छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अतिशय कष्टाने मिळवलेले स्वराज्याचे पुढच्या काहीच वर्षात दोन तुकडे झाले. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात वारसाहक्काचे भांडण सुरु झाले. स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण केलेल्या ताराराणी आणि नुकतेच औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या संभाजीपुत्र शाहू यांच्यात हा वाद सुरु झाला. ज्याचे पर्यवसान खेड कडूस च्या लढाईत झाले. या लढाईमुळे स्वराज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. आज पाहूया याच लढाईचा इतिहास.....
#tararani #shahu #shivaji #maharaj #swarajya #dhanaji #aurangzeb #mughal #maratha #swarajya #saudamini
आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
• [Marathi] This 32 year...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• शिवाजी महाराजांनी स्व...
• 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
• 1965 भारत पाकिस्तान यु...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजी राजांच्या हत्ये...
• संभाजीराजांना पकडणाऱ्य...
चॅनल ला Subscribe करा ru-vid.com/show-UCVjq..
वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ!
amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर
amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar
amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख
amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे
amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील
amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे
4 дек 2021