अनाथांचा नाथ हे दिव्य पार करो आणि त्याला फडणवीस आणि दादांची उत्तम साथ लाभुदे हिचं आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏💐🚩 सी. एम. साहेब फिर ऐक बार शिंदे सरकार बार बार 👌 महायुतीचा विजय असो
Jay Shree Ram *comment id 585* Real hindu accepted this rules are *5* *Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.* Will you follow 10 passive rules? *Rule 1* Shantidoot dharm dekh ke logo ko marate he Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge? *Rule 2* Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी साहेब हे दोन्ही चेहरे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आश्र्वासक वाटतात. जनतेने त्यांच्या मागे भक्कम पणे उभे राहिले पाहिजे.
Ajit pawar ch kahi khare nahi to ardha ethe ani ardha tithe jeev aahe maulana sharuddin PAWAR aajoba var, pan shinde fadanvis khup changle kaam kartil yat shankach nahi
अगदी योग्य विश्लेषण... मुख्यमंत्री आणि देवेंद्र जीं अगदी उत्तम रित्या कार्य करत आहेत.. त्यात दादा नं सारखे एक स्पष्ट व्यक्तीमत्व असल्यामुळे सर्वानी निर्णय घेतल्यास महायुती ला यश 100%
अजित दादा मनापासून काम करतायत पण त्यांना त्यांचे नेते पदाधिकारी सहकारी मात्र सहकार्य करण्याचे सोडून अडचणीत आणण्यासाठी काम करत आहेत त्यांना अजितदादा पवार हे मोठे झालेलं बघवत नाही
मनापासून काय कोणत्याही मार्गाने दादांची साथ मिळणार नाही ते अजुनही काकांच्या काखेतच आहे हे अजुनही देवेंद्रजी सारख्या चाणक्य मंडळ समजुन घेत नाही काय बोलावे आता.
भारतीय जनता पक्षाणे श्री मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हेच योग्य आहे असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
लगेच देवेंद्रजीनी मुख्यमंत्री असताना केलेले काम आपण विसरलात. सलग ५ वर्षे मुख्यमंत्री रहाणे सोपे नव्हते. एकनाथजी चांगलेच आहेत. पण देवेंद्रजींना विसरु नका.
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्य मंत्री हवा होता पण सद्या या नीच राजकारण करणारे लोक महा विकास आघाडी यांना राजकारणातून निवृत्त करणेसाठी एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्य मंत्री झाले पाहिजे
मी मुद्दामून कंमेंट करत्ये तुम्ही जो मुद्दा मांडला खरंच सारथ्य साहेबाना कडेच द्या जर विधानसभा जिंकयची असेल. खुप गुणी आणि अत्यन्त दयाळू कर्तृत्वान नेता आहे मी ठाण्यात राहत्ये णि मला गर्व आहे साहेब ठाण्यातुन येतात 🎉🎉🎉🎉
@@satishjadhav4388 कोणतेही पार्टी ही सत्ता मिळविnya साठी धडपड असते कारण सत्ता मंजे पैसा . कोणीही सत्तेत येऊ तो bhastachar करतो. Honestly सांगू Modi chya 10 वर्षात खूप bhastachar झाला . मोदी is saint and honest person but their cabinet Ministers are bhastachari .कॉंग्रेस च्या काळात राहुल गांधी , सोनिया गांधी आणि prinyaka गांधी यां तिघानी मिळून estimately 20 ते 30 lakha कोटी पैसे bhastachar करून gain केले पण modi सरकार कारवाई करत नाही.. उद्भव ठाकरे च्या period मध्ये खूप पैसा earn केला mahavikas आघाडी ने आता सध्या चि परिस्थिती बघा ना शरद पवार यांचे example घ्या ते किती धडपड करीत आहे सत्तेत येण्यासाठी किती ते pan वाईट मार्गाने मंजे जाती जाती त teda निर्माण करून आंदोलन करून jarangya उभा केला कश्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी paise earn करण्यासाठी .शिंदे नाव ठेऊन काय फायदा . Mahavikas आघाडी च्या लोकांपेक्षा कमी पैसा खातो शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्यासाठी फक्त मराठा जातीचे कार्ड असणे पुरेसे नाही. मुख्यमंत्री म्हणून सक्सेसफुल होण्यासाठी अर्थकारणाची समजही असणे आत्यंतिक गरजेचे आहे. बाहेरच्या देशांतील इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांच्या पसंतीला पात्र असल्याची खात्री करून द्यावी लागेल. त्यासाठी आपण केलेल्या कामाचे दाखले द्यावे लागतील. महाराष्ट्राकडून देशाला मिळणारा रेव्हेन्यू हा खूप मोठा असल्यामुळे देश महाराष्ट्रावर पैशांसाठी अवलंबून आहे. तितकाच स्मार्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. फडणवीस ब्राम्हण म्हणून त्यांना टाळले तर त्यांचे गुण आत्मसात करणे शिंदेंची गरज आहे.
महायुती परत आली पाहिजे ,महाआघाडी ( पवार ,ठाकरे) हे जातीवाद व धर्मवाद यामुळे लोकसभेला निवडून आले . निगेटिव्ह नारेतिव सेट केला .पण यावेळी जातीवाद ,धर्मवाद ,नारेतीव यांना योग्य उत्तर दिले पाहिजे.
उद्धवजींचे ते स्वतःला काहीतरी मोठा समजून साहेबी टोनमधील भाषण अंगावर येते. शिंदेसाहेबांचे भाषण हे म्हणजे सामान्य टोन मध्ये साधलेला प्रामाणिक संवाद वाटतो.
अरे मुख्यमंत्रीपद पण आरक्षीत झाले आहे का.... ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री.... म्हणजे बीजेपीच्या मतदाराने दरवेळी दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद द्यायला मत द्यायची का......... झाले न अडीच वर्षे मुख्यमंत्री पद..... 😢😢😢😢
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 येणार्या आगामी विधानसभा निवडणुकीच सारथ्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी कराव आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण तेच असावेत. आणी पुढील पाच वर्षे आदरनीय एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री असावेत. तरच महायुतीला जागा मिळतील ...
जो पर्यंत दादा आहेत तो पर्यंत शक्य नाही. दादाला बाहेर केले तर ते शक्य आहे कारण दादांना मोठ्या साहेबांनी संपूर्ण नियोजन करून यांच्या मध्ये पाठवले आहे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏
अतिशय योग्य विश्लेषण.महायुती जर एकनाथ शिंदे जी यांच्या कडे सर्व सूत्र देऊन लढली तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार पुन्हा एकदा येऊ शकते.
छान विश्लेषण केले आहे प्रभाकर सर,पण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो तिकीट वाटपात वेळ लागला, ती चूक ह्या वेळेस करून चालणार नाही.त्यामुळे मतदार संघात संभ्रम अवस्था निर्माण होते आणि त्याचा परिणाम थोडाफार का होईना मतदारांवर होतो.हे नक्की आहे.🙏🙏🙏
शिंदे साहेब यांना जर भाजप ने उगाच त्रास दिला नसता तर नाशिक शिरूर ह्या जागा निवडून आल्या असत्या शिंदे साहेब यांना कमी दाखवण्यात भाजप च्या काही नेत्यांना मजा येत होती