मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरंच गरज आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने काय करायला हवं? आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटतील का? ५० टक्के एकूण आरक्षणाची संविधानिक मर्यादा रद्द करण्याची वेळ आलीय? मराठा समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी काय करायला हवं? सततच्या सामाजिक तणावामुळे महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान होतंय?
ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत...
#marathareservation #reservation #maharashtrapolitics
0:00 : प्रोमो
02:35 - महाराष्ट्राची खालावलेली राजकीय संस्कृती
04:39 - भारतातील भाषा आणि संस्कृती घडवण्यात महाराष्ट्राचं योगदान
08:11 - चक्रधर आणि गांधींनी हेडक्वार्टर म्हणुन महाराष्ट्र का निवडला?
10:30 - नामदेव महाराजांचं उत्तरेतील संत परंपरेतील स्थान
12:15 - शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळक, महाराष्ट्राचा इतिहास
14:56 - यशवंतराव चव्हाणांचं राजकीय संस्कृती घडवण्यातलं योगदान.
16:00 - महाराष्ट्राच्या संस्कृतीला तुकोबांचा दाखला
19:52 - महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीचं उत्तर पेशवाईशी साम्य
21:42 - महाराष्ट्रातील सामाजिक घटकांची अस्वस्थता कशामुळे?
25:34 - महाराष्ट्राची सांस्कृतिक घसरण कशामुळे?
29:36 - महाराष्ट्रात जात एवढी प्रबळ का?
34:51 - मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी काय केलं?
39:48 - 'सारथी'च्या जन्माची कहाणी
41:15 - मविआ सरकार आल्यावर शासकीय पदांचा राजीनामा का दिला?
44:29 - कोर्टात हरल्यानंतर रिकव्हर करण्याच्या प्रक्रियेला दिरंगाई का?
46:39 - मराठा आरक्षण मिळालं तरी पुन्हा कोर्ट-कचेरी होणार?
48:31 - घटना आपल्यासाठी की आपण घटनेसाठी?
50:54 - यांत्रिकीकरणामुळे रिव्हर्स रिजर्वेशन होईल?
52:41 - सामाजिक काम करणारांची वानवा?
54:55 - मराठा आरक्षण दुष्टचक्रात अडकलंय?
22 июл 2024