वर्षानुवर्ष वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी हा प्रश्न तडीस लावायला पाहिजे होता म्हणजे आजच्या सारखी परिस्थिती निर्माण झाली नस्ती. ब्राह्मण वाद म्हणजे नेमकं काय, महात्मा फुलयांचे अनेक मित्र ब्राह्मण होते असे वाचनात आले. सामाज सुधारणा अनेक लोकांचा सहभाग होता त्यात ब्राह्मणही होते.
अतिशय बिनडोक विश्लेषण आहे. आपल्याकडे ब्राम्हण वाद विरोध, बहुजन समाज, fascism, असे शब्द कोणी बोलले की लगेच तो माणूस तत्वज्ञानी समाजाला जातो. राजू परुळकर सरांना असे म्हणायचे आहे की अताचे सरकार मराठा लोकांचे आरक्षण पुढे करून बहुजनात दुफळी माजवत आहे आणि हे अतिशय बिनडोक विश्लेषण आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही अताची नाही तर गेल्या 40 वर्षां पासून ची आहे. मराठा समाज हा ओपन मध्ये येतो. त्यांची अस्वस्थता बघून केंद्र सरकार ने 10% EWS ऑलरेडी देऊ केले आहे. एकूणच भारताची लोकसंख्या अवाढव्य आहे. बेरोजगारी आहे लोकांकडे काम नाही म्हणून उत्पन्न कमी झाले आहे. 50% आरक्षण असल्या मुळे चांगले गुण मिळून सुद्धा चांगले शिक्षण मिळत नाही. त्यामुळे हि अस्वस्थता आहे. ती ब्राम्हणांच्या मध्ये देखील आहे आणि संख्येने कमी आहेत म्हणून त्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत. राहिला प्रश्न आरक्षण 50% वर न्यायचा तर मग बाकी ओपनचा लोकांनी काय करायचे? जिथे ओबीसी आणि मराठे मिळून लोक संख्या 80% आहे तिथे आरक्षण 50% च्या वर नेऊन सुध्धा काही उपयोग आहे का? देशातील 142 कोटी जनता अतिशय सूज्ञ आहे, त्यांना कोणाला मतदान कधी करावे हे योग्य पद्धतीने कळते. म्हणुन एव्हडी विविधता असताना सुद्धा आपला देश टिकून आहे कुठली तरी वायफळ आणि फालतू थियरी मांडून राजू परुळेकरांनी लोकांची दिशाभूल करू नये.
ही तुमची कमेंट सुद्धा बिनडोक आहे असे का म्हणू नये ? सरकार ही सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळत नाहीये हे कळत असतानाही आपण व्यवस्थेचे लांगुलचालन करावे हा आपला दैवदुर्विलास!
@nitishkhose कारण परिस्थिती तशी नाहीये जशी रंगवली जात आहे. आपल्या इथे एक तर भरमसाठ लोकसंख्या आहे आणि प्रत्येकाला पुढे जायचे आहे. मराठा लोकांना देखील आरक्षण मनापासून पाहिजे असे वाटत नाही पण परिस्थिती अशी आली आहे की स्वतःला मागास म्हणून घेण्याशिवाय पर्याय नाही. ब्राम्हण वाद किंवा जात ह्या पेक्षा अवाढव्य लोकसंख्या हाच मोठा प्रोब्लेम आहे. बाकी सगळे मत मिळवण्यासाठी केलेला प्रोपोगांडा आहे.
असे प्रांजळ, प्रामाणिक , परखड, निर्भिड व्यक्तीमत्त्व सद्यस्थितीत अस्तित्वात आहे याचा मला खूप खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे. ही वास्तववादी विचारांची शिदोरी घेऊन जगणाऱ्या पोशिंदाद्याला देव नेहमी आरोग्यदायी समृद्ध आणि उदंड आयुष्य देवो. ही प्रेरणादायी मुलाखत तुम्ही घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. 🎉🎉🎉🎉🎉🎉
राजु परुळेकरानी सांगावे की आतापर्यंत किती मराठा मुख्यमंत्री होवून गेलेत? व त्यांनी आरक्षणासाठी काय केलं?व आरक्षणाची चळवळ फक्त काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या हातातुन गेल्यावरच का जोर पकडते हे पण परुळेकरानी स्पष्ट करावं.
Middle class por-pori,chalit rahun local la latkun nokri karun shiktoy fees bharun, Bina aarkshan ,,ti haa aajchya bramhin cha chehra y,,,,,,,,,,,, parulekar ___rikaamtekdya charcha,, AC hall madhe basun karun paise laatnaara__hijdaa
आपला धर्म वा जात कोणतीही असो, आपली नीतिमत्ता, संस्कार व ज्ञान हेच आपले जीवन जगण्याचे साधन असायला हवे. हेच परुळेकर साहेब किती सहजपणे सांगतात. वा... Thanks Parulekar saheb & Max Maharashtra ❤
राजु परुळेकर सर यांचे विचार स्पष्ट व सडतोड आहेत यामध्ये देश प्रेम व मानवता प्रेम दिसून येते आता बहुजनांनी याच विचारांने चालले पाहिजे भारतीय घटना टिकली तरच आरक्षण... तेव्हा आधी बहुजनांनी एकत्र राहून संविधान टिकवले पाहजेत परुळेकर सर धन्यवाद
छत्रपती शिवाजी ह्यांच्या अष्टप्रधान मंडळात एकच मराठा होता. म्हणजे महाराज फक्त मेरिट, त्याग, कर्तृत्व वर विश्वास ठेवत होते. त्यांनी का नाही दिले जात नुसार अष्टप्रधान मंडळात जागा ?
मग त्या गाग्या भट्ट्यान महाराजांचा राज्याभिषेक करायला का नकार दिला रे? त्याच्या मुसक्या आवळून महाराजांनी आणला त्याला रायगडावर...तरीही तो म्हणाला की तुम्ही क्षत्रिय म्हणजे क्षूद्र तुमचा राज्याभिषेक जरी झाला तरी ब्राम्हणवादाच्या वर तुम्ही नाही
आदरणीय, राजू परुळेकर सर, आपली मुलाखत उशिरा का होईना पन पाहन्याची, आपले विचार ऐकन्याचे संधी मला मिळाली. या बद्दल मी आपले आभार मानतो. 2024-25 नंतर जेंव्हा आता न पाहिलेले लोक ऐकतिल तेंव्हा, कदाचित स्वताला कमनशिबी समजतिल. आणि प्रकर्षाने आपले विचार-धोक्याची घंटा आपन ऐकुन सुध्दा,किवा का ऐकली नाही म्हनुन स्वत:लाच दोष देतील. आणी पुढील पिढी अर्थातच बहुजनांची आम्हाला नाकर्तेपना बद्दल कधीही माफ करनार नाही. सर ,आपन आपल्या तब्बेतीची विशेष काळजी घ्या. ❤❤❤
@@sanjaybeloshe364 नाही राग आला नाही व यायचं काही कारण पण नाही. कोणत्याही जातीला दोष देण्यात काहीही अर्थ नाही असं मला वाटत. सर्वांनी एकोप्याने राहिले (महाराष्ट्रधर्म पाळला) तर निश्चित महाराष्ट्र अजून प्रगती करेल. माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देऊन विचारणा केल्या बद्दल धन्यवाद 🙏
राजु भाऊ, अप्रतिम मांडणी, निर्भय विधाने, आपण खरेच सत्य शोधक आहात. आपणास आम्ही आमचे मार्गदर्शक मानतो. आपल्या सोईनुसार वेळ दिला तर आपली व्याख्याने आयोजित केली जातील. K.E.Haridas, अध्यक्ष, सत्य शोधक समाज, महाराष्ट्र
@amolsaraf5538 किती नीच विचार आहेत तुम्हा लोकांचे… बाकी लोकाना निर्बुद्ध का समजता…. seriously… हाच तुमचा स्वभाव कुणालाही आवडत नाही…. अहो इतर समाजात अनेक बुद्धिमान लोक असतात… यावरूनच सिद्ध होते, जातीपात ब्राम्हणांनी सुरु केला…
२०१४ पासून संविधान आणि लोकशाही धोक्यात हे फक्त आणि फक्त पवार आणि त्यानी पाललेले चाटुकार ओरडतात. हा राजू परूलेकर पण त्यातलाच एक. हा पवार च्या लाभार्थी मधला एक आहे. 😂😂😂
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली अन्याय होणार्याला सांगा की तुझ्यावर अन्याय होतोय म्हणजे तो पेटून उठेल ,पण असे कार्य ब्राह्मण च चांगलं करू शकतो कारण तो अभ्यासू असतो सर बहुजन आळशी किंवा त्याला काम करणे व घरचा उदर निर्वाह करणे या शिवाय त्याला सुचत नाही म्हणून त्याला पायाने मारलेली गाठ हाताने सुटत नाही सर जी धन्यवाद
यांच्या सारखे तथाकथित विचारवन्त मागच्या ९ वर्षा पासुन संविधान नष्ट होईल अश्या बोंबा ठोकत आले आहे .एक तरी ठोस पुरावा द्यावा की काय बदल झाले त्यात. स्वतः संविधान निर्मात्यांना त्यात वेळ काळ अनुसार बदल होतील हे अपेक्षित होत त्याची सोय पण आहे संविधानात .
What is wrong with you why do you think constitution is danger now? Where were you when constitution of India was changed multiple times in last 75 years... Means only one thing.. You are also CHINA FUNDED AGENDA SHOP...why राजू परुळेकर Is not accepted as दलित नेता? Simple because he is born Brahmin and that Can not be Wiped out with a Chinese or Italian Secular Toilet Paper
परुळेकरांना माहीत आहे की अडीच टक्के असलेल्या ब्राम्हणांना नाव ठेवल्याशिवाय आपल्याला कोणी मोठा विचारवंत म्हणणार नाही. हो बाबा खुप मोठा विचारवंत हो. ऑल दि बेस्ट
बहुजनांचे डोळे उघडणारी मुलाखत आहे. आता सर्वांनी ठरवायचं की गुलाम होऊन जगायचं की स्वतंत्र राहून आपल्या पुढच्या पिढ्यांना मानवतेचा मोकळा श्वास घेणार स्वातंत्र्य द्यायचं.
A true nationalist Raju Parulekar and Kiran Sonawane as a Maharashtrian I have great regard for you for your very transparent open interaction/ interview .
याचे सगळे ऐकलायनंतर हा मानिसक संतुलन बिघडलेला माणूस दिसतो आहे २४ साली राज्यघटना नसेल असा प्रचार हा माणूस करतो. भुजबळ हा काय बाहुला आहे काय कि त्यांना कोणीतरी सांगायचे आणि त्यांनी ऐकण्याची
@@newmobileguru5739 महाविकास आघाडी म्हणजे जनहिताचा प्रयोग व महायुती म्हणजे फोडाफोडीचे राजकारण. महाविकास आघाडी प्रयोगाने महाराष्ट्रातील वातावरण बिघडले. महायुती ही प्रतिक्रिया आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला नसता तर राज्य गेल्या चार वर्षात वेगात पुढे गेले असते.
@@GIGADEV690 मूर्ख माणसा, मी लिहलंय ते सत्य परिस्थिती वर , स्वतःच्या अनुभवावर लिहलय… प्रॉब्लम काय आहे तुझा? दुसऱ्याला बिनडोक म्हणून तू स्वतः शहाणा ठरत नाहीस… मी काय लिहलंय आधी समजलंय का ते तरी बघ…सगळ्या कमेंट्स डिलीट नाही होत… काही भाजप विरुद्धलिहल्या की होतात.. ते ही सगळ्या नाहीत
अगदी बरोबर आहे सर जी ब्राम्हणवादाची व्याख्या एका ब्राह्मण विद्वानांनी स्पष्ट केलीय हे 💯% सत्य आहे. राजु सर आम्ही तुम्हाला फक्त मानवी जीवनाचा प्रतीक मानतो आणि आपण खरंच आहात. तुम्हाला सलाम सरजी
मी ब्राह्मन आहे. पण असा विचार कधीच केला नाही की बहुजन चे वाईट होवो. आपल्याला ऑफिस काम अस्त साईट वर कामं असतात. पॉलिटिक्स करायला वेळ कोठे आहे? शिवाय काही बहिणींचे पती मराठा ओबीसी आणि दलीत आहेत आणि भावांच्या बायका मराठा वगैरे आहेत. त्यामुळे जातीबद्दल कोणी बोलत नाहीत. सगळे मित्र सगळ्या जातीतले आहेत. जात आहेच नाही फक्त कॅटेगरी आहे--open किवां general. राजू परुळेकर काँग्रेसी लेखक आहेत आणि त्यांचा सर्व प्रयत्न फक्त काँगेस ची सत्ता यावी असा आहे. भुजबळ मुंडे उदयन महाराज राणे विखे चंद्रकांत पाटील शिंदे कदम हे सर्व बहुजन हिंदू सगळे मूर्ख आहेत ? त्यांचं काहीच वाचन नाही! त्यांचा विचार नाही ? काहीही . राजू किती भंपक बोलत आहेत आणि ब्राम्हणवाद नावाचं नसलेलं संकट दाखवून काँग्रेसला फायदा करून देत आहेत. आता दलीत, मराठे, ओबीसी काही अज्ञानी नाहीत की कोणी भट त्यांना उल्लू बनवू शकेल. सगळे मराठा नेते मोठ्ठाल्या डिग्र्या घेऊन बसलेत. पॉलिटिक्स बंद करा परुळेकर. तुम्हीच कावा करत आहात. आता हे टाईप करायला खूप वेळ लागला पण कॉपी paste मात्र खूप करणार आहे.
महाराष्ट्रातला मराठा त्रिमुखी दत्ता सारखा आहे तो साम्यवादी आहे तो काँग्रेसची आहे तो शिवसेनेचा आहे तो राष्ट्रवादीचा आहे तो मनुवादी है तो हिंदुत्ववादी आहे