मी जोगेवाडी वरून ऐकतशास्त्री बाबा तुमच्या आनंदाचे सिद्धांत ऐकून माझ्या जीवनात खूप बदल झाला मी तर तुम्हाला भगवान बाबाचा दुसरा अवतार समजते तुम्ही तर सेम भगवान बाबा सारखे दिसतात मी दिवसभर काम करून संध्याकाळी पतीचा मोबाईल घेऊन तुमचा सिद्धांत ऐकत आहे मे जोगेवाडी वरून ऐकत असते
माऊली मी किती लिहिले तारी एवढ्या लाखो लोकांमध्ये तुमच्या व्यक्ती थोडी लक्षात यनार आहे तरी पण लिहिते वारकरी असल्यामुळे काकडा आरती भजन पूजन हे सर्व वारकऱ्यांचे पाठच असते पणं मला काय साधू संत व्हायचे नाहीय पण मला आपल्याच हातून माळ घ्यायची आहे ती फक्त मरेपर्यंत मी पांडुरंगाच्या,naamsmsarnaatraahin यासाठीच आपला साधक एक्स,y,z,
श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी आपल्याला जे ज्ञानेश्वरी निरूपण आनंदाचे क्षण सिद्धांत जगासमोर मांडत आहेत ते यथार्थ वर्णन करतात हे सर्व खरे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आहे.
नमस्कार माऊली मी ज्ञानेश्वरी वाचताना एका अपरिहार्य कारणामुळे ज्ञानेश्वरी वाचण्यात काही दिवस, खंड पडला आहे क्षमस्व, तूम्ही म्हणाल सर्वांसोबत ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले आहे मग येकट्यानेच का वाचता मला अजुन बऱ्याच वोव्यांचा अर्थ कळत नाही म्हणून अजुन स्वतःच प्रयत्न करते माऊली जेव्हा चांगले वाचायला येईल तेव्हा मी सर्वांसोबत ज्ञानेश्वरी वाचेन माऊली
जशी वेदांताचा शिरोभाग गीता आहे तद्वत ज्ञानेश्वरीचा शिरोभाग हरिपाठ आहे म्हणून तो आपल्याला समजण्यासाठी अंत्यंत कठीण आहे.त्याजसाठी संत कृपा च झाली पाहिजे म्हणजे आपल्याला समजते.
संतांचे शास्त्र हे याच करता वाचावी लागतात कारण संतांचे अनुभव त्यांमध्ये असतात.ते फक्त संतच समजून सांगतात कारण ती भाषा समाधी अवस्थेतील असते म्हणून आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे म्हणजे आपल्याला संत कृपा करतील.त्यासाठी सच्चीसंगती करा सत्संग करा संतांची संगती करा सत्संग करा सदैव आनंदी राहा आनंदात जगता येईल.