel ashich tumachya hatun samazachi seva ghadawi hi vittal charani prarthna Jay jay ram krishna hari
ताई अध्यात्म आणि समाजकारण व राजकारण याची सरमिसळ करू नका अध्यात्मिक संप्रदाय सर्व जाती धर्म रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संताच्या शिकवणी प्रमाणे वारकरी संप्रदायाची जागा खूप उंचीची आहे तुम्ही ते महत्व कमी करू नका.. संप्रदायाचा शिष्टाचार हा अप्रतिम आहे त्याला आहे त्या ठिकाणी राहू द्या. भगवंता सर्वांना सुबुद्धी दे!!
भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल,' क्रिमीलेयर' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील ,कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल', 'क्रिमीलेयर' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! * भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासले पण, सामाजिक दुर्बल, आर्थिक दुर्बल सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते अशा पुरावे घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे पुरावे घेऊन कोर्टात दाखल केले जाते आणि कोर्ट त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय दिला जातो आणि या पुराव्याच्या विरोधात याचिका येत असतात आणि चॅलेंज होऊन मग आरक्षण किंवा तेव्हा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते! जर सरकारवर दबाव टाकून चुकीचे पुरावे सरकारला कोर्टात सादर करावे लावले तर ते पुरावे कोर्टात टिकत नाही आणि आरक्षण ही मिळत नाही! *पूर्वीच्या काळी निजामशाही, आदिलशाही, मुगलशाही, राजा - महाराजा शाही, इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी, अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC, NT, VJNT, SC, ST च्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC, NT, VJNT, SC, ST ची प्रजा जनता,लोक, जी हुजूर,जी हुजूर करत राहिले पण ज्या ज्या वेळी OBC ,NT,, VJNT, SC ,ST च्या प्रवर्गावर, कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC ,NT, VJNT, SC, ST ने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची, एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC, NT ,VJNT, SC ,ST नी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! जरा शांत डोक्याने,मनानी विचार करा! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक👈 👏🤔
Ram krushna Hari mauli chhan kiratan sakhali uposhana thikani kelet kay mauli prmrthik aanjan aapan dolyamadhe theun aani aamrut vani varanan karu shakat nahi satya krutishil bodh aamrut pajalet krupatya pandurangachi santancha aashirvad puran kiratan dakhavile nahi utubevar puran kiratan dakhavave hi vinanti jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
सगळे च सारखे नसतात, आपण फक्त विद्यार्थी साठी म्हणतात ते 💯खरे आहे, पण राजकारणासाठी सुध्दा वापर होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे ताई आपण सारखे जातीचा उल्लेख करु नये, आपले किर्तन फक्त मराठा समाज ऐकत नाही, इतर समाज ही आपल्याला मानतो,