Тёмный
No video :(

तर ब्राम्हणांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर I Abhivyakti I 

Abhivyakti
Подписаться 255 тыс.
Просмотров 350 тыс.
50% 1

तर ब्राम्हण समाजाला स्वतःसाठी वेगळं राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
ब्राम्हण समाजातील थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणाऱ्या 'ब्राम्हण रत्ने' या ग्रंथाचं पुण्यात नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं.या प्रसंगी काही वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
#shivajimaharaj #savitribaifule #shahumaharaj
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5 тыс.   
@pravinShende-zh2pk
@pravinShende-zh2pk 13 дней назад
जे ब्राम्हण विचाराने प्रगतीच्या विचाराचे होते तेच, बाबासाहेब यांच्या सोबत होते
@nagvanshinaresh
@nagvanshinaresh 6 месяцев назад
समोर बसलेल्या श्रोत्यांना जे ऐकायचे तेच त्यांना ऐकवणे म्हणजे प्रवाहासोबत वाहणे... परंतू प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रेरणा देणारे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर म्हणजे आधुनिक भारताचे प्रेरणास्थान.... म्हणूनच त्यांना त्यावेळी समाजात वावरणार्या आधुनिक विचारांची साथ मिळाली...
@rahulnikam9382
@rahulnikam9382 12 дней назад
ब्रह्म मन लबाड
@vivekpuri-08
@vivekpuri-08 10 дней назад
Mahatma Fule ? Christian dharm prasarak Jyanana jyanna Mahatma upaadhi dili British ni te sarva desh n dharma virodhi ch ahet.
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 10 дней назад
​@@vivekpuri-08bevdyahad zavnya
@jyotijadhav7456
@jyotijadhav7456 9 месяцев назад
किती केविल वाणी प्रयत्न चालला आहे की आम्हीच श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा . 😢😢😢😢😢😢
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 9 месяцев назад
नाही . तुम्हाला ठसठसतय .
@RedVelvet4567
@RedVelvet4567 9 месяцев назад
Brahman lokani je karya kela ahe te sangnyat laj ksli ..tyacha abhiman asnyat laj ksli...tumhala te awdt nahia ha tumcha dosh...awdt nsnyapeksha bghvt nahia mhanayla harkat nahi
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 9 месяцев назад
Maharachi ka jalte kalat nahi maratha lok thokta tumala nav yet amcha
@ravigawande3274
@ravigawande3274 9 месяцев назад
@@ronaldoKing23145 Bhima koregav Aapan visarla
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 9 месяцев назад
@@ravigawande3274 are anpada history watch ambedkar la rejiment madhi ghya manun bhik magavi lagli betyya
@werindians6938
@werindians6938 3 месяца назад
मनुस्मृती,चातुर्वण्य,कर्मकांड,जातीप्रथा,अंधश्रद्धा इत्यांदींचा विरोध करुन जनजागृती करणे संतांना अपेक्षित असतांना आजकालचे किर्तनकार तसे करतांना दिसत नाहित.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Месяц назад
१००/
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Месяц назад
राईट या बाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे पण ते होत नाही लोक सुधा खर काय है विसरलेले आहेत
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Месяц назад
तुम्ही मूळ मनुस्मृती वाचा. चार वर्ण कर्मा नुसार ठरत हे वाचा. जातीप्रथा खरंच संपवायची असेल तर प्रथम स्वतः ची जात सांगणं बंद करा. सरकारला तसे करण्यास भाग पाडा. जन्मदाखल्यावर, शाळेत प्रवेश घेताना, बँकेत खाते उघडताना, नोकरीसाठी अर्ज करताना सगळीकडे आता तर आधार कार्डवर देखील धर्म जात पोटजात. ओबीसी, sc st, minority सगळे छान व्यवस्थित चालले आहे. त्याला कधी विरोध केलाय?
@chandanesampat1832
@chandanesampat1832 16 дней назад
@@werindians6938 आज कालचे कीर्तनकार मनुवादी प्रवृत्तीच्या आहारी गेले आहेत संत तुकाराम संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत सावता माळी इत्यादी अनेक संत कृतिशील होते आजच्या कीर्तनकाराने कीर्तनाचा फार मोठा व्यवसाय चालू केला आहे प्रचंड संपत्ती निर्माण करत आहेत
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 16 дней назад
चातुर्वण्य जातीनुसार नव्हते ती कामानुस्कार होते.... आणि हिंदू समाज जागरूक आहे म्हणून तो वाईट रूढींना विरोध करतो... पूर्वी बालविवाह hote आता होतात का... ?
@sachinwarange7643
@sachinwarange7643 10 месяцев назад
आमच्या महापुरुषांचा वेळ आणि कार्य तुमच्या चूका सुधारण्यासाठी गेला नसता तर आज बहुजन समाज सुखात असता... जय शंभुराजे
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 9 месяцев назад
Yes... धर्माधिकारी साहेब तुम्ही नारायण भट चुकीचे होते हे सांगायला विसरत आहात. तुम्ही धर्माच्या नावाखाली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही तुम्ही..... 5000 वर्ष झाले तुम्हाला आरक्षण आहे. 📚🖊️
@rahulahire9755
@rahulahire9755 9 месяцев назад
बरोबर भावा 🙏🏻👍🏻👍🏻
@sufipore
@sufipore 9 месяцев назад
महापुरूष ??? तुमचे ???
@atulranpise1486
@atulranpise1486 9 месяцев назад
नक्कीच ✅💯%👌 महान सम्राट अशोकाच्या पासूनचा अखंड भारत महासत्ता झाला असता.👍
@avinash5658
@avinash5658 9 месяцев назад
Brahman mhanje mehnat na karta fukat khanara, astitvat nasnarya kapol kalpit goshti tayar karun paristhiti ne ganjlelya lokancha gairfayde uchalnara bhamta.
@vijaydangat4175
@vijaydangat4175 9 месяцев назад
जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असण्याची कीड ज्याच्या मनात आहे तो कधीही चांगला मनुष्य बनू शकणार नाही.
@sufipore
@sufipore 9 месяцев назад
म्हणजेच जाती च्या जोरावर रिझरवेशन मागून लायकी नसताना इतरांच्या पुढे जाणारे चांगली माणसे नसतात.
@suhaskambale7072
@suhaskambale7072 9 месяцев назад
​@@sufiporeइतरांना लायकी सिद्ध करण्यासाठी किमान संधी ही गेल्या ७५ वर्षात मिळू लागली आहे. ब्राह्मण समाजात शिक्षण आणि ज्ञानाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे लगेचच आमची बरोबरी करून दाखवा अस म्हणणं म्हणजे नुकत्याच चालायला लागलेल्या लहान मुलाला धावण्याच्या शर्यतीच आव्हान देण्यासारखं आहे.बहुजन समाज सुध्दा प्रगती करतो आहे.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 9 месяцев назад
@@sufipore देव जात धर्म ज्याच्या डोक्यात तो भ्रमीष्टच
@mpscaspirants-nt2mk
@mpscaspirants-nt2mk 9 месяцев назад
​@@sufipore😂😂jatich bamnani kelya
@makarand7925
@makarand7925 9 месяцев назад
यात सर्व जातीमधील लोक येतात.
@nitinathakre6190
@nitinathakre6190 10 месяцев назад
आज खरा कवट्या महाकाळ बघायला मीळाला
@As-zc3kt
@As-zc3kt 9 месяцев назад
😂😂😂
@sandeepraut4222
@sandeepraut4222 9 месяцев назад
😂😂
@anuradhatirmare8783
@anuradhatirmare8783 6 дней назад
😂😂😂
@marutivalamba6057
@marutivalamba6057 13 часов назад
😅😂
@kishanbiradar8424
@kishanbiradar8424 11 дней назад
यांची जी कला आहे बोलण्याची तीच आम्हा लोकांचा घात करते...... किती सहजपणे आणि समाधान पणे बोललात की एका विद्वान माणसास सुद्धा कळणार नाही की हे खरच खर बोलत आहेत की खोट मंग तुम्हा आम्हा सारख्या अर्धवट शिकलेल्या लोकांची काय हाल होतील............ म्हणून तर अजून सुद्धा सर्व बहुजन समाजाला फक्त ब्राह्मण हे म्हणेल तेच खरे वाटते, यातच त्यांचे विजय आहे........
@opq5474
@opq5474 10 месяцев назад
ह्या समाजाचा त्याग खरोखरच फार महान, बहुसंख्य समाजाला गुलाम ठेवता ठेवता स्वतः गुलामगीरी पत्करली, आपली गिर्वाणभारती बहुजनांपासुन लपविता लपविता लुप्तप्राय केली, ज्ञान बहुजनांपासुन दुर ठेवता ठेवता विश्वगुरू देश मागास केला. धर्म बहुजनांना नाकारत अर्धा समाज परधर्मिय केला, धन्य तो त्यागमूर्ती समाज.
@romrom2071
@romrom2071 10 месяцев назад
Khup khas bhava,I like it 😂
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 10 месяцев назад
😂😂😂😂😂
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 10 месяцев назад
100%सहमत
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 10 месяцев назад
सगळ्यात उत्तम आणि खरी कमेंट आहे तुमची.
@deepakambhore5729
@deepakambhore5729 10 месяцев назад
Agdi barobar ahe
@vijaychopade1803
@vijaychopade1803 3 месяца назад
आज ब्लड बँकेत सर्वांनी रक्त डोनेट केलेले आहे,,,, अपघात झाला की दवाखान्यात पेशंटला रक्त देताना जात पाहीली जाते कि रक्त गट,,,,,यांचे उत्तर या लोकांनी द्यावे,,,,
@gajanandani2332
@gajanandani2332 9 дней назад
झेपत नाही वाटत हे तुम्हाला
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 8 дней назад
फायदा होत असेल तर हे सर्व लोक जात सुद्धा बदलतात तात्पुरतीउदाहरणार्थइंटरकास्ट मॅरेज करून पत्नीच्याकास्ट सर्टिफिकेट वरील कार्ड चा फायदा करूनघेऊन सरकारकडून सर्वपदरात पाडून घेतात व शेवटी कानगाव करतात व असे अवैचारिक लोकमुद्दामून व्हिडिओ प्रसारित करतात
@rajkumarlataye7478
@rajkumarlataye7478 9 месяцев назад
आपले जळते तेव्हा जाग येते ते हेच, परंतु आमचे हजारो वर्षे जळल ते नाही दिसले.
@vasantkamble7651
@vasantkamble7651 9 месяцев назад
दादा जळते नाही जाळले
@vasantkamble7651
@vasantkamble7651 9 месяцев назад
पोट भरण्याचे साधन झाले आहे यूटूब . त्यातलाच एक हा प्रकार आहे
@xersexav2195
@xersexav2195 8 месяцев назад
अहो आजही जळतच आहे . काहीही फरक पडला नाही. प्रतिष्ठा उगाचच येत नाही. 😂😂
@hemkant100
@hemkant100 8 месяцев назад
Bhadkhunno kiti ghan ahe tumchya dokyat
@shirukk1234
@shirukk1234 7 месяцев назад
अहो नक्की दिसले असते, पण आपला जन्म झाला नव्हता हो. आपल्यातल्या बहुतेकांचा झाला नव्हता. आता झाला आहे तर जे वाईट घडलं ते वाईट होत म्हणून आज वाईट घडू नये (कुणाच्याच बाबतीत) असा प्रयत्न आपण करू शकतो का? अन्याय करणाऱ्यांचा राग येतो ना? ते चुकीचे आहे असे वाटते ना? मग तुम्ही जेव्हा तेच करता तेव्हा तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या शी नात जोडता. तुम्हाला तसच व्हायचंय का? का तुम्ही अधिक चांगले माणूस आहात/होऊ शकता अस वाटत? 😊
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 Месяц назад
शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींच नाव स्वाभिमानाने आदरांनं घ्याव लागणारच ते आमचं प्रेरणास्थान
@anilrokade8
@anilrokade8 6 месяцев назад
3500 वर्षा पासुन सर्व आरक्षण तुमचे होते
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 10 месяцев назад
मी प्रथमही भारतीय आणि शेवटी ही भारतीय ही बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली कन्सेप्ट सर्व भारतीय समाजाने स्विकारणे अतिशय गरजेचे आहे. सर्व समाज एका रेषेत आणण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला.त्या दिशेने ब्राम्हण बांधवांनी प्रयत्न करावेत. जाती श्रेष्ठत्वाचे स्तोम माजवू नये. तळागाळातील मानसांनाही पुढे आणाणा. देश केवळ जातीव्यवस्थेने बरबटलेला आहे. ही जाती व्यवस्था ऊध्दवस्त करा.यासाठी प्रयत्न करा. फुले,शाहू,आंबेडकर हे या देशातील रत्न आहेत रत्न.
@shayrikibaat72
@shayrikibaat72 9 месяцев назад
बरोबर 👍
@anitakhartad6015
@anitakhartad6015 9 месяцев назад
फुले शाहू आंबेडकर या त्रिरत्ना मुळे बहूजनांना सुगीचे दिवस आलेत.
@malojidarade8782
@malojidarade8782 9 месяцев назад
Aarkshan gheun hi resha khali var ka kartaya. Yaki lainit
@mpscaspirants-nt2mk
@mpscaspirants-nt2mk 9 месяцев назад
​@@malojidarade8782😂😂😂 aarkshan var dola saglyana saman ch ahe aarkshan je merit madhe ahet te general madhe jatat abhyas kar
@anaghabarve2709
@anaghabarve2709 9 месяцев назад
तुमच्यातील तळागाळातील जातीच निर्मुलन आधी तुम्हीच करा.त्यात जातपंचायतीचे निर्णय,दुसऱ्याजातीत लग्न केलं कि खून करणे किंवा जाती बाहेर काढणे.ही कार्यक्षेत्र तुमच्यासाठी आहेतच. ब्राह्मणांनी अन्याय केला हे १००मान्य,पण आज बाकिच्या जातीत आहे ते काय? ब्राह्मणांनी जे कायदे होते ते पाळले, संन्यास घेतल्यानंतर संसारात परतल्यावर आई-वडिलांबरोबर मुलांनाही शिक्षा भोगायला लावली(हा मुर्खपणाच होता,तो केलाच).पण म्हणून रामदास, एकनाथ होते हे विसरणार. भीमराव गस्तींच पुस्तक वाचा.
@rajaramsarode9517
@rajaramsarode9517 10 месяцев назад
गोड भाषा आणि सात्विक वर्णवर्चस्व, श्रेष्ठत्व दिसुन येते.परंतु ज्ञानी भूदेव असुनही येथे माणसाला माणूस म्हणुन जगता येत नव्हते.हे ही तितकेच सत्य आहे ना?
@The_Bharati
@The_Bharati 10 месяцев назад
इंग्रजांनी पण अत्याचार केले पण त्यांनी लावलेले शोध खोटे म्हणू शकत नाही .. मंदबुद्धी नो बाहेर या आता जाती पतीतून
@Nikhil-jh3yl
@Nikhil-jh3yl 10 месяцев назад
गेली ७५ वर्षं सगळ्यांना समान अधिकार आहेत. काहींना आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार आहेत. अजूनही ब्राह्मणांच्या नावानेच रंDरोना केला जातो. हे तुमचं अपयश आहे.
@generalsciencestudy6835
@generalsciencestudy6835 10 месяцев назад
भाषा ही गोड आहे, श्रेष्ठत्व पण आहे, आणि सर्व मुद्दे सत्य आहेत. ब्राह्मण समाज जिंदाबाद..🙏🙏🕉️🚩
@amii1764
@amii1764 10 месяцев назад
5000 वर्ष्याची कमाई आणि 75 वर्ष्यापासून मिळालेले आरक्षण आणि त्याचे फायदे याची तुलनाच होऊ शकत नाही, आरक्षण आणि त्याचे फायदे फक्त शिक्षण आणि नोकरी यापुरते मर्यादित आहेत मात्र वर्ण वर्चस्वाचे फायदे सर्व क्षेत्रात अमर्याद आहेत, ब्राह्मणांनी मेलेली गुरे ओढणे, अस्पृश्यता, गलिच्छ आणि अत्यंत हीन जीवन कधी अनुभव केले आहे काय?
@SwarMarathiSangitVadal
@SwarMarathiSangitVadal 10 месяцев назад
गागाभट्ट हे मूळ पैठणचे होते पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे कुठले होते ह
@AjayK2263
@AjayK2263 8 дней назад
हिंदू हिंदू करून बहुजन समाजाला वेड्यात काढणारे हेच ते "आम्ही सारे ब्राह्मण"...
@siddharthyadav8896
@siddharthyadav8896 8 месяцев назад
Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏👍💯💙💐🎊🎉💙
@sujitkulkarni5088
@sujitkulkarni5088 7 месяцев назад
बायको ब्राह्मण का केली ्म....??? 🤔🤔
@hrk3212
@hrk3212 6 месяцев назад
Yes thatswhy he appointed all Brahmin teacher in his sB college Aurangabad
@ashishhal4243
@ashishhal4243 6 месяцев назад
Yes indeed ...but after him no one is had the same education, learning, all are behind job under reservation n corruption
@rjpatel-pw1du
@rjpatel-pw1du 6 месяцев назад
Nice joke😅😂
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 5 месяцев назад
😂 ha ha ha
@pramodjaybhay
@pramodjaybhay 6 месяцев назад
ब्राह्मण व्यक्ती इतर ठिकाणी काय बोलतो आणि ब्राह्मण लोकात गेल्यावर काय बोलतो यावर त्याची खरीखुरी वैचारिक भूमिका ठरत असते. असं - परखड चिकित्सक राजू परुळेकर म्हणाले होते.
@Indianpabloescobar
@Indianpabloescobar 12 дней назад
💯
@SairajPawar09
@SairajPawar09 10 месяцев назад
जो ब्राह्मण जन्मतःच जाती संस्थेच्या नावाखाली सर्वत्र advantage मधे असतो त्याने आरक्षण मागितलं नाही यात नवल ते काय ?? आणि प्रत्येक गोष्टीच्या पुस्तकात ‘एक गाव होतं आणि तेथे गरीब ब्राह्मण राहत होता’ ह्या वाक्याच कारण म्हणजे ह्या गोष्टी लिहिणारे देखील ब्राह्मणच होते… इंग्लिश मधे एक म्हण आहे.., hunter is always a brave guy until lion 🦁 writes the story.
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 10 месяцев назад
एकच नंबर,👌
@dg3717
@dg3717 10 месяцев назад
मस्त
@ravisabale2574
@ravisabale2574 10 месяцев назад
जबरदस्त ❤
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 10 месяцев назад
केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार मधे सर्व वरीष्ठ अधिकारी हे ७०%ब्राम्हण आहेत.कारण यानी सर्वसामान्य लोकांना क्षूद्र समजतात,२०१४नंतरच ब्राम्हण समाजा बध्दल समाजात तेढ निर्माण झाली.याला कारणीभूत फडणवीस त्यानी जाती मधे तेढ निर्माण करण्याचे राजकरण केले.
@shekharagarkar8583
@shekharagarkar8583 10 месяцев назад
एकदम अचुक
@neel261
@neel261 3 месяца назад
अजून सुद्धा ही लोकं स्वामी रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दाखवतात जेव्हा की दोघे सुद्धा एकमेकांना कधी भेटले नव्हते
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Месяц назад
राजा, एकदा समर्थ रामदासांचे साहित्य वाचून काढ. त्यांचे मठ मंदिरे स्थापन करून रामदासी तयार करून केलेले त्या काळातले काम. या बद्दल एकदा वाचून घे. आणि मग कॉमेंट कर. उगीच बाकीचे कोणी काय म्हणताय त्याची री ओढू नकोस.
@neel261
@neel261 29 дней назад
Mi kunachi ri nahi odhat ha ithihas ahe. Ka Ramdas swami ani Maharaj hyanchi bhet zhali nvhti. Ani Maharaj sanglyancha adar karat hote. Vachan Kay tumhich karat nhi fakt amhi pan vachato. So te tumhi Naka sangu amhi Kay vachayach. Na Mi Ramdasn baddal bolle na Ramdasin baddal.
@एक_क्षण_सुखाचा
​@@vishakhakulkarni3853 दादा रामदास चा आणि महाराजांचा काहीच संबंध नव्हता... ब्राम्हण लिहिणारे होते म्हणून काहीही लिहून लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि हे संभाजी ब्रिगेड ने कोर्टात सिद्ध केलं आहे .. सोवळे घातले नाही म्हणून तुझ्या त्या मेधा खोले ने मराठा स्त्री ला प्रवेश नाकारला याचाही विचार कर
@OmparkashSathe
@OmparkashSathe 10 дней назад
​@@एक_क्षण_सुखाचाबरोबर आहे
@SUlhas-dj1no
@SUlhas-dj1no 7 месяцев назад
ज्या समाजाने स्वतः शिवाय दुसऱ्या कुठल्याही समाजाला शिकू दिलं नाही तो समाज सर्वांच्या पुढे जाणारच. त्यांनी इतर समाजातील लोकांना शिक्षण न घेऊ दिल्यामुळे इतर समाज पाठी पडले.
@sujitkulkarni5088
@sujitkulkarni5088 7 месяцев назад
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे..... यांचे नाव ऐकले का रे कधी...???? 🤔🤔🤔
@hrk3212
@hrk3212 7 месяцев назад
Saglya jatnkade पूर्वी पारंपरिक व्यवसाय होते त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व नव्हते...ज्याला शिक्षण ghyche to ghetoch..Dnyaneshwaranna समाजाने bahishkrut kele hote tari te shiklech na..Ambedkar dekhil शिकले..
@Jsinka48
@Jsinka48 7 месяцев назад
तिमची शिक्षण व्यवस्था हीच 100 वर्ष जुनी आहे😂
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 7 месяцев назад
आम्ही ३ % तुम्ही ९७ % ..एवढा मोठा तुमचा समाज एवढ्याश्या समाजावर अवलंबून कुठल्याही गोष्टीसाठी ते पण जी सगळ्यांना सारखी उपलब्ध आहे,हे किती हास्यास्पदच विधान आहे .आम्ही नाही तर तुमच्याचपैकी कोणी तुम्हाला शिकवणारे का मिळाले नाहीत.बरे आमच्याकडे ना पैसा ना सत्ता होती .सर्व पैसा कमावण्याचे उद्योग पण तुमच्याकडे होते- जसे सुताराी , लोहारी ,शेती वगैरे .आमच्याकडची विद्या ही प्युअर सायन्स पद्धतीची - पोटार्थी नसलेली होती.काहीही असलेतरी आमच्यामुळे तुम्ही अज्ञानात राहिलात हे विधान जर असलेच तर अंशत: खरे असेल.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 7 месяцев назад
@@sujitkulkarni5088 अपवाद !..पुस्तकात वाचलेले फक्त कर्वेच आठवले ना! त्यासाठी त्यांनाही त्रास दिला गेला असेल
@SantoshWaghmare-ec3lc
@SantoshWaghmare-ec3lc 7 месяцев назад
शास्त्रीय फास्त्रीय म्हणूनच सर्व भारतीयांना मानसिक गुलाम बनवले.वैज्ञानिक दृष्टीकोन यावरपण बोला.
@shreeswarajpanchal4362
@shreeswarajpanchal4362 6 месяцев назад
Vidnyanacha v tar mahit nahi tumhala. Ekhi aarakshan nasun bramhan samache lok sarwat jast scientists ahet.
@55639472
@55639472 6 месяцев назад
Kaa magiti navhte, Ayurved, khagolshastra, Armar, sainiki gyan, ganitiy shatra, sarkhe bharpur khsetr aahe jithe apan pudhe hoto ani aply shodhkarye mothi aahetch..... Brahmancha dwesh karnyachya nadat aplya purvajanna kami lekhnyachi spardha kahi thambat naahi...
@manishpurbuj5723
@manishpurbuj5723 6 месяцев назад
Okay Tmcha shikshan kay kaka
@Rohit-iw8cg
@Rohit-iw8cg 5 месяцев назад
ब्रिटिशांनी भारतात येऊन गुलामच निर्माण केले आहे, त्यातुन तुम्ही काही वेगळे नाहीत
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 2 месяца назад
​@@shreeswarajpanchal4362Vedat sgl hay na mhanun hushyar ahet bhim mage sudama kota hi Kay dakhna hay ka bhikardya
@ravikamble3215
@ravikamble3215 7 месяцев назад
अहो शाहू फुले आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत लढण्यातच गेलंय
@hrk3212
@hrk3212 6 месяцев назад
Ambedkaranna Brahman shikshakanni शिकविले..phulyanna shala ughadnyasathi eka Brahmananech wada dila.Shahu maharajannna vedokt Brahman junya kalatla modern education milale nahi asa Brahman hota..itar jatitle lok pan titkech parampara wadi hote.Bahulicha haud mahiti aahe ka? Brahman 3 takke mhanun tyanna target karta tumhi.. Aaj tumhi Brahmananpeksha jast jatiywadi zale aahat
@onkarpuri7185
@onkarpuri7185 Месяц назад
@@hrk3212 aasssss.... Brahamwadi manjech Chutiyalogy manjech RSS sponsored sponsored terrorist activities 😀😁😁
@dreamchaser4765
@dreamchaser4765 17 дней назад
बोलला कांबळे बोलला. "आंबेडकर" हे नाव त्यांच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु शिक्षक ह्यांनी स्वतःचं आडनाव दिलं. आज सुद्धा "आंबेडकर" हे नाव सीकेपी लोकांत असतं.
@sk-pg5pe
@sk-pg5pe 16 дней назад
Ckp he Brahman nhiye. Evdha tri laksht theva
@user-mz8fo9er5e
@user-mz8fo9er5e 15 дней назад
100% हे खरे आहे भारतात शाहू फुले.आंबेडकर महान रत्ने नसते तर आजही बहुजन गुलाम असता. वर वर हा ब्राम्हण चांगला दिसतो.इतरांबद्दल अतिशय वाईट विचार करतो.आजच्या सीरियल वरून लक्षात येते.सिनेमा पण पाहा.दिसतो.बोलतो छान.मन त्याचे घान
@govati7152
@govati7152 5 дней назад
आधी नीट स्वच्छ भाषेत लिहायला शिका मग आपली अर्धं बुध्दी वापरून टीका करा आणि वर उल्लेखलेल्या महान रत्नाना वाईट वाटत असेल ज्या समाजासाठी झटलो, हाल अपेष्टा सहन केल्या त्या समाजातील बेशिस्त लोकं आमच्या जयंतीच्या मिरवणुकीत दारू पिऊन डी जे वर अश्लील गाण्यावर नाचतात.
@ravirajmane1312
@ravirajmane1312 8 месяцев назад
Dr B R Ambedkar always said that i am not against brahmin but i am always agaunst brahminism.... After all we should all come together to build a beautiful INDIA.
@siddhantbarwe5134
@siddhantbarwe5134 6 месяцев назад
पण विदेशी ब्राह्मणांनी हे नीच, खालच्या जातीचे उच्च वर्णिय ब्राह्मणाला काय शिकवणार म्हणून हे षडयंत्रकारी ब्राह्मणांनीच नाकारले. तसेच आजपर्यंत मृत्यूनंतरही अपमान करायची एकही संधी सोडली नाही?आता बुडाखाली आग लागली म्हणून सफाई देतात?नको आम्हाला तुमचे असे राज्य आणि राजकारण?
@vrundak424
@vrundak424 5 месяцев назад
भीमाला ब्राह्मणांनी वरती आणले
@dr.sanjaydr.sanjay2705
@dr.sanjaydr.sanjay2705 5 месяцев назад
Chan apsi dwash sampava bharatasathi he khup changle ahe
@jyotibagholap8763
@jyotibagholap8763 6 дней назад
ग्रेट ब्रो..
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 10 месяцев назад
ब्राह्मणांना आजुन ही वाटत की आपण श्रेष्ठ आहोत आणि आपण च श्रेष्ठ राहणार.
@kokanakswargh
@kokanakswargh 10 месяцев назад
He sarvath mothi andhashraddha ahe tanchi jo paryant andh bhkt aht toparyant
@mandar8557
@mandar8557 10 месяцев назад
Ramakrishna Paramahansa, the spiritual guru of Swami Vivekananda, was the priest of in Calcutta... 😂बिरादार? लिंगायत गुरु - बसवअण्णा .. (जन्मजात कोण ?) 😂
@The_Bharati
@The_Bharati 10 месяцев назад
😂😂 जळली रे जळली.
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 10 месяцев назад
😂😂😂
@crante8357
@crante8357 10 месяцев назад
Je 🔔baman 🔔Gomas khat nahi , te Hindu howuch shakat nahi ... Swami Vivekanand 😂😂😂😂😂😂😂😂
@user-pl2lo6zl9q
@user-pl2lo6zl9q 9 месяцев назад
धन्य ते शाहू, फुले, आंबेडकर ,सयाजीराव गायकवाड यांनी या भटांची मोनोपॉली मोडून काढली त्यांनी त्या काळात दाखवलेली हिम्मत आपण आजच्या कायद्याच्या आणि सुशिक्षित समाजात सुद्धा दाखवू शकत नाही. इतके हिम्मतवान होते आपले सुधारक .भारत यांचा कायमचा ऋणी झालाय .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 месяцев назад
होय 🙏
@hrk3212
@hrk3212 6 месяцев назад
Bhat?tyach bhatanni anekanna ghadwile deshatle क्रांतिकारक 90 takke Brahman hote tumhala wait lokach distat ka changle disat nahit ?karve Agarkar..disat nahit.. 3 takke Brahman bolat nahi म्हणुनच इतके bolta tumhi.je aaj dadagiri kartat tyanchya pudhe sheput ghalta tumhi..zundshahi karnare jatiywadi lokanpudhe nangi dhili padte..
@sunilkole1134
@sunilkole1134 5 месяцев назад
Saglyana arakshanachi bhik magaychya ranget basawle
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 Месяц назад
मी लहानपणी शाळे असताना वर्गातील बहुजनांची मुला पेक्षा ब्राह्मणाची मुले वर्णा नी वेगळी दिसत आणि त्यांचा मराठी बोली चा टोन वेगळा असे त्यामुळे ही मुले आपल्या पेक्षा वेगळी वाटतं असतं
@sharadsutar9692
@sharadsutar9692 18 дней назад
खरं आहे. मी सूध्दा त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकलो.
@padmarajchandane6612
@padmarajchandane6612 15 дней назад
मी लहानपणी शाळेत असतांना वर्गातील बहुजनांची मुलां पेक्षा ब्राह्मणांची मुले वर्णाने नी वेगळी दिसत आणि त्यांची बोली चा टोन वेगळा असे, त्यामुळे ही मुले आपल्यापेक्षा वेगळी वाटत
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 10 месяцев назад
तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ( हे ) इतके हिन विचाराचे आहेत, इतक्या हिन मनाचे आहेत की त्यांची तुलना जगामध्ये कुठल्याही हिन माणसा बरोबर होऊ शकत नाहीत. आजचे ठळक उदाहरण नमूद केले पाहिजे की ज्या महापराक्रमी विश्व पराक्रमी छत्रपती शिवाजी राजे किंवा छत्रपती संभाजी महाराज या नावाचा एक तरी व्यक्ती असलेलं कुटूंब महाराष्ट्रात आहे काय?
@hemanthb9723
@hemanthb9723 10 месяцев назад
List vachali nahi ka.
@madan7885
@madan7885 9 месяцев назад
माझ्या गुरुजींचे नाव श्री. शिवाजी जोशी असं आहे .
@1972vaishali
@1972vaishali 8 дней назад
आधी शुद्ध लिहायला शिका, नंतर ज्ञान पाजळा. हिन नव्हे हीन.😂
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 10 месяцев назад
ज्या ब्राम्हणनी बहुजन समाज सुधारकांना साहाय्य केले हे त्यांचे कार्य गौरवस्पद आहे. त्यांना ही मनुवाज्ञानी त्रास दिला हे सांगायचे विसरले का
@anaghabarve2709
@anaghabarve2709 9 месяцев назад
Sarfraj khan ब्राह्मण समाजातील अतिरेकी किंवा अती शहाणे.हयांनी ब्राह्मणांना सुध्दा छळलं.उतम उदाहरण ज्ञानेश्वर महाराज.पण असे अती शहाणे सर्व जाती धर्मात असतात.त्यांना मानणारे आणि न मानणारे सर्व जातीतच,धर्मात(धर्मांध) असतात,नाहीतर जातपंचायती नसत्या.
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 9 месяцев назад
Tuza dharm aaj jagat kai karto te paha quran chya navane. Prakash s k
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn 10 месяцев назад
पूर्वी सगळे लोक मुस्लिम व‌‌‌ इंग्रजांचे गुलाम होते पण देश स्वतंत्र झाल्या वर काही लोकांच्या वाट्याला कश्या हजारों हज़ारों एकर जमीनी व मंदिराच्या दान पेट्या आल्या
@dhanushembekar3751
@dhanushembekar3751 10 месяцев назад
अभ्यास कमी आहे. सर्व मंदिर यांचे पुजारी चेक कर. मंदिराच्या उत्पन्नावर सरकारचा ताबा आहे कुठल्या मशीद चर्च वर असल्यास कळवा. मंदिराचे उत्पन्ननावर, मौलाना चा पगार होतो.
@DevdattaPendke-in8sj
@DevdattaPendke-in8sj 10 месяцев назад
अर्धसत्य!
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 10 месяцев назад
एक तो तुझे दुसरे धरमपर बोलणे का अधिकार संविधान देता नहीं दुसरा हमे सौदी अरेबिया से पैसा आता है
@generalsciencestudy6835
@generalsciencestudy6835 10 месяцев назад
स्वतंत्र्या नंतर सिलींग कायदा आला. 50 एकर वरच्या सगळ्या जमिनी सरकारने घेतल्या. मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले.
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 10 месяцев назад
​@@dhanushembekar3751अंधभक्तम् सदा मुर्खम्।
@dilippathade9722
@dilippathade9722 3 месяца назад
ब्राम्हणा ना आरक्षना ची गरजच नाही, आरक्षण 50% मध्ये सर्व जातीमध्ये विभागून दिले आहे उर्वरित 50% आरक्षण हे ब्राम्हना साठीच आहे पुन्हा वर मन्हतात आम्ही आरक्षण मागत नाही.
@adughrekar1
@adughrekar1 12 дней назад
Everyone can compete in 50%. It is not reserved for any particular caste!
@trendingcontent6460
@trendingcontent6460 12 дней назад
मूर्खा राहिलेलं ओपन असत म्हणजे सर्वांसाठी .
@trendingcontent6460
@trendingcontent6460 12 дней назад
ब्रहामणाना आरक्षण ५०% आहे तर सगळ आरक्षण बंद करायसाठी रस्त्यावर उतर 😂😂
@user-vq1ji8sg4y
@user-vq1ji8sg4y 11 дней назад
मराठा जातीला उरलेले आरक्षण आहे. ओबीसी कुणबी म्हणून चोरले. Ews चोरले, sebc चोरले, ओपन साठी जागा संस्थेत सगळ्या भाऊ बंदकित वाटून चोरल्या. कोण किंमत देतो आता या लोकांना. कशाला कोण निवडून देतो आता आधी सारखे
@arnavhacker3625
@arnavhacker3625 10 дней назад
स्वजातीय यानी इतराचा देव बनण्याचा प्रयत्न केला, कि ईतर भक्त व बामन देव असे समीकरण आपोआपच निर्माण झाले। भटांची बोचके, भटांसोबतच राव्ही, त्यांच्या घाणीची लागण ईतराना होऊ नये।
@ckamble4831
@ckamble4831 7 месяцев назад
देवघरावर फक्त ब्राह्मण समाजाचा निर्विवाद हक्क आणि त्यातून बहुजनाची प्रचंड लूट.
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 Месяц назад
रिजरवेशन ची अवशकता नाही तुम्ही आधीपासून भिक्सू आहात देवाच्या नावाने दक्षिणा वर जगणारे 😂😂
@akj3388
@akj3388 Месяц назад
@@vikramsatpute8540 आता तुम्हाला भीक मागायची वेळ आली. 🤣🤣🤣🤣
@akj3388
@akj3388 Месяц назад
बहुजनांनी मंदिरात जाऊ नका. सुंता करून घ्या आणि ढुंगण वर करून बांग द्या. मग ब्राह्मण तुम्हाला लुटणार नाहीत.
@hrk3212
@hrk3212 Месяц назад
Are bahujan hote 97 takke Brahman3 takke.Bahujan kashi lut karu detil?
@hrk3212
@hrk3212 Месяц назад
Kontyahi goshtit ek garib Brahman hota ashi surwat aste.jewha Brahman modern education gheu lagle tewha naukryanmule tyanchi arthik paristhiti badalli
@randhavet.r.5687
@randhavet.r.5687 9 месяцев назад
जात कोणतीही वाईट नाही प्रत्येक जातीत दोन चार वाईट लोक असतात टिका करण्यापेक्षा एकमेकाचे चांगले गुण घ्यावे🙏
@V369.
@V369. 7 месяцев назад
एकदम बरोबर
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 7 месяцев назад
टीका करणार कोण हे चांगल माहिती आहे हो .😂😂😂😂😂
@anamikbhartiy
@anamikbhartiy 7 месяцев назад
Ithe ulat prakar aahe ithe manavtawadi brhmn kami aahet ani manuwadi maansikta asnare brhmn jast aahet jyani aaj purn deshala dev ani dharmachya navakhali murkh banqvnyache kaam chalu aahe sarv dev fakt brhmn ani ya devanchi gulami sarv jaatini karaychi he shadyantra perfect rachnyat manuwadyancha hath kunihi dharu shaknar nahi
@shirukk1234
@shirukk1234 7 месяцев назад
​@anamikbhartiy Do u have stats? I don't see that around very often. If we see, we tell them they r wrong out and loud. Have u seen that in rea life or preaching based on what such channels tell u?
@anamikbhartiy
@anamikbhartiy 7 месяцев назад
@@shirukk1234 marathit bola amhi sadhi maans aahot ani stats dyaychi garajach ky aahe dev bagha jyathikani jast lokanchi gardi hote balaji, raamu kaka, ganpat bhau, datta bhau, swami anarth he kon aahet check kara mg sanga
@prashantsalve7169
@prashantsalve7169 10 месяцев назад
यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आदरणीय हरिभाऊ नरके सरांनी दिलेली आहेत
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 10 месяцев назад
😂
@varshajoshi651
@varshajoshi651 5 месяцев назад
हा नर्का कोण
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Месяц назад
भारतरत्न शहीद हेमंत करकरे ही ब्राह्मण होते. काकासाहेब ही ब्राह्मण होते. सार्थ अभिमान आहे या लोकांचा.
@manojpachghare4634
@manojpachghare4634 9 месяцев назад
भारताच्या व हिंदु धर्माच्या सत्यानाशा साठी केवळ हेच लोक कारणीभुत आहे.
@shekharhampras2127
@shekharhampras2127 5 месяцев назад
पटवून द्या कागडपत्रासाहित
@vivekb8195
@vivekb8195 9 месяцев назад
स्वस्तुती पेक्षा दुसऱ्याने केलेली स्तुती महत्त्वाची.. हे या उच्च लोकांना कळाले नाही अजून... ज्ञानदेव पासून ते आंबेडकर यांना त्रास कोणी दिला याचा पण पाढा वाचा म्हणावं
@hemantpingale5048
@hemantpingale5048 8 месяцев назад
ह्या नालायकांना आपल्या पेक्षा कधिही उच्य म्हणु नये
@Bhushandharmadhikari
@Bhushandharmadhikari 8 месяцев назад
दुसर्यानी करायल त्यानी अभ्यास केला असावा किवा कीमन काही माहीत तरी असावं ना 😂सर ते सांगितले पाहिजे आपल्याला
@urmilaapte2363
@urmilaapte2363 8 месяцев назад
आपली स्तुती सर्वांनी केली की ते कौतुक असते. अभिमान असतो आणि ब्राम्हणांनी केलेल्या कार्याचे सत्य स्वरूप ऐकणे आणि सहन करणे जड जाते. चांगली माणसे सर्व जाती धर्मात असतात. त्यांच्या चांगल्या कार्याचा आदर आणि अभिमान सर्वांना असला पाहिजे. महापुरुष जात पाहून जन्माला येत नाही. कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे कोणाच्या हातात नसते. सर्वांच्या कर्तृत्वाने समाज घडत असतो. कोणाचे कर्तृत्व नाकारणे हे चूकच.
@user-wf2wq5ts2y
@user-wf2wq5ts2y 6 месяцев назад
अरे.आपटे.तुजेकाही जे.काही.बोलत.आहेस ते.तुला.तरी.पटते.आहेका.ह्या.मनुवादी.सनातनी.ब्राम्हणानी.वर्षोवषी या.भारत.देशावर.राज्य केले.आहे.व.अजुनही.करताहेत.ऐवडीझ. तुमच्या.ब्राम्हणानच्या गाडीला.खाज.आली आहे.तर.तिकडे.पाकिस्तान किवा.बांगलादेश या.ठिकाणी.जाऊन. तुमच.ब्राम्हणानच.राज्य स्थापन.करा.म्हणजे. इतर.समाज.वाले.तरी तुमच्या.गुलामगिरीतुन सुटतील. जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र
@jaishreemataji43
@jaishreemataji43 5 месяцев назад
Very true
@meenavairale5304
@meenavairale5304 5 месяцев назад
He Lok samjala fkt yugan yuga pasun fast ale aahe
@rajeshlatkar2250
@rajeshlatkar2250 5 месяцев назад
Very much true
@jakirpathan2960
@jakirpathan2960 5 месяцев назад
Hetar,uulta,choar,Koatval,ko,daate,1800,1900,te,2023_24,paryant,desatil,muslim,samjabaddal,dves,pasravnarech,mhantat,ki,desat,brammhan,dves,vadhato,he,kiti,durdaivi,gost,aahe,
@sanjayangre6173
@sanjayangre6173 9 дней назад
हो कुणाला आवडो किंवा न आवडो pan ह्या कार्यक्रमात सांगितलेल्या गोष्ट किंवा घटना ह्या खऱ्याच आहेत. 👍🏻👍🏻👍🏻
@Anshu532
@Anshu532 9 месяцев назад
याला एकच कारण ते म्हणजे वोट बँक..कारण ब्राह्मण समाज ची लोकसंख्या अतिशय कमी आहे..म्हणून इतर जातीला खुश करण्यासाठी कमी संख्येच्या ब्राह्मणांना टारगेट केले जाते...
@vishwambarbhagat
@vishwambarbhagat 10 месяцев назад
गाधी मारणारे संभाजीराजेला मारणारे दाभोळकर पाणंसरेला मारणारे कोण होते
@Abhijeet1526
@Abhijeet1526 10 месяцев назад
खोपड़े, घोरपड़े, शिर्के कौन होते?
@_Badboy_x_sanatani
@_Badboy_x_sanatani 10 месяцев назад
Shendiwale 😂
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 9 месяцев назад
सनातनीब्राम्हणांनी
@_Badboy_x_sanatani
@_Badboy_x_sanatani 9 месяцев назад
@@SandipArgade-zw4wz आणि तुकाराम महाराजांना मारणारे पन
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 9 месяцев назад
काहीही ! मुसलमानांनी शेकडो वर्ष उत्कृष्ट राज्य केलं ! आणि इंग्रजांनी सुद्धा ! महाराष्ट्रात ब्राह्मण फारच थोडे आहेत पण बाकी राज्यात 18-22% आहेत ! आपल्याला जातीयवाद नको आहे उगाच कुठल्याही जातीला दोष देणं म्हणजे जबाबदारी झटकण्या सारखं आहे !
@wamanjogdande3767
@wamanjogdande3767 10 месяцев назад
स्पर्धेत राहुच नयेत म्हणून एकलव्याचा आंगठा ते सध्याचे NEET,SET, खाजगीकरण ,हे षडयंत्र नाही काय ?
@adhishreenijai7768
@adhishreenijai7768 9 месяцев назад
Perfect comment
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 9 месяцев назад
पाहुणे गिरी, वशिला, पैसा, जात, है बंद होणार.
@bapparawal9709
@bapparawal9709 9 месяцев назад
काहीही संबंध नसताना कोणालाही गुरु मानणे चुकीचे आहे. आजही तेच चाललंय.
@pankajdeshpande6573
@pankajdeshpande6573 6 месяцев назад
बाद काय होणार मेहनत करा व समोर या
@sunilkole1134
@sunilkole1134 5 месяцев назад
झेपत नाही ना दत्तू तुला?!!!
@zafarullahkhan4887
@zafarullahkhan4887 3 месяца назад
आताच्या काळात पण देशात सर्वात सुखी ब्राह्मण आहे आणि पुर्वी पण प्रत्येक राजकारणात व समाजात सुखी होते. आज पण केंद्र व राज्यातील सर्व जास्त पदावर यांचे आहेत. इतिहासात फेरफार हा आवडता विषय आहे.
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Месяц назад
जफर भाई, तुला यात नक खुपसण्याचे काही कारण नाही. तू ज्या शांती प्रिय धर्मात आहेस, तिथे तर अशी उच नीच प्रथा नाही ना?
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 16 дней назад
तू निघ..... स्वतः मदरसे बंद करा.... या देशात राहून याच देशाची वाट लावायची.... गझवा हिंद bhramhn करतोय... लव्ह जिहाद मधे नॉन mulsim मुलींना bharmahn मरतोय... पाहिलं स्वतः कडे बघा आणि स्वतच्या चुकीच्या प्रथा बंद करा....
@underthesun4555
@underthesun4555 9 дней назад
बरोबर आहे तुझ भाऊ.
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 2 дня назад
​@@vishakhakulkarni3853krushrna bhaskar Kulkarni chi tu najayaj aulad aahe kaay?
@virendramalekar9172
@virendramalekar9172 10 месяцев назад
सौ चुहे खाके बिल्ली गयि हज. चोरांच्या उलट्या बोंबा. Pratikranti 2.0 चालू झाली यानिमित्ताने लबाड्या पन काही मर्यादा पाहिजे. सर आपले काम छान आहे.आम्ही आपल्या ला नेहमी बघत असतो.ikat असतो.
@dhananjaykulkarni1875
@dhananjaykulkarni1875 10 месяцев назад
पन ?
@SubhashKamble-bk9hp
@SubhashKamble-bk9hp 10 месяцев назад
बहुजनांनी नेमकी कुठून आणि कशी सुरूवात करावी, हे पुन्हा नव्याने ठरवण्याची आणि एकत्र येण्याची वेळ,काळ आता तरी ठरवुन टाकण्याची परिस्थिती आत्ताच आहे. ..... एवढच, अन्यथा आपले सगळे समाजसुधारक क्रमाने संपुन जातील.
@sufipore
@sufipore 9 месяцев назад
तुमचे समाज सुधारक मागच्या शतकात संपले आहेत . आता त्या मधल्या एकाचे वंशज आणि काही संधीसाधू अस्तित्वात आहेत. हे सर्व फक्त राजकारण करणारे लोक आहेत.
@Santosh-ty5ym
@Santosh-ty5ym 9 месяцев назад
आपल्या सोईनुसार इतिहास लिहिणारे हेच यांनी खुशाल वेगळ राष्ट्र निर्माण करुन राहाव
@dilippathade9722
@dilippathade9722 3 месяца назад
सर्वात जास्त ब्राम्हनानीच सर्व जातीना त्रास दिला आहे
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 10 месяцев назад
बहुजन समाजाला नेहमीच हे हीन मनात आले.त्यांचा आकस कधी लपून राहिला.नाही
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 10 месяцев назад
समुद्र लांहगू नये हे पण यांनीच सांगितले होते पण बदलण्यात एकदम पटाईत. 🙏
@indianvillagelife740
@indianvillagelife740 9 месяцев назад
कोणीही व्यक्ती जन्मजात श्रेष्ठ असू शकत नाही. सर्व मानव जन्मजात समानच असतात. जात व धर्म हे कृत्रिम आहेत. प्रत्येक माणूस आपले कष्ट, बुद्धीमत्ता आणी प्रामाणिकपणा यांचे बळावर यशस्वी होऊ शकतो. इतरांच्या मेहनतीचे श्रेय दुसर्‍यांनी घेणे अयोग्य आहे.
@MM-ue4ol
@MM-ue4ol 10 месяцев назад
राजू परुळेकर खरे बोलले… “ हे जी गाठ पायाने घालतील ती तुम्हाला आयुष्यभर हाताने सोडवता येणार नाहि “
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 10 месяцев назад
Goad bolanaare gulmat lucche
@sufipore
@sufipore 9 месяцев назад
धर्मांतर करून , बौद्ध होउन परत हिंदूं जातींना साठी असलेले रिझरवेशन मागणारे.
@VishnuToradmal
@VishnuToradmal 9 месяцев назад
🙏 सर सुज्ञ व सत्यवादी बहुजन समाज आज देखील ब्राह्मणांचा आदर करतो आम्ही प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांच्या विचारांचे अनुयायी आहोत... आपल दुर्दैव आहे इंग्रजांनी जी भारतीय समाजामध्ये फुट पाडून ठेवली ती संपवने म्हणजे खुप कठीण आहे..
@anilnawalkar-zl8tv
@anilnawalkar-zl8tv 8 месяцев назад
मी दहा बारा वर्षांपूर्वी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे मणिमंजूषा हे छोटंसं पुस्तक वाचलं त्यामध्ये एक वाक्य असं होतं की,महाराजांना एकाने प्रश्न केला सर्व धर्म समान आहेत तर आपल्याच धर्मात का रहावे,यावर महाराज म्हणाले सर्व धर्म समान आहेत तर आपलाच धर्म का सोडावा..
@dr.sanjaydr.sanjay2705
@dr.sanjaydr.sanjay2705 5 месяцев назад
Ho dada karay
@KishorMore-ue3sk
@KishorMore-ue3sk 17 дней назад
?
@hemantkusurkar8510
@hemantkusurkar8510 10 месяцев назад
आपली जात, आपला समाज असे विचार करावा हे सडलेल्या बुद्धीचे लक्षण आहे.
@santoshraut2627
@santoshraut2627 5 месяцев назад
तू आणि तुझे बोलणारे पोपट काही पण बोला हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर यांचाच आहे,,तूच ऐकत बस अ मृत तुल्य,,महात्मा फुले आणि सावित्री आई फुले यांनीच शाळा सुरु केल्या,,जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम 🙏🙏
@sgkantak1853
@sgkantak1853 14 дней назад
अरे भीम च्या पोपटा महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना शाळा सुरु करायला जागा वाडा हा भिडे ह्या ब्राह्मण दाम्पत्यांनीच दिला होता. तुला ओवैसि आणि मिटकरी वंदनीय असतील आम्हाला ब्राह्मण आणि फुले शाहू आणि आंबेडकर सर्व वंदनीय आहेत ब्राह्मण कोळी समाज़तिल् वाल्मिकी ला हि भज्तो तर क्षत्रिय रामाला कृष्णाला आणि बुद्धा लाहि पुज्तो. तुम्ही 5 वेळा सिलेंडर वर करणाऱ्या ना भजा आणि तेच तुमची सिलेंडर मारतिल चांगली.....😂😂😂
@decentagencies6563
@decentagencies6563 10 месяцев назад
परशुराम ज्यांचा आदर्श त्या बद्द्ल काय बोलावे आईची हात्या करणारा आदर्श ,, हे जोडायचे का तोडायचे प्रतीक आहे ते सांगा,,धन्यवाद
@mayurpuranik2493
@mayurpuranik2493 7 месяцев назад
सर आईची हत्या ही वडिलांच्या आज्ञेखातर केली होती व नंतर वडीलानी संतुष्ट झाल्यावर वर मागण्यास सांगितल्यावर आई भाऊ जिवंत व्हावे हीच इच्छा प्रकट केली होती ती एक लीला होती जिथे वडिलांची आज्ञा पालन होईल व नंतर आईही जिवंत होईल मग एवढंच वाटत तर का माहूर गडाचे पुजारी मराठा बांधव आहेत ती तर भगवान परशुरामाची जननी होती ना आधी पूर्ण ज्ञान घ्या मग बोला कारण अज्ञानाने आत्मघात होतो
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 6 месяцев назад
पूर्ण ग्रंथ ज्याला माहीत नाही ते खूप विद्वान असल्यासारखे कॉमेंट करतात.
@kirankadam5828
@kirankadam5828 10 месяцев назад
भारताचा सत्या नाश ह्यांनी च केला
@bhaskarwadhe1151
@bhaskarwadhe1151 10 месяцев назад
अगदी बरोबर
@hemantkadam3627
@hemantkadam3627 9 месяцев назад
कसा ते पण सांगा एकदा.
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 9 месяцев назад
आम्हीच श्रेष्ठ या विचाराने आम्ही ब्रम्हदेवाच्या तोंडातून जन्मालो पण नऊ महिने कुठे होते.ते सांगत नाहीत.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 9 месяцев назад
@@vishalkoditkar4776 तोंडातून म्हणजे ,शिक्षण घेऊन.त्यावेळी पुस्तक लेखण्या(पेन) नव्हती.त्यामुळे पाठांतर करुन डोक्यात ठेवावे लागे.पैठण किंवा इतर ठिकाणी (पोटात तुमचा शब्द)किती काळ अभ्यासक्रमावर अवलंबून असे.पण काशी(बनारस) शास्त्री ही पदवी मिळवण्यासाठी १२वर्ष लागत.आता २-३महिन्यांत मोठ्यात मोठी पदवी (p....) असं कुठेतरी वाचल्याचे स्मरते. 🙏
@Ratnakar1964
@Ratnakar1964 9 месяцев назад
सत्यानाश कसा केला हे जरा सविस्तर सांगाल का?
@wamanjogdande3767
@wamanjogdande3767 10 месяцев назад
"भटाला दिली ओसरी , आणि भट हळूहळू पाय पसरी" ही म्हण उगीच नाही.
@crante8357
@crante8357 10 месяцев назад
😂😂😂
@Nikhil-jh3yl
@Nikhil-jh3yl 10 месяцев назад
महाराष्ट्र कोण्या एका समाजाचा नाही. संविधानाने सर्वांना रहाण्याचा अधिकार दिला आहे. तुझ्या घरातील बायका ओसरी मागत फिरत असतील.
@surendraj8752
@surendraj8752 9 месяцев назад
@waman, अरे मग तू वामन हे नाव काढ ना?? मोहम्मद ठेव😝😝😝😝
@suyogbabar719
@suyogbabar719 5 месяцев назад
स्वतः च काय ते वेद शिकायचे आणि बाकीच्यांना वंचित ठेवणारे, वेळ प्रसंगी वेद ऐकले म्हणून शासन करणारे पण याच समाजातले होते. ☹️☹️ #जात_नाही_ती_जात
@sandiptambe2318
@sandiptambe2318 9 месяцев назад
शाहू , फुले आणि आंबेडकरांनीच यांच्या मनुवादी मानसिकतेला सुरुंग लावला.त्यामुळेच लोक त्यांची अभिमानाने नाव घेतात.
@Dadyavolgs
@Dadyavolgs 7 месяцев назад
आपण व्हिडीओ पूर्ण पणे व्यवस्थित ऐकला नाहीत हे नक्की
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 7 месяцев назад
त्यासाठी ऐकायची तयारी असावी लागते हो 😂😂😂😂😂😂😂😂
@dilipkatekhaye6974
@dilipkatekhaye6974 6 месяцев назад
Freedom, equality, fraternity and justice should be fundamental formulation of educational values.
@navneetsomkuwar3896
@navneetsomkuwar3896 9 месяцев назад
Dr B.R. Ambedkar said that Bhramins have a brain within a brain.
@ADEEPAK18
@ADEEPAK18 9 месяцев назад
Ambedkar's original name was SAKPAAL and AMBEDKAR name was given to him by his Brahmin teacher. Jyotiba Phule's original Name was GORHE and PHULE Name was given to him by Brahmin Peshwa. Btw I am not Brahmin.
@abhilash1017
@abhilash1017 9 месяцев назад
​@@ADEEPAK18😅😅
@vasantkamthe854
@vasantkamthe854 9 месяцев назад
बोलण्या सारखे खूप आहे .पण बोलणार नाही. कारण हा विषय न संपणारा आहे.फक्त एवढेच म्हणेन की, अभिजन वर्ग नेहमी बहुजनांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आला आहे.
@sangeeta206
@sangeeta206 9 месяцев назад
​@@ADEEPAK18bewakuf ho qya Babasaheb Ambedkar ke Goan Ambavadekar se unke pitagi ne rakha tha surname
@yogeshbaviskar536
@yogeshbaviskar536 9 месяцев назад
S c. St obc 1 hokar satta lao aur brahmano ka khatma kar k unki zamin doulat sc.st.obc.adivashi k garibo me saman roop se bat do vaise bhi haram ki khanevale .nich.desh ka satyanash karnevale videshi brahman bhadvo se india ko kodi ka fayda nahi.
@dravinashingle2
@dravinashingle2 3 месяца назад
गरीब ब्राह्मण कधीच नव्हता पण लिहिणार्रा ब्राह्मणानं आपल्या सोईने तसं प्रत्येक गोष्टीत लिहून ठेवले आहे... समतावादी मराठेशाहीचं रुपांतर विषमतावादी पेशवाईत कसं झालं हे पण पंतांनी सांगायला हवं.... धर्म ग्रंथात पाशवी वृत्तीला कुणी चालना दिली ते पण सांगा पंत....
@chaganmore554
@chaganmore554 10 месяцев назад
कृष्णाजी भास्करला सुद्धा आदर्श रत्न म्हणून घोषित करतील काही सांगता येत नाही
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 9 месяцев назад
मोरे गद्दाराच्या यादीत गेले त्यांना कुठंही किंमत नाही.
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 8 месяцев назад
छगन मोरे साहेब तुम्ही जावळीच्या चंद्रराव मोरेंचे वंशज का?😂
@akj3388
@akj3388 4 месяца назад
आधी चंद्रराव मोरे
@SanjayIngle-wf9ek
@SanjayIngle-wf9ek 10 месяцев назад
धन्यवाद. आपले ,,,आपण गोऱ्या पण विचाराने अतिशय काळया लोकांचे विचार समोर आणले
@arunjadhav5446
@arunjadhav5446 10 месяцев назад
यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे याची जाणीव त्यांना होत आहे....... म्हणून ही धडपड......
@1964smd
@1964smd 5 месяцев назад
तुझ्या सारखी भीक मागत नाही आम्ही आरक्षणाची
@RAJ125rv
@RAJ125rv 14 дней назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि, "ब्राम्हनांना सत्याची चाड नसते "हे खरंच हेच या वरून वाटते...
@vinayakdandale43
@vinayakdandale43 10 месяцев назад
तुम्ही छान प्रयत्न करता सर परंतु समाजामध्ये बदल होणे फार अवघड वाटते आपल्या भारतीय समाजातील लोक स्वार्थी मतलबी आहेत
@gold4992
@gold4992 5 месяцев назад
अरे तुमचे बहुजनांवरील अत्याचार शतकानु शतके आणि reservation मिळून किती वर्षे झाली??? पोटशुळ उठला का तुम्हाला???
@kiranbarve1061
@kiranbarve1061 4 месяца назад
स्वतः पासुन सुरुवात करा ---
@santajinaik9372
@santajinaik9372 10 месяцев назад
अहो ह्यांना कसले एव्हडे महत्व देता?? ह्यांनी बहुजनांना शिक्षणा पासून वंचित ठेवले.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 9 месяцев назад
75, वर्षात काय दिवा लावला?
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 8 месяцев назад
कोणतरी म्हणाला ब्राम्हणात गरीब आहेत. बहुजनांना फसवायला त्याच्यकडे अक्कल कमी पडली. तो गरीब राहीला.
@shivajipatil80
@shivajipatil80 9 месяцев назад
श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केवलवानी प्रयत्न.....
@Akshaywaware-u8b
@Akshaywaware-u8b 3 дня назад
जय मल्हार 🔥🔥👑🚩
@dspp62
@dspp62 10 месяцев назад
यांच्या पोटात एक व ओठावर एक हे कायमच आहे
@hrk3212
@hrk3212 6 месяцев назад
अहो ashi माणसे saglya jatit astat .Brahman lok changle pan astat .
@shreyas3612
@shreyas3612 5 месяцев назад
Tumch vay kay boltaay kay.. sabandh aayushya asach lokankad baghat jaglat ki kay.. jara punyat Chafekar vaadyat jaava.. Karvencha itihaas vacha.. ki te pan karu shaknar nahi..
@vishalveer1353
@vishalveer1353 10 месяцев назад
सोइनूसार इतिहास बदलनारे भारतात एकच समाज आहे तो म्हणजे मनुवादि ब्राम्हण
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 9 месяцев назад
१०० टक्के बरोबर आहे.
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 9 месяцев назад
Are gadwa itihas Brahman lihit nusto. Aaj tumchi jaat kai itihas lihitai te bagh adi. Prakash s k
@vishalveer1353
@vishalveer1353 8 месяцев назад
​@@sakshikulkarni2750 आरे मुर्खा मनुवादि ब्राम्हण हाजारो वर्ष शिक्षणा वर विषारी सापासारखा फना काढुन बसलेला होता शिक्षणा वर मत्ते दारी फक्त मनुवादि ब्राम्हण ह्यांच्या कडेच होती म्हणून खोटा इतिहास लिहिनारे मनुवादि ब्राम्हण आणि खोटा इतिहास सांगनारे पण मनुवादि ब्राम्हणच
@dr.navnathgore2900
@dr.navnathgore2900 9 месяцев назад
कोणतीही जात नीच नसते , परंतु नीच माणूस प्रत्येक जातीत आढळतो. . जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा कर्माचा अभिमान बाळगावा.... देश घडवण्यात.... समाज सुधारणा करण्यात ब्राह्मण समाजाचे नक्कीच योगदान आहे....फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्यातही ब्राह्मण सहकार्यांचे निश्चितच योगदान लाभले आहे... फुले शाहू आंबेडकर असोत की ब्राह्मण महापुरुष त्यांची किती तरी नावे घेता येतील रं.धो. कर्व्यांचे कार्य अनमोल श्रेणीतील.. बाबासाहेबांचे शिक्षक असोत... की सहकारी...वा भिडे वाडा देणारे.... भिडे... की आगरकर... लोकहितवादी.... ..... अशा सर्वच महापुरुषांनी जातीसाठी काम केलेले नाही.... माणूसकीसाठी केले आहे....जाती नष्ट करण्यासाठी कार्य केले आहे .... आम्ही त्यांचे वंशज म्हणून त्यांचे कार्य विचार पुढे नेत आहोत की त्यांना परत जाती जातीच्या भेदाभेदांच्या खुराड्यात परत कोंबत आहोत.....हा खरा प्रश्न आहे.... आपण माकडाचे वंशज आहोत.... हे वैश्विक सत्य....तोच उत्क्रांतीचा सिद्धांत....जाती व धर्मापेक्षा माणूस म्हणून मी किती श्रेष्ठ हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो.... मग आगरकर मला माझ्या DNA चे वाटतात.....म.फुलेंचा दत्तक पुत्र कोणत्या जातीचा म्हणणार काय ? रं.धो.कर्वेंची केस मोफत लढवणारे बाबासाहेब यांचे जातीचे नाते आहे की कर्माचे.....शिवरायांसाठी प्राणपणाला लावणारे बाजीप्रभू जातीत शोधणार की माणूसकीत....रयतेसाठी...सामान्यांसाठी जगणारे महापुरुष त्यांची जात व धर्म शोधणारे आम्ही कमनशिबीच....मरण यातना झेलणारे संत ज्ञानेश्वर जगासाठी पसायदान मागत विश्व कुटूंब.... वसुधैव कुटुंबकम म्हणतात त्यांना जाती व धर्मात अडकवणे कितपत योग्य आहे ? त्यांच्या आईवडिलांना आत्महत्या करावयास भाग पाडणारे कोणत्या जातीचे होते हे शोधणार काय ? आमची प्रगती, जगाची प्रगती जातीमुक्तीत आहे.....प्रेम, शांती विकासात आहे...दु:ख मुक्त मानवात आहे.... शेजाऱ्याचे घर जळतांना शांत राहणारा माणूस सुखी राहू शकतो काय ? जन्मावरून नाही तर कर्तृत्वावरून माणसांचे मोठेपण... माणूसपण शोधावे... आपल्या त्यागातून महापुरुषांनी तेच सिद्ध केले आहे.... ब्राह्मण श्रेष्ठत्व नाकारण्याचे काहीच कारण नाही....अन त्यांनी त्या त्या महापुरुषांनी कधी भांडवलही केले नाही ...महर्षी दधिची जातीमुळे नाही तर त्याग व कर्मामुळे ओळखले जातात.....असो.....!!! शेवटी जात असो की धर्म.....उडदामाजी काळेगोरे असणारच.....!!!
@kamalchahande8081
@kamalchahande8081 6 месяцев назад
Ajunahi tumchaya manat shau file ambedakara vishai ghruna aahe hecha diste
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 6 месяцев назад
छान मांडणी.
@vaijinathkhose5357
@vaijinathkhose5357 15 дней назад
असेच हे जर विचार मांडत राहिले तर एक दिवस ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेत्तर असा संघर्ष होणे अनिवार्य आहे.
@1972vaishali
@1972vaishali 8 дней назад
आता नाही असं तुम्हाला का वाटत?
@vaijinathkhose5357
@vaijinathkhose5357 8 дней назад
@@1972vaishali हाच संघर्ष तीव्र होईल .
@annasahebtode6811
@annasahebtode6811 9 месяцев назад
पाच हजार वर्षांपासुन मंदीरांचं पुजारी मिळणे हे विशिष्ट प्रकारचे आरक्षण मिळालय.त्याचीही गणती व्हायला हवी.
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 9 месяцев назад
ते मंदिर बांधणारा ठरवतो.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 9 месяцев назад
तुळजापूर मध्ये मराठा पुजारी आहेत. आईचे दागिने ही यांना पुरले नाहीत. प्रत्येक पुजारी कडे शेतं जमीन किती आहे , पाहा जरा.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 9 месяцев назад
लिंगायत मध्ये स्वामी, गुरव पुजारी असतो.
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 9 месяцев назад
@@hemantabiswasharma399 कोकणात राऊळ,धोंड पुजारी आहेत आणि भिमरावच्या जातीतील लोकच चव्हाट्यावरील पुजारी आहेत.
@ravisabale2574
@ravisabale2574 10 месяцев назад
धर्माधिकारी सरांनी ब्राह्मण आणि ब्राम्हण्यवादी हा फरक लक्षात घेतलेला दिसत नाही भाषण करताना..
@dattabhagat4053
@dattabhagat4053 9 месяцев назад
प्रिय राहुलजी नमस्कार कलावंत ते अभ्यासक हा चार दशकातल्या तुमचा प्रवास खूप आवडला.अभिनंदन. मला ते पुस्तक वाच
@dattabhagat4053
@dattabhagat4053 9 месяцев назад
वाचायची इच्छा आहे,विकत हवे.कधी नांदेडला आलात तर घरी या. कुणी मला राहूल यांचा फोन नंर पाठवल्यास ख
@dattabhagat4053
@dattabhagat4053 9 месяцев назад
आभार.(आता इतरांसाठी - राहुल माझे आवर्त पासून मित्र आहेत जन्म कोणत्या ज
@vitthalmore5800
@vitthalmore5800 8 месяцев назад
स्वधर्म रक्षण करणे हे प्रत्येकाचे काम आहे. त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी इतर समाजासाठी घडू शतात...परंतु ब्राम्हण समाजाकडून शिकण्यासारखे खूप आहे. आपण त्यांच्यासारखे विचार करू शकत नाही हा आपला दोष आहे. हे प्रामाणिक विचार करणाऱ्या कोणालाही अभ्यासाने पटू शकेल यात वादच नाही.
@mariogaming181
@mariogaming181 6 месяцев назад
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
@keshavkaran8643
@keshavkaran8643 6 месяцев назад
ब्राम्हण किती झाला भ्रष्ट | तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ || तुम्ही कितीही भ्रष्टाचार केला,बहुजनांवर कितीही अन्याय केला ,तरी आपण श्रेष्ठ आहोत.कारण आपला जन्म तोंडातून झाला म्हणून आपण श्रेष्ठ आहोत.असे रामदास दासबोध मध्ये लिहून ठेवतात.दासबोध ही मनुस्मृतीची दुसरी आव्रुत्ती आहे.बहुजन समाजातील संत 14:23 नामदेव महाराज,तुकाराम गोरा कुंभार महाराज,सावता माळी महाराज,तर शिवाजी महाराज,संभाजी महाराज ,शाहू महाराज यांना वर्णवर्चस्ववादाचे कारण देवून सर्वांत जास्त दिला आहे.काही अपवाद सोडून.
@TravellerWithNature
@TravellerWithNature 6 месяцев назад
यातून तुमचं मानसिक गरिबी दिसून येत आहे काय ब्राह्मण इतकेच मानवतावादी होतो तर सामाजिक विषमतेची उत्रंड निर्माण करुन त्यावर धर्माचा मुलामा कशाला चढवला
@mariogaming181
@mariogaming181 5 месяцев назад
प्रत्येक समाजामध्ये चांगले आणि वाईट लोक असतातच याचा अर्थ तो समाज भ्रष्ट झाला असा होत नाही म्हणून ब्राह्मण समाज भ्रष्ट झाला असा होत नाही त्यांच्यातील चांगल्या लोकांकडून काहीतरी शिकण्यालायक आहे ते आपण शिकून घेतलं पाहिजे
@rahulmisal1
@rahulmisal1 5 месяцев назад
दोन ब्राह्मणांचे एकमेकांशी पटत नाही. पण इतक्या संख्येने एकत्र येणे यांचे कारण वारंवार आपण निर्माण केलेलें त्यांच्याबद्दलची घृणा. हे भविष्यासाठी धोक्याचे घोतक आहे. त्यामुळे कृपया हिंदु समाजात दरी पडेल असे दोघांनी वागु नये.
@ashokbarve429
@ashokbarve429 6 месяцев назад
खूपच छान प्रकारे माहिती दिली आहे.
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 2 месяца назад
Tuzya gharat ahet ka ved paekiyanche
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 10 месяцев назад
तुका म्हणे ऐशा लेका,, मोजूनी मारावे.... जय बुधभूषन 🔥🔥🚩 जय संविधान 💐🪔🪔
@user-st8kf6eu9k9
@user-st8kf6eu9k9 10 месяцев назад
भिकार चोट ब्रिगेडी गांडुळ नि एकदा जगतगुरु तुकोबाराय यांचा गाथा संपूर्ण वाचावा... ब्राम्हण सन्मान करणे शिकचाल... अभक्त ब्राम्हण जळो ...हे जसे आहे तसेच.. चोरे नागविला न करी त्यांची खंती /परी द्विजा हाती नेदी रुका//2727 म्हणजे ब्राम्हण ला बोलावून क्रिया कर्म करावेच आणि त्याला दक्षिणा ही द्यावी ... गाथा वाचा माथा सुधारेल...😊
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 10 месяцев назад
Barobar , sahmat aahe.
@The_Bharati
@The_Bharati 10 месяцев назад
😂😂😂😂 दुसऱ्यावर जळून आणि टीका करून आपली लायकी वाढत नाही रे ! कितीही जळलात तरी ब्राह्मण ग्रेट आहेत. सर्वच समाजात ग्रेट लोक आहेत पण ब्राह्मण समाजात जास्त आहेत.
@Sdeshpande
@Sdeshpande 6 месяцев назад
एकदम बरोबर
@manasijadhav2725
@manasijadhav2725 3 месяца назад
तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते। ते म्हणत देव घ्या फुका न लागे रूका ____तुमचे काय?😅
@sushmasuryawanshi937
@sushmasuryawanshi937 9 месяцев назад
केविलवाणा प्रयत्न,आम्हीच श्रेष्ठ आहोत, हे सांगण्याचा
@manmohanchonkar243
@manmohanchonkar243 8 месяцев назад
श्री हर्डीकर यांनी सांगितले भारतात पहिली मुलींची शाळा मुंबई शहरात मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांनी १८४८साली त्यांच्या राहत्या वाड्यात सुरू केली. ती शाळा आजही त्याच ठिकाणी कार्यरत आहे. हा दाबलेला इतिहास होता त्याला वाचा फोडली गेली धन्यवाद
@pri471
@pri471 8 месяцев назад
11th history chya book madhe clearly mention ahe....tyani barich kame keli ahet....mhanun tyana मुंबईचे शिल्पकार म्हणतात.....
@aniruddhkamble6280
@aniruddhkamble6280 7 месяцев назад
Pan ti shala fakt Brahman mullinsathi hoti...tyach kay....magasvargiyansathi navti...
@adhikraosande871
@adhikraosande871 7 месяцев назад
Tujya aai ne chalu keli
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 7 месяцев назад
Ho pan jagnnath shankarsheth he sonar mhanje obc balutedar hote
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 месяцев назад
आज पावेतो का सांगितलेले नाही
@nitinramofficialchannel8906
@nitinramofficialchannel8906 4 дня назад
ज्याने स्वतःला ओळखले, जाणले तोच वास्तविक ब्राह्मण बाकी सारे ..... 🙏☯️🙏
@shri27061
@shri27061 10 месяцев назад
चंद्रकांत दादांना कार्यक्रमाला बोलावले म्हणजे ब्राह्मण समाजाच्या बाजूने काहीतरी बोलले पाहिजे. दादांनी काहीही बोलले तरी पुन्हा कोथरूडची उमेदवारी मिळणार नाही.
@anandrao7668
@anandrao7668 10 месяцев назад
चंपा द ग्रेट वात कुक्कुट आहे स्वताची मते त्याला नाहीत. छत्रपती शाहू महाराजांच्या मुलखात राहून बुद्धीने कोराच राहिला. ब्राह्मण टोळक्यात राहून मराठा असल्याचे विसरून गेलाय भरकटालाय
@anandkutwade3495
@anandkutwade3495 10 месяцев назад
He matra khar ahe kolhapur tr yatch nahi
@rameshtayde5091
@rameshtayde5091 10 месяцев назад
राम राज्या पासून ते आज परंतु या भारता वर कोणाचे वर्चस्व आहे
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 9 месяцев назад
चंद्रकांत पाटीलांची काय हिंमत आहे? आहे त्या व्यासपीठावर विरोधात बोलण्याची.?
@anilpatil8257
@anilpatil8257 10 месяцев назад
हाजारो वर्ष समाजा मध्ये भेदभाव निर्मान करूण आपली तुबडी भरणारा समाज सर्व समाजा ला तुच्छ लेखणारा व स्वतःला सर्वश्रेष्ट समजनारा परतु आज स्पर्धेच्य । युगात इतर समाजाच्य । कोसो दुर राहिलेल । समाज आज वैफल्यग्रस्त झालेल आहे म्हणुन आम्ही श्रेष्ट आहोत ही सांगण्याची वेळ आलेली आहे
@bramhanandkadam3685
@bramhanandkadam3685 10 месяцев назад
आमचे पं पु पांडुरंग शास्त्री आठवले हे सांगतात ब्राम्हण ही जात नसून पुर्वी हुशार लोकांचा वर्ग आहे..पण आता ह्य लोकांचा काही ही फायदा नाही..
@MrBond916
@MrBond916 10 месяцев назад
हुशार लोकांचा वर्ग नाही.तर धूर्त लोकांचा वर्ग होता.
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 10 месяцев назад
Paandu athavle mhanaa.
@user-rh3jq9eh4k
@user-rh3jq9eh4k 12 дней назад
मी ओबीसी आहे, पण हे जे ब्राम्हण वक्ते जे बोलले ते अभ्यास केला असता खरे आहे असे समजते!
@adughrekar1
@adughrekar1 11 дней назад
True
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 9 месяцев назад
Nice 👌👌 Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim Sir 🙏🙏
@anilshinde7833
@anilshinde7833 6 месяцев назад
धर्माधिकारी साहेब आपणही जातीवर आलात ..... ब्राह्मण आणि ब्राम्हणवाद यांतील फरक महाराष्ट्र जाणतो हो......
@abhijeetkirtane5450
@abhijeetkirtane5450 5 месяцев назад
तु काय करतोस?
@prashantdeshpande7803
@prashantdeshpande7803 8 месяцев назад
अभ्यंकर सरांच्या विचारात तथ्य आहे.
@ramgarad2561
@ramgarad2561 7 месяцев назад
Nice joke
@vipul-np7ck
@vipul-np7ck Месяц назад
ओ रवींद्र सर तुम्हाला काय वाटतं ते खर बोलतयेत मला असे वाटते कवट्या महाकाळ खरे आहेत नवा इतिहासकारांकडून मांडला जाणारा चुकीचा इतिहास हे वाक्य बाबा साहेब पुरंदरे साठी असावं.
@yelykand786
@yelykand786 10 месяцев назад
भारत हा ब्राह्मना मुळेच गुलाम झाला
@anilrasal4535
@anilrasal4535 9 месяцев назад
तुझ्या बुद्धीची किंव करावीशी वाटते...
@sunilkole1134
@sunilkole1134 5 месяцев назад
Tumhi kay daru piun padla hota ka
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Gaandhi (Khan (, gharaneshahi cha gulam,????😂
@kalpanabonde8670
@kalpanabonde8670 9 месяцев назад
धन्यवाद. तुमचे हे सर्व उपलब्ध करून दिले ह्याबद्दल
@chandrakantpathade7878
@chandrakantpathade7878 9 месяцев назад
चातुरवर्ण्य व्यवस्था केली आणि त्यामुळे इतर समाजाच्या रोषास वरील समाज बळी पडला हे हा वरील समाज कधीच कबूल करणार नाही . परंतु आम्हीच श्रेष्ठ हा गर्व mirvnaar.
@vivekdadhakar8746
@vivekdadhakar8746 6 месяцев назад
चातुर वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशाह - श्रीकृष्ण ,परमेश्वराने स्वतहाच ही व्यवस्था निर्माण केल्याचे सांगत आहे ,
@anantphatak4116
@anantphatak4116 6 месяцев назад
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।हे वाक्य श्रीकृणांनी अर्जुनाला सांगितले ( चातुर्वर्ण मी निर्माण केला आहे ) यात श्रीकृष्ण व अर्जुन क्षत्रिय... बामन नव्हे ज्यांनी मनुस्मृती लिहली व समाजावर चातुर्वर्ण व्यवस्था लादली तो मनू सुद्धा क्षत्रिय ... म्हणजे चातुर वर्णाशी बामणचा काहीही समंध नाही तेव्हा बामणाच्या नावाने बोंबलू नये ... बामनाचा यात काहीही समंध नाही
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 5 месяцев назад
ग्रेट ब्राह्मण म्हणजे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे.🙏🙏
@abhijeetkirtane5450
@abhijeetkirtane5450 5 месяцев назад
काय कार्य आहे त्यांच??
@ashokvankar3233
@ashokvankar3233 9 месяцев назад
आमच्या साठी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब हेच आमच्या साठी सर्वोच्च आहेत बाकी तुम्ही कितीही आपटा व स्वत:ला मोठे समजा ते तुम्हाला लखलाभ
@prasadt3659
@prasadt3659 7 месяцев назад
होऊन गेलेला इतिहास किती उगाळणार. धार्मिक शिक्षण आज irrelevant आहे. तात्कालिन शिक्षणाच्या संधी वाढविणे आवश्यक आहे. विशिष्ट जाती धर्माचा द्वेष वाढवून इतिहासाची पुनरावृत्तीच होणार.भारतीय म्हणून केव्हा जगणार.
@shirukk1234
@shirukk1234 7 месяцев назад
कधीच नाही. ते नाचावणार्यांच्या हिताचे नाही. नाचाणार्याना कळत नाही. धर्म, जात - बजाते रहो. आपण नाचत राहायचं 😊
@sureshbhosle8405
@sureshbhosle8405 6 месяцев назад
ब्राम्हण नेहमी त्यांनी केलेल्या चुका चुकीचा इतिहास मांडून justify करतात ,ते त्या चूका स्विकारत नाहीत, दुरुस्त करने खुप पुढची गोष्ट आहे म्हणून इतरांना खरा इतिहास पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. आता हेच पहा ना, महाराष्ट्रात या दुष्काळ पडला होता बामनांचा शिव राज्याभिषेक करायला? काशीहून मजबूत दक्षिणा घ्यायला गागाभट्ट का आला? दा दो जी कोंडदेव व रामदास शेकडो वर्ष आमच्या माथी मारला शिवाजीचा गुरू म्हणून , जे कधी नव्हतेच
@manojkamble4506
@manojkamble4506 6 месяцев назад
June dharmgranth jalun taka ya kay
@shirukk1234
@shirukk1234 6 месяцев назад
@@manojkamble4506 - whatever doesn't serve you, you should definitely leave it behind. If burning it makes u feel better - so be it. But if we can just not pay attention to what's really no longer serving us in today's context, just ignoring it and moving on works well as well. Don't think u r d only victim of this system. It's about d system rather than religion. Keep the system that's relevant. Leave the parts of system that r obsolete/that r doing injustice to section of society.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 3 месяца назад
पण ह्यांच्या सडक्या मेंदूतून आपण श्रेष्ठ असल्याचा गैरसमज अजूनही जात नाही. ही जात इतकी दुटप्पी आहे, जेव्हा ह्यांच्या घरातील कुणाला रक्ताची गरज पडते, तेव्हा हा स्वतःचा श्रेष्ठपणा,इतर समाजापेक्षा कुणीतरी खास असल्याचा गैरसमज कुठे जातो? तेव्हाही खातरजमा करायची ना की हे ब्राम्हण व्यक्तीचंच रक्त आहे कां त्याची ! कारण इतर समाजापेक्षा तुमचा समाज श्रेष्ठ आहे ना!🤔
@vijaynavgire628
@vijaynavgire628 10 месяцев назад
आपल्याच लोकांकडून आपलीच खाजवून घेण्याची संधी एवढेच या कार्यक्रमाचे प्रयोजन
@abhaypise3862
@abhaypise3862 17 дней назад
देश स्वतंत्र झाला आजवर फक्त ब्राम्हाण भगवा फडकला, हिंदु भगवा का फडकला नाही. सत्ताकारण आणि राजकारण झाला हिंदु धर्माचा , पण या देशात मुलानिवासी लोकांना गुलामीचं नशीबी आली.
@rajukamble9854
@rajukamble9854 8 месяцев назад
माणूस जातीने नाही. तर गुणाने श्रेष्ठ आसला पाहिजे
Далее
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 19 тыс.