एवढं प्रेम आज पर्यंत कोणत्याच राजकिय नेत्याला मिळालं नसेल , जेवढं एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या मनोज जरांगे पाटलांना मिळत आहे.. हे इमानदारीचं फळ आहे.. #मराठा योद्धा
शाब्बास रे मर्दानो... हर हर महादेव ... जय भवानी जय शिवराय... श्री मनोज जरांगे पाटील आगे बढो... येवला बघ हा मराठा रोष... सर्व पक्षीय आमदार खासदार..बघा बघा... देता का जाता
Jai 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan jai Mumbai Tak News Veri veri Good morning sir ji jai ho har har mahadev jai Jijau Jai Shivray Jai Maharashtra Jai Manoj jarange Patil Ji Jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏
फक्त ओबिसि जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि जय मोदी साहेब जिदाबाद जयभीम जय जोती जो.ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
जय जिजाऊ 🙏🏻 जय शिवराय मा.मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्या मध्ये चालत असलेल्या मराठा आरक्षण चळवळी ची दखल @cmomaharashra & @pmoindia यांनी घ्यावी आणि होईल तेवढ्या लवकर मराठा आरक्षण देण्यात यावे... 🙏🏻 आपली लढाई ही न्याय हक्कासाठी... #marathaaraksh #MarathaArakshanInObc
🎉 हिंदुस्थान मानव पक्षातर्फे माननीय श्री मनोज जरांगे पाटील हार्दिक अभिनंदन हिंदुस्थान मानव पक्ष श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे पुणे उभा आहे. एक मानव कोटी मानव पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने सातारा/ठाणे .
महाराष्ट्रात सत्ताधारी वर्गाला राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ का आली? याचं कुणाला काही वाटत नाही, ज्याला त्याला राखीव जागेच्या कुबड्या घेऊन आजच्या स्पर्धेच्या युगात पळायचे आहे. आता जिंकणार कोण, हे ज्याचे त्याने ठरवावे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संकट मोचक मंत्री व प्रदेशाध्यक्ष OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जाईल. असे सतत म्हणतात. मग आरक्षण OBC देणार तरी कोण. हा प्रश्नच आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
दादा, आरक्षणातून नक्कीच पूर्ण प्रश्न सुटणार नाहीत हे खरं आहे आणि सरकारी नोकरी सुद्धा नाही आता,पण शिक्षणासाठी किती आवश्यक आहे आरक्षण हे जो फी भरतो त्यालाच कळतं.ह्यांनी फक्त आरक्षणाचा मुद्दा घेतला.हे काही राजकारणी नाहीत सगळ्याच प्रश्नात हात घालायला.जरा समजून घ्या.
भावांनो आपल्याला श्री. जरांगे पाटील आरक्षण देणारच परंतु सरकार आपल्याशी गेम खेळतोय आरक्षण अतिंम टप्प्यात आहे ते मिळणारच परंतु सरकार सर्व शासकीय नोकरीची भरती करून घेवून आपल्या मराठा समाजाला वंचित ठेवु ईच्छीत आहे तरी आरक्षण मिळेपर्यंत कुठलीही भरती प्रक्रिया राबवू नये अशी मागणी सरकार कडे करावी 🙏