200 आमदार + 40 खासदार + बीजेपीचं कमळ + शिवसेना धनुष्यबाण + राष्ट्रवादी घड्याळ + नरेंद्र मोदी + अमित शहा + देवेंद्र फडणवीस + एकनाथ शिंदे + अजित पवार + सर्व सरकारी यंत्रणा + ईडी + सीबीआय + चिक्कार पैसा.... तर दुसरीकडे पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले 85 वर्षाचे शरद पवार + पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले उध्दव ठाकरे ... तरीही जर महायुती पेक्षा एक जरी जागा महाआघाडीने जास्त घेतली तर देवेंद्र फडणवीस आणि मोदी अमित शहा ने ओंजळभर पाण्यात बुडून मरावं हि परीस्थिती 🙏🙏🙏
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत जे विश्लेषण आपण केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे कारण आंबेडकर यांनी ठाकरे यांना पूर्णपणे झुलवत ठेवले आणि नंतर पवार यांना आणि काँग्रेस यांना पूर्णपणे गंडवल ... आंबेडकर हे कधीच विश्वासार्ह भूमिका घेत नाहीत कारण ते BJP ची बी टीम म्हणुन काम करत आहेत...........
भाजपाच्या पुर्व क्रुती मुळेच, जसे की ED, CBI, IT cha वापर करुन विरोधकांचे पक्ष फोडून सत्तेत शामिल करुन घेतले. त्या मुळे संविधान बदलाच्या बातमी वर जनतेचा विश्वास बसला.
ठोकशाही विरुद्ध लोकशाही.. यात सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली.. म्हणून बीजेपी विरुद्ध जनता अशीच लढाई होती.. आणि जनता ही निवडणूक जिंकनार यात शंकाच नाही
या निवडणुकीत केंद्रात काय होईल ते होईल पण महाराष्ट्रात महाराष्ट्रतील जनता जिंकणार हे नक्की कारण दिल्लीचे आक्रमण महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही हा आपला इतिहास आहे.त्यामुळे आपले आधुनिक संताजी धनाजी ४०+
@@ddp633अरे भाउ फडणविस विदर्भातल्या नागपूर चा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता कधीच नव्हती. मग तो अण्णाजी पंत कसा काय. महाराजांचि सत्ता मराठवाडा मध्ये पण नव्हती. म्हणून तिथल्या ब्राम्हणांना पण शिव्या नका देउ
बोल भिडु, ला विनंती आहे... मुलाखतकार ही अनुभवी आणि कुशल व्यक्ती असावी.जी आपले मुद्दे योग्य मांडेल, आपले प्रश्न सुरळित विचारता आले पाहिजे, आता जी व्यक्तींला संधी उपलब्ध करून देताय पण आम्हा श्रोत्यांना/प्रेक्षकांना ते खूप कंटाळवाणा वाटतो. मुखतदाता खुप छान माहिती देतोय पण त्या मुलाखतदार चांगला दिला असता तर पुर्ण मुलाखती चा व्हिडीओ पाहिल्यास चांगला प्रतिसाद मिळाला असता.
सर मला माफ करा थोडया उशिरानी आपली क्लिप पहिली कांही अंशी मी आपल्या मताशी सहमत आहे. पण सत्ता भाजप सोबत राहील किंवा काटावर बहुमत मिळेल या मताशी मी सहमत नाही. भाजप देशासाठी घातक आहे आणि जनतेच्या लक्षात आलं आहे. देशातील मुस्लिम, दलित इतर अल्पसंख्यांक, शेतकरी मोठ्या प्रमानातं विरोधात गेला आहे. शेतकरी 60% अल्प. 20% दलित मिळून मोठो संख्या होते. सर्वच जरी वोरधात नसले तरीही मुस्लिम, दलित अपवाद सोडलं तर भाजप विरोधात जाईल शेतकरी मोठ्या प्रमानात विरोधात जाईल, नोकरदार, माध्यमातून वर्गीय सुध्दा समाधानी नाही तोही मोठ्या प्रमानात वोरोध करेल. निश्चित 4 तारखेला आनंदाची बातमी मिळेल
Very unbiased views. His main strength in expressing views is that he tries not to mix his inner desire with factual conditions as perceived by him. He is a great thinker. Always gives a different and interesting approach to look at the prevailing conditions.
महाराष्ट्र अशा गलिच्छ राजकारनाला थारा देणार नाही..शेतकरी आंदोलन झालं त्याला खाली स्थानी म्हणायचं, मराठा आंदोलन नेतृत्व वर SIT लावायची इतका अहंकार बरा नव्हे
ऊदधव साहेब बोला ना जनतेने युतीत निवडुन दिल होत मग काॅगेस सोबत गेले.ते सांगान लोकाना संभ्रम निर्माण करायच.सहानुभुती निर्माण करायची .ऊबाटा महाराष्ट्र साठी काही विकास केला नाही.तुम्ही सामना चे संपादक आहे बाजु ऊबाटा चि बाजु घ
Pratyak anushangane ha video Sundar aahe . Prashn Ani tyach vishleshanatmak uttar.. khup Sundar.. nivdnuk zalya nantrcha ha pahila video aahe Jo samadhan karak aahe❤