शासनाने जर कळमकर सरांचे विचार ऐकून शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा असे जरी ठरविले तर प्रगतीसाठी वेगळा आयोग नेमायची गरज नाही लागणार. अतिशय प्रेरक विचार! आपणांस खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद सर आपण अगदी सहज भाषेत शिक्षकांचे शिक्षकांच्या समस्या मांडल्या,खरंच sir दहा वर्ष बिनपगारी काम केले आणि आता कुठे वीस टक्के पगार घेत आहे मी पण एक दिवस सुद्धा असा विचार केला नाही की आपल्याला पगार नाही मग आपण कामचुकार पण केला नाही समोर विद्यार्थी असेल की सर्व विसरत माणूस विद्यार्थ्याची प्रतारणा कधीच होऊ देत नाही हाडाचा शिक्षक.
ज्यांच्या मनात शिक्षका विषयी आदर , जे आपल्या गुरु कइन शिकले वशिक्षण घेतले ते आपल्या गुरू बद्दल आदर्शच बोलनार , शिक्षकांना आदर वाटेल असेच बोलनार ..... आदर्श भाषण धन्यवाद सर👋👋👋👋
संजय सर मी सुद्धा खूब चांगला वक्ता आहे.जगातल्या कोणत्याही विषयावर बोलायची ताकद आहे .परंतु एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आहे.त्या मुळे फक्त त्या कंपनी करताच बोलावे लागते. दुसरे काही मोकळे बोलायला जमत नाही.तुझ्याच वयाचा आहे यार मी.मला खरेच आवडलास तू.तू मोकळा बोलू शकतो..
खुप छान वाटलं हो . अगदी आजची समाजातील वस्तुस्थिती मांडलीत आपण. आजच्या घडीला you tube चा जेवढा मुलांच्या मनावर परिणाम होतोय तेवढा कोणत्याच घटकांचा होत नाहीए . खुप छान वाटले सर आपले ऐकून 💐🙏
आदरणीय सर तुमच्या कॉमेंट करून असं वाटते की सर आपले मित्र आहेत सरांचे शिक्षकाबद्दल ची असती किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे विचार मांडण्याची पद्धत असेल खूपच सुंदर आहे मी पण एक प्राध्यापक आहे सरांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा नंबर आपल्याकडे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यावे ही नम्र विनंती💐💐🙏🙏
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कान उघडणी केली आहे.🎉 शिक्षक,कामे, विद्यार्थी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय पिढीला घडविण्याचे काम करत आहे.हे लक्षात घेऊन वाटचाल करीत आहेत ते केलेही पाहिजे. काळानुसार बदल करणे गरजेचे आहे. शिक्षक हा शिक्षकच असतो.🎉 मरणानंतरही तो पुढील पिढीत ही शिक्षकच असतो.🎉
अतिशय अभ्यासू वृत्ती.वस्तुस्थिती दर्शक मार्गदर्शन.शिक्षकांना त्यांची जबाबदारी सांभाळून काम करावे लागते .त्यांना समाजात आदर निर्माण व्हावा ही त्यांची तळमळ .सर खूप खूप धन्यवाद........ ❤️ 🙏🏻🙏🏻
आजची समाजव्यवस्था ,आजचे राजकारण ,आजची शिक्षकाची होत असलेली मानसिक कुंचबना अतिशय वास्तववादी भाष्य सर हे विचार खूपदा मनात येऊन जातात पण प्रत्यक्ष प्रकट झाले .
लोकसंख्या नियंत्रण चा उपाय छान आहे. विनंती एवढीच आहे की 60 वर्षे वाली, भिकारी, रोगीट, अपंग, मतिमंद, जमल्यास चोर, भ्रष्टाचार इ ,बेईमान करणारी सर्व क्षेत्रातील लोकं यांचा बळी जाणं गरजेचे आहे. शिक्षक लोकांनी राजकारण सोडून फक्त चांगले शिक्षण देणे सुद्धा गरजेचे आहे.
आता मुलांना गुरुवीन कोण दाखवील वाट ही कल्पना कोणी सांगितलं तरी त्याना पटत नाही. साधं उदाहरण जर एकाद्याला एखादा पत्ता माहिती रस्तावरील अनोळखी माणसाला आपुलकीने चौकशी करणे मुलांना कमी पणाचे वाटते. 🙏🏼🌹
शिक्षण उपयोगी असणे गरजेचे शिकुन बेरोजगारी वाढली जाता कामा नये शिक्षकांना शिकवण्यासाठी पुर्ण वेळ द्यावा परीक्षा दोनवेळा वर्षात घ्यावी मुल्यमापन करणे गरजेचे राज्यकर्त्यानी तांत्रीक शिक्षणावर भर देणे गरजेचे
शिक्षक हे सर्वात प्रभावशाली असतात, त्यांनी पगार वाढली म्हणून धाब्यावर बसू नये, किंवा शहरात फक्त प्लॉट घेणे इतकेच उद्योग करू नये, इतर सामाजिक कामे करावीत