संविधान बचाओ।। साधी सरळ स्पष्ट बोलावे म्हणजे,, पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक जरी मुस्लिम समुदायाचे लोकांना रहायचे अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही. मग फाळणी कशाला म्हणतात,,,,? संविधान बचाओ. मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
ते बूथप्रमुख आणि so called पन्ना प्रमुख ह्यांनी काम केले असते तर लोकसभेत ही अवस्था झाली नसती.. साधी पत्रके पेपर मधून टाकली.. घरोघरी गेलेच नाहीत.. स्लीप सरकारी लोकांनी वाटली..
विरोधकांची ही कपटनिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे . आणि ज्यांना खरच गरज आहे त्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत . फुकट मिळतय म्हणून पदरात पाडून घ्यायचे ही वृत्ती वाईट .
मी या फालतू सोशलिस्ट स्कीम च्या विरोधात आहे, आमचा Tax चां पैसा असा फुकट वाटला जाणार याचे दुःख आहे, या पेक्षा हा पैसा महाराजांचे किल्ले संवर्धन करण्या साठी वापरला असता तर मला आवडले असते
विरोधकांची हि चाल ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी वापरली. सर्व महिलांना वर्षाला एक लाख म्हणजे दर महिना ८५०० बँक खात्यात खटाखट जमा होणार. म्हणून बीजेपी ४०० पार करू शकली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहे तो काम उद्धव ठाकरे यांना देकवत नाही ही योजना गरिब गरजू बहिणींना मिळावी नाही म्हणून हीच अपेक्षा उद्धव ठाकरे ची आहे पण याला शिंदे साहेब दोसी नाही
ऐन निवडणुकीच्या वेळी उध्द्वव ठाकरे आणि त्यांचे हिंदू विरोधी काँग्रेस वाले सोबती घोषणा करतील कि आम्ही दर महिना पांच पांच हजार देऊ . मग याच सर्व बहिणी उध्द्वव ठाकरे याना मतदान करतील. जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक लाख महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असे या लोकांनी सांगितले. त्या स्वार्था पायी आपल्या हिंदू लोकांनी सुद्धा बीजेपी विरोधात मतदान केले.
लाडकी बहिण योजना खूप चांगली आहे परंतु माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी HMV चाय बिस्किटे मराठी मिडिया पत्रकारांकडून सावधान राहायला पाहिजे खोटया बातम्या आणि खोटारडेपणा करणारे पत्रकारांकडून सावधान श्री एकनाथ शिंदे साहेब कठोर कारवाई केली पाहिजे खोटया बातम्या सदैव देणार यांना कडक शिक्षा करा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍 श्री प्रभाकर सुर्यवंशी फार उपयुक्त विचार मांडले आहेत धन्यवाद खरोखरच मनापासून आभार🙏💕
अगदी बरोबर जागृत केले प्रभाकरजी 7:34 विधानसभा साठी नवीन नरेंटिव्ह सरकारने खरंच जागरूक झाले पाहिजे नाही तर येरे माझ्या मागल्या होऊ शकते छान अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👍🙏
प्रभाकर जी, विषय फार गहन आहे.. जेथे जेथे विरोधी पक्षा कडून हे फॉर्म भरले जात आहेत ते शंभर टक्के तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे सदोषच आहेत.. हे फॉर्म जे/जी कार्यालय स्वीकारत आहेत त्यांना अलर्ट मोड वर आनन गरजेचं आहे...नाहीतर सत्ताधाऱ्यांचा खेळ व्हायचं एवढं निश्चित.
मी स्वतः एका नजीकच्या ऊभाठा शाखेत या बद्दल चौकशी केली आहे. संपूर्ण पणे या योजने बाबत निगेटिव्ह पसरवण्याचे काम चालू आहे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण...! 👍🙏
ज्यास्तीत ज्यास्त फाॅर्म भरून विशेष ता ऊ.भा.टा.गट ही योजना आम्ही च राबविण्यासाठी प्रयत्न केला असा बनावं रचतील आणि नको त्यांचें फाॅर्म भरून योजनेचा बट्ट्याबोळ कसा उडेल याचा प्रयत्न करतील 😢😢😢
प्रभाकरजी त्रिवार नमस्कार. बरोबर ओळखलत. या योजनेचा बोजवारा उडवण्याची महायोजना मविआने आखली आहे हें नि:संशय. अधिकृत माणसे नेमून त्याची प्रसिद्धी नाही केली तर तुमची भिती प्रत्यक्षात उतरेल या बद्दल शंकाच नको.
नमस्कार प्रभाकरजी आपण अगदी योग्य बोललात खरच हे भाजपावाले केंव्हा जागे होणार. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतः जाऊन नाव शोधून मतदान केल भाजपाला पण त्यांचा एकही कार्यकर्ता, पन्ना प्रमुख वगैरै फिरकले नाहीत. जर भाजावाले हा व्हिडिओ बघत असतील तल राची नों घ्रा
प्रभाकरजी साहेब मला नाही vatat की या yojanecha विरोध karnaryana मराठा लोक धड़ा शिकवतील,, उलट फार्म भरायला पुढे आहेत पण मावा आघाड़ी ला साथ द्यायला पण pudhe आहेत युतीला हे त्रासदायक होनार आहे
उबाठा गटाच्या शाखेत याच योजनेचे नाव change karun माझी बहिण योजना म्हणून केली जातेय कारण उबाठा कडून वेगळे पांच पांच हजार दिले जाणार आहेत असं मला खात्रीने वाटते. कारण पुढील दहा पिढ्यां आरामात जगतील एवढी संपत्ती राजकारणातून कमावून घेतली आहे. नोटा बंदीच्या वेळी हा पैसा कसा बाहेर काढावा असा प्रस्न पडला पण हे राजकारणी लोक गरीब जनतेला दिवशी ५०० रुपये देऊन बँकेमध्ये लाईन मध्ये उभे करून नोटा बदलून घेतल्या. हा त्रास मोदीं मुळे झाला म्हणूनच मोदींना सर्वांचा विरोध आहे. त्यातले थोडे खर्च करायला हरकत नाही. तरी पण महाकंजूस माणूस असा विचार करणार नाही.
सर तुमचे खूप खूप आभार खूप चांगली बातमी ,माहिती,चवकशी,पडताळणी तुम्ही लोकांच्या समोर मांडली आहे कारण तो चवथा पक्ष कामाला लागला असेल हे या सरकारने डोळे विस्फारून बागवे नाही तर गेले बाराच्या भावात
राहुल गांधी पैसे देतात तेंव्हा त्यावर टीका करायची आणि इकडे मात्र कौतुक करायचे ही भूमिका बरी नव्हे प्रभाकर साहेब इतक्या पैशांची तजवीज कशी करणार याचा खुलासा कोण करणार आणि का म्हणून लोकांना ऐत खाऊ बनवतात उद्या काँग्रेस ने लाडका भाऊ म्हणून महिन्याला पाच हजार देतो म्हटले तर त्यावर टीका करू नका.
असंही होऊ शकतं की विरोधी पक्षाचे लोक फॉर्म भरतील. आणि आम्हाला मत द्या असं सांगतील. आमच्या कडे काम करणारी बाई म्हणाली की ज्याने फॉर्म भरुन दिला त्याला मत देणार.
सध्या सर्व ठिकाणी हेच चालू आहे. शरद पवार गट तळागाळापर्यंत लोकांची अशी कामे करून देतात. जो काम करून देतो त्यालाच लोक मतदान करतात. मोदींची किसान सन्मान योजना असो किंवा असंघटित लोकासाठीची योजना हिच लोकं जानते पर्यंत पोहचवितात. शिवसेना / मनसे / बीजेपी मात्र शाखे वर बोर्ड लावून गप्प बसतात. जो सरकारी कामे करून देतो त्यालाच मतदान केले जाते मग तो कुठच्याही पक्षाचा असला तरी चालेल.
अगदी बरोबर याच गोष्टींकडे सरकारने बारीक लक्ष दयायला हवं कारण ते लोक मुद्दाम फार्ममध्ये चुका करून ती योजना मिळणार नाही हेच बघतील त्याचा फटका महा युतीला बसेल योग्य निरीक्षण तुमचं आहे
ऊलट हे सावत्र भाऊ ह्या महिलांना हा फायदा मिळवून देतील आणि त्या महिलांचा असा गैरसमज होईल की हे सगळं विरोधी पक्ष्यांनी मिळवून दिले आहे. त्यानुसार ह्या योजनेचा लाभ विरोधी पक्ष उठवतील.
एकदम बरोबर भाऊ, विरोधकांचे नरेटिव्ह यांना लक्षातच येत नाही, लोकसभेत ही हेच झाले. हे नुसते ओव्हरकॉन्फिडन्स मध्येच होते. विरोधकांनी संविधान, ध्रुव राठी सारख्या टूल किट्स वापरल्या, bjp वाले कधी शिकणार? डिफेन्सिव्ह मोड सोडून ऑफेन्सिव्ह मोड मध्ये कधी येणार?/
अधिकृत ई-सेवा केंद्र व्यतिरिक्त हे फॉर्म कुठेही भरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल.. जास्तीत जास्त दोन -तीन अपत्ये आहेत हे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.. यादी जाहीर करताना द्विभार्या नाहीत याची खात्री करण्यात यावी.. तसे ऑब्जेक्शन मागविण्यात यावेत..