makarand kelkar नाटक तिथेच संपलं, पुढे नाही!!! शेवटपर्यंत शूट करण्याचाच प्रयत्न होता. राजा मयूरध्वज जिवंत झाल्यावर लोक उठायला लागले त्यामुळे कृष्णाच शेवटचं भाषण आटोपतं घेतलं, आणि नाटक संपवलं .. लोक उठून जाताना शूटिंगच्या आड येत होते म्हणून शुटींग थांबवल. शूटिंग बंद केल्यानंतर नाटकातील संवाद नव्हते.. कोणत्याही नाटकाचा शेवट करताना त्या नाट्याच महत्व/ सार सांगितलं जात, जे आजकाल कोणी ऐकायला थांबत नाहीत..