जालिंदर भाऊ चा फारच चांगला लोकसंपर्क आहे!!!राजे आपले वक्तुत्व फारच छान आहे!!!आपण अकोले तालुक्यात गुंतला विशाल विचार केला असता तर आपण महाराष्ट्राचे नेते झाला असता!!! जालिंदर जी वर टिका करणे मला बरे वाटले नाही
जिनके घर शिसे के होते है.. वो.. दुसरोंके घर पत्थर फेका नहीं करते.. धुमाळ साहेब तुम्ही काय लई धुतल्या तांदळा सारखे वागताय... मॅनेज टोळी चे तुम्ही मुकादम आहात
तुम्हा पुढाऱ्यांच्या वाचाळ कथा ऐकण्यात सर्वसामान्य नागरिकांना काहीच घेणंदेणं नाही लोकांची किती कामे झाली कोणत्या समस्या बाकी आहेत यावर अभ्यासपुर्ण तुम्ही पुढारी का बोलत नाही