@@mp12gaming75 सगळीकडे हीच पद्धत आहे चुकीच नाही (फार तर मामाच्या घरी मुलगी देत नाहीत परंतु आजकाल बरेच जण देतात)पण नात्यात नाती जास्त झाली तर रक्तदोष येऊ शकतात कदाचित
पंचवीस वर्षे झाली लग्नाला महाराज मामाच्या मुली बरोबर लग्न केले दोन मुल आहेत सर्व काही व्यवस्थित चालले आहे आणि संतांची संगत असावी आपण म्हणता ते बरोबर आहे पण संगत करावी असे संत आज नाहीत
संग हा देहाने नाही... तर बुद्धीने करावा. आपण घरात बसून मोबाईल पाहत आहात.. तर मोबाईलवर अनेक प्रवचन आहेत ते प्रवचन ऐकणे हा सुद्धा एक संग आहे...🙏radhe radhe🙏 Jagadguruttam ShriKripaluji Maharaj Ki Jay🙏
संत हे ओळखता येत नाहीत.कर्माने सद्चारी,सद्विचारी, सात्त्विक माणवंसृष्टी तेच खरे संत आहेत.वरकरणीवारकरीअसलेलेसंत असू शकत नाही.ते दुकान दार व्यवहारी आहेत.खरेवारकरी सापडणं कठीण झाले आहे.कलियूग आहे.दिखावा वाढला
Tamil व तेलगू लोक बहिणीच्या मुलीशी लग्न करत आहेत. मग हे पण योग्य आहे. योग्य असेल तर मराठी माणसांनी पण बहिणीच्या मुलीशी लग्न करावं कारण हिंदू धर्म पाळला पाहिजे.
आपण म्हणता मामाची मुलगी करू नये पण माझ्या नातेवाईकांनी, तसेच इतर समाजातील काही तरुणांनी मामांच्या मुलीसोबत लग्न केले आहे, मूलबाळ आहेत, आणि कुटुंब आनंदित आहेत, प्रवचने करावी पण त्यातून अंधश्रध्दा पसरविण्यात येईल असा उपदेश देवू नये,
हे खरं आहे...आणि याचा पुरावा विज्ञानाने दिला आहे....फक्त एवढंच आहे ....की तीन पिढ्यांनी एका मागोमाग....मामाच्या किंवा आत्याचा मुला/मुली सोबत लग्न करू नये.....त्यामुळे एकसारखी गुणसूत्रे/DNA एकत्र येतात....आणि त्यांचा अपत्या मधे व्यंगत्वा येण्याची शक्यता आणि प्रमाण वाढते. रिसर्च करून पाहा.
@@swatik640 एका मागोमाग तीन पिढ्या मामाच्या मुलाशीच लग्न करण्याचा योग येतच नाही, साहेब ह्या काळात कारण अपत्य कमी असतात आणि मामाची च मुलगी करण्याचे प्रमाण अल्प आहे,
नमस्कार, सायन्स प्रमाणे जर बघितले तर दोघे ही 50% आई वडील यांचे genes carry करतात. म्हणजे 50% complication cha chance hovu shakto. Already foreign madhe cousin marriage che problem haa विषय फार गंभीर तेने विचार होत आहे.
सगळ्या लोकांना लग्न करायचं आहे खूप सुखात आयुष्य जगायचे आहेत खूप काम सुख भोगायचे आहे खूप एन्जॉय मध्ये life जगायचे आहे अश आणि love marriage hi करायचं आहे सगळे लोक याच विचारात असतात आपला कधी लग्न होईल आपण कधी आपले पण मुळे बाळ होतील सगळे इथ पर्यंत विचार करीत असतात पण हा समाज तथागत बुद्ध ने सांगितला प्रमणे आहे समाजात 100% मध्ये फ्कत 2% ते 3% लोक त्यागी असतात म्हणजे दुःख मुक्ती साठी प्रयत्न करतात अशे गौतम बुद्ध 2500 वर्ष पूर्वी सांगितले होते त्या 2 ते 3% मी पण एक आहे मी गौतम बुद्ध ने दिलेलं चार आर्य सत्य च पालन करतो जागं वह रे समाज जागं वह धम्म मार्ग वर जे गेला तो जीवना च दुःख तून मुक्त झाला नमो बुद्ध ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
एकदम बरोबर आहे महाराज पण ज्याच जमतंय त्याच्यात वत्यय येणार नाही काय आपण ब्राह्मण आहात काय कारण जन्म आपण देतो नाव तोच सांगतो दोष तोच सांगतो दोषांवर उपाय तोच सांगतो हे सर्व आपण शिक्षित असून आपण अंधश्रद्धा चे आहारी जास्त आहे प्रगत देशात असे नाहीच
अर्जुन हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा . त्याने कृष्णाच्या बहिणीशी म्हणजे मामाच्या मुलीशी लग्न केले . अभिमन्यू सारखा वीर पोटी आला . पूर्वजन्मीचे थोडेसे प्रारब्ध भोगून स्वर्गाला गेला . त्यामुळे कोणते शास्त्र मामाच्या मुलीशी लग्न नको म्हणते ते गौडबंगाल आहे . संतवचनाचा याला आधार नाही .
God bless you🙏 prabhu aapko satya ka gyaan de vachan mein bhadiye vachan ke nousar chale ek message ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas karel wo swarg paye vachan kaheta hai prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai prabhu yeshu puri manav jati keliye hai🙏🙏🙏
महाराज सांगतात.. कितिही पापं करा आणि ते धुवायचे असेल तर....चंद्रभागा नदित अंघोळ करा.....बरं झालं सागितले... काही लोकं पाप करायला भित होते,आहेत.... आता काही फिकीर करायची गरज नाही....
Agdi barobar sangitle aahe. Mazya aai mazya baba chi mama chi mulgi aahe. Mazya bhava madhe by birth mentally problem aahe karan vadil, ajoba aani aai che ajoba hyana to mental problem hota
Kay adchan yet nahi bhavano fakt blood group yek asel tar shakyto yete tibhi 10% ahe 100 made kara lagin adich lagan hoyinat poranchi kasala Jay deta mamachi poragi dusryachya garat
गेले पंचवीस वर्षे झाली या पंचवीस वर्षांमध्ये सहा वर्षांपासूनच मामाच्या पोरीला प्रेम करतो स्व:ता कधी काहीच वेसण केल नाही माळकरी आहे विठ्ठलाच्या नामस्मरण करीत आसतो पण आमच प्रेम मामा आणि मामी ला मान्य नाही. त्यांना आपल्या मुलिला मुलगा पैसे वाला पाहिजे मग काय फायदा येवढ चांगले असुन मरण सोपं या जगात चांगल्या लोकांना येथे सुख नाही हो साहेब जय हरी विठ्ठल