ते त्या युगात झालं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी कार्य केले ते माहीत नाही का तुला?? आम्ही कोल्हापूरकर छत्रपती घराण्याचे ऋणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज ते आताचे संभाजीराजे छत्रपती पर्यंत🚩🚩
छत्रपती राजाराम महाराज. महाराणी ताराबाई यांनी, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवला. आम्ही दोनच छत्रपतींना मानतो असे म्हणून कसे चालेल दादा! इंग्रजांशी झुंज देणारे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले? त्यांना विसरून कसे चालेल! तंजावर गादीला न मानून कसे चालेल. सर्वच गाद्या आदरास पात्र आहेत.
छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज हे शाक्त शैव धर्मीय होते. त्यांच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ हे त्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिकी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त पद्धतीने करवून घेतला होता. शाक्त धर्माची शिकवण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जातीभेद मुळापासून नष्ट करणे सांगितलेली आहे.याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतर जातीय लग्न अस्पृश्य कन्येशी केला होता. वैदिक श्रुती प्रमाणे पहिल्या राज्याभिषेकाची चर्चा सर्वत्र होते पण वेदांची जननी असलेल्या तांत्रिकी श्रुतीने वाहक शैव शाक्त बद्दल कोणी बोलत नाही...
कोलापूरचे राज आणि सातारचे राज यांना फक्त आपआपली संपत्ती राखण्यात यशसवी आहेत पण राजकारणत ते आयशस्वी ठरले आहेत, पण तुम्ही ही माहिती समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद! छत्रपती शिवाजी राज आणि छत्रपती संभाजी राज यांच्या सारखं कोणीच होऊ शकत नाही या दोन्ही राजाला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वतः राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा मूळ कागल येथील घाटगे पाटील यांच्या घराणयात जन्माला आले आणि ते स्वतः दत्तक गेले कोल्हापूर च्या छत्रपतींच्या घराण्यात. ते मूळ छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट घराण्यात जन्माला आले नाही
आम्हाला शाहू छत्रपती महाराजाकडून राजकारणाव्यतिईक्त समाजाला आत्ताच्या परिस्तिथीमध्ये मार्गदर्शन अपेक्षित आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज बघतो आणी आता त्यांनीच सर्व समाज एकत्र करण्याची धुरा सांभाळवी
अरे करायचं काय घेऊन .कोण कोणाच्या आणि कोणाचा रक्त आहे .साला माझ्या आयुष्यात काय घंटा फरक पडणार आहे . आणि असा समाजासाठी केलं काय आहे . साला लोकशाही लोकशाही मनात 75 वर्षे पूर्ण झाली . आणि अजून आम्ही राजे राजे करत बसणार .
@@krishansawant9360 त्याचा काय उपयोग सांगा??? ब्रीड असते ते.... Don संयुग एकत्र येऊन.. जसे शहाजी राजे आणि जिजाऊ आऊ saheb....te रक्त पुढे जाऊन संभाजी महाराज झाले... त्यातूनच पुढ साताराचे शाहू महाराज झाले.... नंतर विलुप्त झाले
कोल्हापूर राजघराण्याच्या गादीवर बसण्यासाठी 1962 ला राजकीय हस्तक्षेप झाला त्याचा इतिहास आपण सांगितलं नाही.. पद्मजा राजे की शालिनी राजे या दोघी वारसा पैकी कोणाला गादीवर बसवायचे... तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने.. शालिनी राजे यांच्या वारसाला गादीवर बसवण्यात आले... पद्मजा राजांना नाही ..दोन्ही ही शाहू महाराजांचे वारस आहे.. शाहू महाराज हे कागलच्या घाडगे घराण्याचे वारस आहे नंतर ते भोसले घराण्याचे दत्तक पुत्र म्हणून गादीवर बसले .. कागलचे घाडगे ची मुलगी सिने अभिनेत्री सागरीका घाडगे या आपणा सर्वांना माहीतच असेल... सागरी का घाडगे हिने क्रिकेट प्लेयर जाहीर खान शी लग्न केले
डॉक्टर आंबेडकर साहेबांनी देशाचे संविधान लिहिलं वर अभ्यास करून आणि त्याच्यावर देश सर्व चालला ते पण जगात एक नंबर इथं चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हा सुद्धा एक आंबेडकरांच्या घटनेतील फार मोठा भाग आहे सांगायचं असं आहे शिवाजी महाराजांचे तुम्ही वारस म्हणून टेंभा मिरवत असेल कोणी आणि छाती ठोकत असेल ते एवढं चुकीचं आहे हे जिल्ह्याचे आमदार की खासदार किती पडतात कारण त्यांना सुद्धा अजून शिवाजी महाराज संभाजी महाराज व शाहू महाराज याचे जे विचार होते ते कळलेच नाही
खुप छान,खरी, अनि पूर्णाभ्यास माहिती,,मी पण करवीर संस्थानं च्य मेन सरदार घराण्यातील आहे आम्हाला खरा इतिहास माहितीये,शाहू महाराजच खरे वारसदार,बाकी कोण हे पवार,कदमबांडे आम्हाला नाय माहीत,आणि याद राख परत बोलास तर,माहीत नसतं तर काय बोलायचं नाय,
Padmaraj kadambande Bhosale gharach nai ka mag varas datak ahe ka tay sanga original blood relation padamaraj princes datak nahi mag 1962 sali aadole ka zale saheb kadambande is original blood relation ter aahe yat shanka nache
छत्रपती शिवजी महाराज यांचे वारसदार म्हणून राजुबाबा कदम्बानडे यांचा आदरच आहे.परन्तु अमरीश भाई पटेल व भाजपच्या नादी लागून चुकीच्या वेळी केलेले वक्तव्य निश्चित मराठी मांनसाना मुळीच आवड़नार नाही.
सर्व संस्थानं पंचाहत्तर वर्षांपूर्वीच खालसा झालीत. संविधान मानता की नाही? ही पुन्हा राजेशाही आणण्याची तयारी आहे की काय? छत्रपती फक्त दोनच, छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज.
त्या घराण्यांनी स्वतःचे रक्त सांडले तेंव्हा आपले पूर्वज जिवंत आहेत हे लक्षात घे भाऊ, त्या घराण्यांचा मान पहिलेच राहणार आणि त्यांचे पांग आपण सामान्य जनता १००० वर्ष गेले तरी फेडू नाहीं शकणार समजले का.आणि हो देशात लोकशाहीची राहणार .
Prince Shivaji म्हणजेच चौथे शिवाजी यांना अहमदनगर मध्ये बर्वे पंत व ब्रिटिश अधिकारी यांनी मानसिक छळवणूक करून चौथे शिवाजी यांची हत्या केली..यावर एक व्हिडिओ बनवा...Please one video on this Topic 💯💯🙏🙏🚫
या पूर्वी शरद पवार साहेबांनी इचलकरंजी मतदार संघातून बाळासाहेब माने यांच्या विरोधात कदमबांडे यांना राजश्री शाहू महाराजांचे नातू मधून उभे केले होते आता शाहू महाराज यांना उभे केले आहे कुटील राजकारण्याच्या दावपेचाचे बळी राजघराणे पडू नये येवढेच
त्यावेळी कदमबांडे हे राष्ट्रवादी मध्ये होते, आणि कोल्हापूर घराणं नेहमी काँग्रेसी विचारांचे आहेत. त्यामुळे तेव्हा जे केले ते सर्वांना मान्य होते. स्वतः कदमबांडे धुळ्याचे राष्ट्रवादी कडून आमदार होते. अनिल गोटेंनी त्यांचा पराभव केला होता.
आता भारतात लोकशाही आलेली आहे राजा महाराज यांचे पर्व कधीच संपून गेलं. भारताचा नागरिक म्हणून लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मग तो सर्वसामान्य नागरिक असो किंवा राजघराण्यातील.
ही लोकशाही आहे तर स्वतः ला राजे म्हणविणाऱ्यानी यात आपले हात बरबटवू नये. शरद पवारांना मानले पाहिजे त्यांनी राजांना ही सोडले नाही. स्वतः तर गाळात गेलेले आहे व आता राजानाही ...
घराण्यातील वारसदार कोण या पेक्षा राज्य कारभार चालविण्यासाठी योग्य राजा कोण हेच महत्त्वाचे आहे. सद्द्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे खरोखरच जनतेचे आणि शेतकरी जनतेचे उत्तरदायित्त्व अगदीच योग्य प्रकारे व निस्वार्थी पणे आणि जनतेच्या अडचणी आणि सुखा दु:खात सहभागी होवून निभावणारे योग्य राजे आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य त्यांनी पुढे वापरणे चालू ठेवले आहे.नाममात्र रुपया खरेदीवर जमिनीत कसणाऱ्या शेतकरी जनतेला कितीतरी जमिनी दिलेल्या आहेत 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
News reporting is one sided and history reported is half truth and biased to show Rajvardhan Kadambande in poor light. We all respect and are proud of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and his heirs. Please don't spread incomplete history. Chhatrapati Shahu Maharaj's daughter Princess Gajarabai was married in Kadambande family. Please do research and then present it.
मी एक कोल्हापूरकर आहे पण मला कधीच या कोल्हापूरच्या या राजघराणे बद्दल कधी आपुलकी वाटली नाही.. तसे म्हटले तर यांचे मराठा व हिंदु समाजासाठी काहीच योगदान नाही.. शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा फक्त वापर झाला आहे.. सतेज पाटील काँग्रेस व आत्ताचे हे शाहू घराणे यांच्यामुळे mim सारख्या कट्टर मुस्लिम लोकांनां बळ मिळत आहे.. कोल्हापूर हे mini pakistan म्हणून ओळखले जाऊ नये याची काळजी घ्या 😂😂 जय शिवराय जय हिंदुत्व
शेतकरी जनतेच्या बरोबर स्वत:च शेतात कष्ट करून त्यांना प्रसंगी बहुमोल मदत करणारे कोल्हापूर संस्थानातील कोल्हापूर रियासतीचे जनतेचे राजे आहेत. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 🙏🙏🙏🚩🚩🚩
Rajwardhan kadambande hai vakti nasun murkha padamaraj kadambande Prince yanch youraj son hai history purn mahiti karun ghay paise per vikle janare patkar
Yumhi chuki che clip karat ahat rajvardhan he rakata che varas ahet Attache shah he nagpur junior Madhun ladalele varas ahet Apan Abhyas purn bola tumche Vidhan maratha Vaishali shi mel khat nahi Tumhi purn pane Congressi. Camunist ani maratha vasha virodhi Vidhan karat ahat Rajvardhan kadambande ch shahu maharaj che rakata che varas ahet Padma raje shahu n chya raj kanya yanche kase hal kele he sangayla Lai naka Aj che Kolhapur che varas chuki chya padhati ne ...
हा इतिहास 100% बरोबर आहे... जे वस्तुनिष्ठ आहे तेच या निवेदकांनी सांगितले तेच बरोबर आहे यावर राजकारण करू नका ही क्लिप केली त्यांचं अभिनंदन...यापुढे कोणीही परत हा इतिहास उकरून काढू नये....लोकराजा रयतेचा राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन.... आताचे शाहू महाराज रक्त नात्याचे अस्सल 24 कॅरेट आहेत..सध्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा आम्ही छत्रपती शाहूंचे वारस म्हणूनच सन्मान करतो....
Sanman Kara pan original blood relation padamaraj kadambande pan addkhar aahe gadiver he vsru nka original blood relation padamaraj kadambande che aahete 1000% true ahe he
मला तरी वाटत आहे छत्रपातींनी आपल्याला खूप काही दिले आहे आपण महराष्ट्रात भाव्या दिव्य छत्रपति चे मंदिर बांधायला हवे ज्यांचा आपण घेतले आहे त्यांच्यासाठी थोड खर्च होऊ द्या दोन्ही राजेंनी थोडा थोडा खर्च करा
होय, कारण शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे, जयसिंगराव घाटगे यांच्या आई बाळाबाई या छत्रपती शहाजी राजे यांच्या कन्या होत्या. जेव्हा जेव्हा कोल्हापूर राजगादी ने दत्तक वारस घेतले तेव्हा मुलीचा मुलगा दत्तक घेऊन रक्ताचा वारसा कायम ठेवला म्हणून विद्यमान छत्रपती हे रक्ताचे वारस आहेत.