सुप्रभात अनयजी बंगला देशातल्या परिस्थितीचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन व विश्लेषण संयमाने केलेत या बद्दल धन्यवाद. सध्यातरी थांबा व पहा हेच उरले आहे तरीपण मा. मोदीजी +जयशंकर+ डोवेल या परिस्थितीतून ही शांतपणे मार्ग काढतीलच ही सदिच्छा. 👍🙏
फोर्ड फाउंडेशन प्रणित व्यक्ती आहे...जी अमेरिकेतील डीप स्टेटच्या मर्जीतील आहे..अश्या व्यक्ती स्वतःच्या देशाचे किती भले चिंतू शकतील? आपल्याकडे यासारखे उदाहरण म्हणजे मफलरवाला.. आणि भारताचे चुकले म्हणण्यापेक्षा भारतासमोर काय पर्याय होते त्यातल्या त्यात भरतधर्जिणा पर्याय म्हणजे शेख हसीना यांना निवडले..त्या देशांतर्गत काय करतात यात भारत एका मर्यादेपलीकडे काय करू शकत होता. न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे आरक्षण रद्द करूनही आंदोलन पेटवले गेले..भारताने बोध घेऊन भरताअंतर्गत असलेल्या परदेशी हस्तकांना ठोकले पाहिजे.
Pardeshi Shatru Na Shodhu Shakto Gharatle Shatru UT Noughty Pappu Thodkyat Indi Gang Hyanch Kay Karach Vign Santoshi UT ne Ichha prakat Karun Modig na Dhamki Deun Takli Pahaa Aata Bhartat Sudha Bangladesha sarkhe Honar Aahe Watach Bagtat Noughty UT V Noughty Pappu Gang 😢😮😮😮😮
श्री.अनयजी आपला राजकीय तसेच परराष्ट्र च्या राजकारणाचा चांगला अभ्यास आहे,या वरील आपली विश्लेषण ही व पाहण्यासारखी असतात हे आजचे आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
भारताने बांग्लादेश सीमेवर सैन्याची जमवाजमव करावी व कुठल्याही प्रसंगाला तयार रहावे. बांगलादेश लोकशाही टिकवण्यासाठी व तेथील असहाय्य हिंदूच्या मदतीला धाऊन जाण्याची तयारी ठेवावी,तसेच एनजीओना पाठवावे.
बांगलादेशच्या हिंदूनी आणखी मोठी वेळ येईपर्यंत वाट न पहाता हळू हळू आपल स्थित्यंतर भारतात कस होईल हे भारत सरकारच्या मिळाल्यास मदतीन पहाव आजची वेळ निभावली अस समजण म्हणजे स्वप्नातील नंदनवनात राहिल्यासम असेल.
सर - युनूस याना मुख्य विरोधी पक्षाने ९० दिवसात निवडणूक घेण्याची सूचना केली आहे. त्याचा अर्थ सरळ आहे युनूस फक्त बाहुले आहेत तसेच ते नैसर्गिक नेते नाहीत त्यामुळे २-३ महिन्यात कळेलच
महंमद युनूस हे बांगला देशात लोकशाहीवादी प्रजासत्ताक सत्ता असावी या मताचे आहेत, या परिस्थितीत आगामी कालावधीतही तेथे शांतता नांदेल याची शक्यता कमी वाटते,
बांगलादेश हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे आणि त्यात हिंदूंची संख्या 50 लाख आहे म्हणुन भारताने दक्ष राहायलाच पाहिजे, तसेच भारतातील मुस्लिम धार्जीण्या लोकांवर लक्ष ठेवायला पाहिजे.
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि ग्रामीण बॅक नोबेल प्रतिष्ठीत मो युनूस हे लष्कराचे बाहूले बनण्याचा धोका। मोठे देश चिन, अमेरिकेचा डोळा बांगलादेश ला खिलौना बनविणयाचा आणि भारताला शह देण्याचा पण भारताशी पडेल गाठ ठका ठका सावधान 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
बांगलादेशाचे भवितव्य अवघड आहे. पाकिस्तानच्या मागोमाग तो ही कंगाल होणार असे वाटते भारताला काय होईल हा प्रश्न आहेच पण बांगलादेशाचे स्वतः चे काय होईल हा प्रश्न तेथील लोकांनी स्वतः ला विचारायला हवा
भाऊ तोरसेकर यांनी आजच बांगलादेश च्या आरक्षणासंदर्भात व्हिडिओ केला. त्यामध्ये ते म्हणतात की तो विषय सगेसोयरे संदर्भात होता. पण असे काही वाचनात आले नाही. तरी यावर प्रकाश टाकावा.
इथे काही लोकांना वाटतंय की ट्रम्प आले निवडून तर भारताची फार मदत होईल....तर तसं काहीही नाही....CIA चे plans त्यांची आंतरराष्ट्रीय निती असते...त्यांचे अध्यक्ष ही त्याविरुद्ध जात नाहीत...म्यानमार आणि आपल्या northeast मधे ख्रिश्चन देश बनवण्याचे त्यांचे प्लॅन्स ते मागे घेणार नाहीत....आपण बॅक फूट वर आलोत इतकं नक्की...
अनयजी बागंलादेश आरक्षण वरती एक विडीओ केला तर बर होईल कारण इथे भारतात दलित मुस्लिम एकत्र येऊन राजकारण करत असतात पण बांगलादेश मध्ये आज आरक्षणच काय झाल आज या वरती एक विडीओ करा मुस्लिम हे कधीही आपली हुकुमत आल्या नतर कसा छळ माजवला जातोय हे आज दिलित राजकर्त्यांनचे डोळे कधी उघडनार.
Make It special state of india. Like bhutan. Political autonomy but army and foreign affairs of new Delhi. Otherwise we are in for decades long trouble with China Pakistan and USA everyone wanting to poke nose in between
1. भारताने 10 वर्षात काय चूक केली ते सांगीतल नाही. 2. कुठल्याही परिस्थितीत हिंदू बांगलादेशी घुसखोरांना/निर्वासितांना भारतात प्रवेश देता कामा नये. ती आपली समस्या नाही. 3. To protect the interest of our nation and our citizens should be the first priority. Then our government may help other countries/their citizens whether Hindus or non Hindus, but not at the cost of our country and our countrymen.
बुतपरस्ती इस्लाम मे शिर्क है, फिर हिन्दू देवताओं के तस्वीर और नाम लिखकर होटल कैसे चलाते हो, ❓FSSAI का २००६ का कानुन दुकान मालिक का नाम लिखना हि होगा, नगरपालिका मे अस्तापन यह कानुन है, BNS मे २९९ नाम छिपाना कानुनन आपराध है, सिंघवी कोठ्ठा में यही होगा😇🥸🤢