दीपक भाऊ जोपर्यंत आमचे स्वतःचे पत्रकार होत नाहीत किंवा पत्रिका पत्रकार बनत नाहीत तोपर्यंत आमच्या समस्या सुटणं कठीण आहे कारण पत्रकार हे उच्च भरणीतले लोक असतात आणि आपले असले मित्र दबाव खाली जातात आणि त्यामुळे पत्रकार मीडिया आमची बाजू घेत नाही म्हणून आम्ही तिथे कमी पडतो त्याकरता मला तरी वाटते सर दीपक भाऊ जोपर्यंत आमची मीडिया पत्रकार आणि असे पाहिजे त्यांनी जर तुमच्यासारखे जोपर्यंत असे तयार होत नाही तोपर्यंत हे आले आमच्यावर असे चालत जाणार भाऊ जय भीम जय लहुजी डिअर बांगर होणार माजी सैनिक डी आर बांगर लोणार हिरडव
अत्यंत वाईट आणि हृदय विदारक घटना आहे. अरे माझ्या मराठा बांधवांनो, आता तरी जागे व्हा. मराठा काय बौद्ध काय आपण सर्व एकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं अनुसरण करा. जय शिवराय जय भीमराय
@@sachinmanohar82 तुम्ही जागे आहात म्हणून तुमची खोलून मारतात तुझ्यासाख्या गाय बैल कापून खाणाऱ्या जातीच्या तोंडी हिन्दु रयतेचे छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव शोभत नाहि
मी तर म्हणतो प्रेम वैगेरे काहीच करायचं गरज नाही .बाबासाहेबांनी दिलेल्या देशेने आपल्याला चालायला हवं , हे लोक असच आहेत यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आपण शिकलं पाहिजे ...कोणत्याही मोठ्या पदावर जा हे पाटील लोक तुमची आता जरी विटंबना करत असेल तरी आपण जर एखाद्या मोठ्या पदावर गेलो तर तेच लोक उद्या आपल्याला साहेब / मॅडम म्हणातात , हे प्रेम करणं आपल्याला आंबेडकरांनी शिकलवल नाही त्यांनी दिलेल्या मार्गावर आपण चालला तर असच काहीच होणार नाही जय भीम असो आरोपींना फाशीची शिक्षा , झालीच पाहिजे # justice for Diksha tai 🙏
जय भीम मी माझी सैनिक डीअर बांगर तालुका लोणार सर मला हे सांगायचे की जोपर्यंत आमची स्वतःचे पत्रकार पत्रिका तयार होत नाही तोपर्यंत आमच्या समस्या लोकांपर्यंत समाजापर्यंत पोचू शकत नाही कारण हे पत्रकार पत्रिका आणि ही मीडिया सर्व उच्च वनाचे असल्यामुळे हे सर्व कारभार दाबल्या जातो आमच्या कोणत्याही घटनेची नोंद कुठेच होत नाही तेवढी मोठी घटना झाली मला सांगा साहेब एक छोटी च्या गोष्टीचा किती मोठे भाऊ करतात पत्रकार मीडिया वाली आणि आमच्या एवढ्या मोठ्या गोष्टी होतात त्यावर कोणी बोलायला तयार होत नाही म्हणून मला दुःख हेच हे सर की जोपर्यंत असे नीडल आमचे पत्रकार पत्रिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आमच्या समस्याला आमच्या आवाजाला अशी मोठी वाचा फोटो शकत नाही तरी भाऊ तुमच्या धन्यवाद तुम्ही जे करतात मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे माझी सैनिक डीअर बांगर लोणार च्या जवळ माझा गाव आहे सर
प्रेम करणाऱ्यांसाठी नवा कायदा झालाच पाहिजे जात कोणतीही असो दोघं जर प्रेम करत असतील तर त्यांना कोणी ही रोखता आले नाही पाहिजे जेणेकरून कोणाच्या मुलीचा जीव जाणार नाही आणि कोणाच्या मुलाचा जीव जाणार नाही म्हणून या देशात प्रेम करणाऱ्यांसाठी नवा कायदा झालाच पाहिजे ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara Karan Maharashtra madhe Brahman ek Adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet ya ulat resarvation maganare Ani gilanare jast jatiywadi ahet khedyapadyat Brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara tech khare ramarajya ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji
Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara population control ham do hamara ek saktine lagu Kara tech khare ramarajya ahe fakt Mahar samajala virodh karane Ani muslimanche jode pusane he konate hindutva ahe marathawadya madhe muslim powerful ahet tyana virodh karayachi himmat ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji
तुम्हीच जबाबदार आहे . कीती दीवस हे सन करणार असल तुम्ही एक दिवस असी भुमिका घ्या की जर त्यांनी जर तुमचा एक मानुस मारला तर तुम्ही त्यांची पुर्ण कुटुंब संपवुन टाका. अशी जोपर्यंत तुम्ही अशी घटना करणार नाही तोपर्यंत तुम्ही अन्यायच सण करा . असल जगणं म्हणजे जगणं नव्हे .
@@shilpaambhore7249 नाही घेऊ शकत तर मग जावु घ्या समाजातील निशपाप लोकांचे जीव . पण जोपर्यंत समाज जस्याच तसं उत्तर नाही देणार तोपर्यंत असेच निशपाप लोक मरणार .
आपण फक्त रिप्लाय देतो, कमेंट्स पाठवतो आणि दिपक भाऊ एकटा लढतो आम्ही पण संपूर्ण समाजाने दिपक भाऊच्या पाठी खंबीरपणे ऊभे राहायला पाहीजे तरच आपली ताकत वाढेल
खोत आणि पाटील यांची तुम्हीं काळजी करु नका तुमचे काय अस्तित्व आहे का या देशात ते शोधा मग पाटील v खोत्ता शी बरोबरी करा गावात अजून तुमची सावली घेत नाहीत गावागावात अजून हि पोलिस पाटील असतात तुम्हीं नाहि
समाजासाठीन्याय मिळवून देणारा नेताआदरणीय दीपक भाई केदारयांच्या पाठीशी खंबीरपणे समाजाणे उभे उभे राहावेव पिळीत कुटुंबाला शासनाकडून एक कोटी रुपये मदतमिळावी ही विनंती .
सदरील मुलगी हि मनापासून प्रेम करीत असेल परंतू त्या माथेफिरू ला तिच शरीर र च हव होते अंतःकरण नाही असल्या निर्दयी भाड्या ला जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे
खर आहै भाऊ मिऐक मराठा आहै आत्या चार करने ह्या लोकाचि दादा गिरि आहै जमिन हडपने दादा गिरिने कबजा करने माझ्या जमिनीवर कबजा केला आहै माझ्या वडिलांना 20 गुंठे जमीन सामाईक शेतरा मध्ये येत आहे गावा शेजारी तर काय करावं सांगा
ताईला न्याय मिळनारच पँन्थर शांत राहनार नाही..पण मुलाला फाशीपासुन कोणीही वाचवू शकनार नाही.पाटील कसला पाटील ? मी पण पाटलाचीच केली काय उपटायची उपटा म्हणे पाटील
@@ranjananikam7390 आरे भिमटया तु गाढव आहे. तुझे थोबाड पहा ऐकदा आरशात म्हशीच्या फोदयासारखे असेल. पाटलाची पोरगी तुला चप्पल जवळ पण ऊभी करणार नाही. 😅😅😅😅😂😂😂😂
अजूनसुद्धा जातीवाद आहे ही वस्तुस्थिती आहे. आपला समाज सर्व धर्म समभाव मानतो पण सगळेच तसं नाही मानत. माझी सर्व समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलींना बहिणींना जाती बाहेर प्रेम लग्न टाळा अशीच शिकवण द्या. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच खबरदारी घ्यावी. आपल्या समाजाच्या उमेदवाराला आपणच निवडून देत नाही मग आपलं प्रतिनिधित्व कोण करणार? आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आणि आपण आपल्या समाजाच्या उमेदवाराला मत देत नाही. केवळ आणि केवळ आपल्या समाजाचं राजकीय वजन नसल्यामुळे आपल्यावर अत्याचार होतो.
अशा घटना कधीच घडणार नाही,अशी काळजी घेतली पाहीजे.जातीयवादी लोक हे असेच फसवतात.त्या पासुन sc समाजाने सदैव जागरुक राहीले पाहीजे.कधीही अशा जातीवादी लोकापासुन दुर रहा.
जय भीम मी बौद्ध धर्माचा हाय अपल्हा समाजच मुलिने बौद्ध Samjashi मुलगा सोबत प्रेम करत नाही ताच असाच वाहिट परिणाम होतो अथा सम्हाज जात दिस्थो पहिले तिल्हा लाज सरम नाही वाटली समाजच मुलगा जाय व्हेडे tilha आय लव यू बोलथो ताच रिपोट पोलिस स्टेशन ल्हा जातं Sorrey आम्ही मदत करत नाही.
ज्या वेळी गोर गरीबावर अन्याय होत होता त्या वेळीची पँथर तिथे जाऊन त्या लोकांना चांगलेधोपटीत होते व पंथयरचा दरारा कायम होता आता तो दिसत नाही म्हणून पूर्वीची पँथर उभी राहिली पाहिजे व समाजाने पँथरच्या मागे खंबीरपणे सर्व शक्तीने पाठीशी उभे राहिले पाहिजे जय भीम जैसाविधान
राजकारणी नेते, कार्यकर्ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात उडवाउडवी करतात तपण प्रशासनातील छोट्या मोठ्या अधिकार्यांचे कर्तव्य ते का विसरतात? संविधानाची शपथ घेऊन त्यांनी नोकरी स्वीकारली आहे ना? मग जिल्हा कलेक्टर, आयजी व त्यांच्या खालोखाल सर्व जबाबदार अधिकार्यांनाही जाब विचारला पाहिजे.
Dada aamhi tayar aahot tumhi fakt eashara kara yana bhimakoregaoun chi aathvan karun dyala pahije jaticha kay maj dakhvata Sample patil patil kay ha kashala tichypashi gela Patil yani yanchy bapala badanam kel Pan aata jay bhim samaj shant basnar nahi
प्रेम द्यावे व घ्यावे पण प्रेमात आंधळे व्हायचं नसतं. कहि मुली लग्नाच्या अगोदरच शरिर सुख देऊन जातात. मुलं व मुलिंच प्रेम कसं काय होतं. पहिलं एक मेकांकडे पाहतात. एक मेकांना मदत करतात व दोघेही एकमेकांची मदत घेतात मग ते अपूर्ण अभ्यासक्रमात असो , वाहनाचा प्रवास , आर्थिक मदत असो. ओळखीचे रूपांतर भेटित होते. एकमेकांची माहिती ती व तो कोणत्या धर्माचा आहे किंवा तो व ती कोणत्या समाजाची आहे. कुटुंबातील सदस्य यांच्या नजरेआड भेटी घेतल्या जातात. काही मुले , मुलींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेम करतात आणि भावनिक होऊन शरिर सुख देऊन जातात. अशा मुलिंना कधी समाज म्हणून पाठिंबा देऊ नका. कारण पुर्ण चुक मुलिची आहे. मुली स्वतः ची फसवणूक झाली तरच कुटुंबातील लोकांना सांगतात व कुटुंबातील लोक समाजाला सांगतात. समाजाने अशा फसवणूक झालेल्या मुलीला व कुटुंबाला पाठिंबा देऊ नये. आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला व मुलांना व कुटुंबाला पाठिंबा द्या. घडलेल्या प्रकाराचा व समान नागरी कायदा यांचा काही संबंध नाही.