Very very very good statement.nice presentation God bless you.all should be united under Hindu banner and not by caste banner.destructive forces want India should be divided in pieces.aware from these forces.jai Hind jai bhole nath.
84वर्षाचा थेरडा आता सत्ता ध्या बोलतो.महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो.पन्नास वर्षे गवत उपटीत होता की लुटीत गुंतला होता? पन्नास वर्षे घोडाच लावला, अजून काय करणार?
84 वर्षाचे NCP चे प्रमुख नेता नी महाराष्ट्र राज्य उद्योग प्रकल्प कंपन्या आयटी पार्क एमआरडीसी राज्यात आणले राज्यात रोजगार उपलब्ध केला राज्यातील तरूनाबरोबर परप्रांती तरुणांना रोजगार उपलब्ध झाला हे विसरून चालणार नाही
बटेंगे तो कटेंगे बस हे योगींच वाक्य लक्षात ठेऊनच आपल बहुमोल मत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायला द्यायच आहे. 🚩जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र.🚩
हिंदू धर्मातील नागरिकांनी पुरोगामी, बुद्धीमंत आणि हिंदू विरोधी पक्ष, जरी त्यांनी दिलेला उमेदवार हिंदू असला तरी त्याला मतदान करू नये, तो आत्मघात ठरेल. शिवाय योगीजी यांचा बटोगे तो कटोगे हे वाक्य ध्यानात ठेवावे. तरच आपण हिंदूम्हणून जगता येईल, हे पण लक्षांत ठेवावे. जय हिंदू राष्ट्र.
बाहरले म्हणजे डायरेक्ट मूर्खमंत्री झाले की अख्खा महाराष्ट्र ताब्यात म्हणजे साहेब आहात कुठे तुम्ही एवढा बहार आला तरी आपण समजतात काय, आता दिल्ली गाठायची आहे
Very very very good statement.nice presentation God bless you.all Hindus should united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.
फक्त एकच लक्षात ठेवा या काय केले आणी आता कय करतात हिंदू देवी देवतावर कोण काय बोले ते चेहेरे मतदान होईपर्यंत डोळ्यासमोर ठेवून काळजी घेऊन फक्त हिंदू पक्षाची बाजू घेऊन जे मैदानात उतरले आसा पक्षालाच मतदान करा जय श्री राम
निर्भिड विश्लेषण नेहमीप्रमाणेच! तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे आम्हा अगतिक, हतबल अशा मतदारांचा एक मोठा फायदा होतो. स्वार्थी राजकारणी लोकांचे मतदारांना गृहीत पकडून चाललेलेमाकड चाळे पाहिले की आमचा संताप होतो. आतल्या आत घुसमटत बसतो आम्ही ! आमच्या या घुसमटीला न्याय देणारे तुमचे प्रातिनिधिक तर्कशुद्ध विश्लेषण ऐकले की खरंच आम्हाला कुणी वाली आहे असे प्रकर्षाने जाणवते. खूप खूप धन्यवाद ! वास्तवात गोड असणारी पोळी जेव्हा कडू वाटायला लागते आणि गोडाचा भास निर्माण करणारी पोळी जेव्हा खायला घेतो तेव्हा कळते की त्यात पुरणच नाही.....नुसताच पापुद्रा असतो तो! मग"""" जरा बाहेर बसा तो पापुद्रा खात """" असे ऐकायची पाळी येते....
सुर्यवंशी ला जरा आठवण करायला लावा 2014 मध्ये बीजेपी ने कशी वागणूक दिलेली....... आणि अमीत शाह च एक वाक्य आठवायला लावा कि 2029 मध्ये बीजेपी पक्षाच एकहाती सरकार आणायच...... म्हणजे शिंदे चा पण गेम करणार😅😅😅
२०१९ ला उ. बा. ठाकरे वर शरद पवार नामक एक गोड रसायनाचे तिर्थ फवरल आणि प्राशन ही केलं., झाल शिवसेनेनी पहीले राज्य कुजविले त्यानंतर पक्ष ही ठिसूळ झाला. जे चांगले मुळ होते त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यामुळे उद्धव संतापलेल्या अवस्थेत पोहोचला आहे.
कश्मीर केरळ तामिळनाडू कर्नाटक मध्ये हिंदू विभागला गेला,संपला महाराष्ट्रातील हिंदूनों आपण वेळीच सावध व्हायचं आहे आणि हिंदू सनातनी विरोधकांना धडा शिकवायचा आहे.
Sir, excellent analysis. Still there is no seat sharing in MVA alliance and declaration of the candidates by UT shows the chaos. It is likely that the confusion will continue upto the last day of filing the nomination. And SP is also finding himself in tight corner.
महायुतीत २५ वर्षे सडलो आणि ५ वर्षात महाआघाडीत शरद पवारांनी राजकारणात लायकी काय हे दाखवले. बाळासाहेब असताना पवारांची हिम्मत होती काय तिकडे बसा सांगायची.
BJP सोबत युती करून सडलो असे उद्धव जी म्हणायचे, 2019 मधील विधानसभे साठी किती जागा मिळाल्या होत्या आणि आता MVA सोबत असताना 85 जागा मिळणार ,आता उद्धव जींची खूप प्रगती होणार व उद्धव जी 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार