अप्रतिम. अगदी मनापासून केलेल हे कीर्तन मला आज अश्रु अनावर होत नाही. कारण हे मी सत्य परिस्थितीत लहानपणापासून जगत आला. आज कमवत आहे पण ते दिवस आठवतात. हे कीर्तन अप्रतिम ऐकावे असेच आहे. धन्यवाद
ताई आपल्या प्रबोधनांने कुणाचेही हृदय नक्कीच हेलाउन जाते,पण या प्रबोधनासाठी १८ ते ३५ या वयोगटातील लोक पाहिजेत परंतु तरूण पिढी ऐवजी वृध्दच ज्यास्त असून तरूणांना किर्तनात आणने फार महत्वाचे आहे, असे संस्कार तरूणावर व्हायला पाहिजेत, राम कृष्ण हरी ताई,