खेडकर कुटुंबाचे आभार मानलेच पाहिजेत कारण त्यांच्या मुळेच राजकारणी व अधिकारी मिळून काय करतात हे आज कळुनचुकले आहे😊 आणि राजकीय आशिर्वादा शिवाय हे एवढं होऊ शकत नाही
एक काळ होता,जेव्हा निलंगेकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचे एम.बी.बी.एस.परिक्षेचा मार्क वाढवून दिला म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
फक्त खेडकर कुटुंबातील सदस्य दोषी आढळल्यास त्यांना शासनाने शिक्षा दिलीची पाहिजे, परंतु त्याच बरोबर त्यांना मदत करणाऱ्यांना याप्रकरणी सर्वच दोषी विरुद्ध कठोर कारवाई करावी अन्यथा जनता शासनावर विश्वास ठेवणार नाही. .
अशा प्रकारे प्रमाण पत्र घेऊन व राजकीय व्यक्ती चा फायदा घेऊन सध्या कार्यरत असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे
वंजारी लॉबी active जरी झाली तरी त्या कुटुंबाला मदत करणारे अधिकारी ही अडचणीत येणार आहेत हे नक्की,अन्यथा देशातील सर्व विद्यार्थी केंद्र सरकार आणि राज्य सरकार चे विरुद्ध जातील
मोपलवारनी अर्बन डेव्हलपमेंट, सार्वजनिक बांधकाम खाते कसे चालवायचे याचे धडे संबंधित खात्याचे मंत्र्यांना 2014 पासून दिलेली आहेत. त्यांचे लाभार्थी सर्व पक्षीय असल्याकारणाने त्यांचे फार काही होईल असे नाही.
अशी समाजाची वांटणी करणे अत्यंत घातक आहे.काॅंग्रेस शेतकरी,मराठा, मुसलमान यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल.मग कोणत्याच पक्षाला कोण्या समाजाचा पाठि़बा नको कां ? खरं तर राजकीय नेते व सरकारी कर्मचारी यांच्या घातक संगनमताने अशा गोष्टी घडतात.
आपुल्या महाराष्ट्र राज्या मध्ये आलेली ही एक वंजारी/बंजारा समाज ही इशान्य भारतातून त्रस्ता कारणे शिवाजी महाराज्यांच्या कालीन आलेत.. ... आज मराठा समाज मागे पडण्याचे कारणाला हाच समाज जबाबदार आहे.. ... अभ्यास जर केल्यास अनेक ठिकाणी पुजा खेडेकर सह दिलिप खेडकर सारखे साखळी महाराष्ट्र राज्याला घातक आहे.. ...!
अशी कशी सापडत नाही पूजा खेडकर पोलीस सुद्धा त्यांना मिळालेले आहेत सगळीकडे भ्रष्टाचार आहे ती सापडलाच पाहिजे पोलीस त्यांना माहिती आहे ते कुठे आहे पण ते सांगत नाहीत
याशिवाय, डॉक्टर पदवी शिक्षण घेताना OBC नॉन क्रिमि्लेअर कोणी व , कशाच्या आधारावर दिले❓ याचा सखोल तपासून व्हावा. तपासानंतर, महाराष्ट्र शासनाने जी स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप दिली ती फी महाराष्ट्र शासनाने पूजा खेडेकर कडून वसूल केली पाहिजे कारण हा टॅक्स पेअर चा पैसा आहे,
Reservation साठी लढणाऱ्या नेत्यांनी या गोष्टीवर काम करावं, reservation ची मागणी करून त्याचा फायदा तळागाळातील लोकांना मिळायला हवा. आजूबाजूला पाहिलं तर कित्येक तळागाळातील लोकांपर्यंत हा फायदा पोचत नाही. तुमच्या उपोषणाने गरीब गरीबच आहे. फायदा मात्र आधिच दोन पिढ्या reservation चा फायदा घेऊन loopholes शोधून अधिकार वापरून luxury life जगत परत परत फायदा करून घेत आहेत.
पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडेकर यांना समाजातील मोठे उच्च अधिकारी व व राजकारणी यांना मदत करतात त्यामुळे अजून त्यांना अटक झाली नाही आणि नोकरीचे पद पण आजुन गेले नाही
दादा तुम्ही बोलताय राज्यातील कायदा हा खंबीर आहे म्हणुन तो तुमचा आणि माझ्या सारख्या सर्व सामान्यांचा गैरसमज आहे , कायदेव्यवस्थेची अवस्था हि एखाद्या वेश प्रमाणे झाली आहे , पैसा फेको तमाशा देखो
हे DT,NT, ST,SC, OBC या°ची सर्वांची जात व इतर प्रमाणपत्रे तपासून पहावित. खूप जणांची खोटी असतात. अँटी करपशनस मध्ये हेच लोक असतात. तरी ACB द्वारे पकडले गेल्यावर त्यांचे पूर्ण नाव, पत्ता व जात पेपरात छापून द्यावीत. म्हणजे ह्यांना नोकरीत आरक्षण कां पाहिजे ते कळेल.
पत्रकार महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यात अशाप्रकाचे हजारो बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे लाभार्थी आहेत. पुजा खेडकर हे एक उदाहरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो प्रमाणपत्रे विकलेली आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे.
ACB कडून पकडल्यावर त्यांना करल्यालयात येण्यास मज्जाव असावा. त्यांचे कडे असलेले अतिरिक्त उत्पंनन ""आर्मी नेव्ही विमान दल शस्त्रे निर्माण फंड "" मध्ये टकण्यात यावे. तसेच राजकीय पक्षांच्या सर्व लोकांना हाच नियम लागू करण्यात यावा. शिवाय नो बैल पांढरा वर्षे जेल.
साथ देणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाची चौकशी का करीत नाही. तेव्हा च कुठेतरी वाचक बसू शकते. अन्यथा असेच चालू राहील. सर्वच खात्यातील आफिकऱ्यांना का टार्गेट केले जात नाही
मला असे वाटते सरकारच कमजोर आहे.प्रत्येक पार्टी सत्ता मिळविण्यात व्यस्त आहे.मुबई महानगर पालिकेत किती अंदाधुंदी व भष्ट्राचार चालतो त्याची कोणीच दखल घेताना दिसत नाही.पिटी केस वाल्या विधवेलाही आपला हक्क गमवावा लागला आहे.फक्त नि फक्त हाफ्ता न दिल्यामुळेच
यावनी लोकांच्या त्रासाला कंटाळून ही लोक मराठवाड्यात आली आणि सत्ता हातात आल्यावर हे कुटाने करू लागली. यांची सत्ता उपभोगायची लायकी नाही. मी मराठा आरक्षण चा समर्थक नाही पण या लोकांनीच खरे तर obc मध्ये मोडणाऱ्या मराठा समाजाचे आरक्षण पळविले आहे. या बाबतीत पण संशोधन व्हावे सर..
मा.सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल घेऊन C.B. I.कडे तपास देऊन जनहितार्थ जे दोषी आहेत त्याचे पाले मुले खणून काढली पाहिजे सर्व सामान्य गुणवंत विद्यार्थी याचेवर अन्याय झालेला आहे
सिस्टम पोखरणाऱ्यां वर कारवाई करा.या जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोर चौकशी वकारवाई झाली तरच व्यवस्था दुरुस्त होईल.यात मदत करणारे सर्व अरेस्ट करा.पण दुबळे राजकारण यात मदत करणारच नाही.
*अशा गभीर चुका करणाऱ्या व्यक्तीना जरूर योग्य ती शिक्षा होणे आवश्यक आहे. मात्र कोणत्या एका समाजाला दोषी ठरवून बदनाम करणे चुकिचे आहे. याची जाणीव असू घ्यावी.*