स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक चिंतन....
लोक काय म्हणतील?
हा अलीकडचा जागतिक प्रश्न बनत चाललाय. काही वेगळे करायचं म्हणलं की हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात थैमान घालू लागतो. यावर ज्याने विजय मिळवला तोच जिंकला म्हणायचे.....
अशा या विषयावर हा माझा छोटासा लेख मी आपणासमोर दृकश्राव्य माध्यमातून सादर करत आहे तरी हा प्रयत्न आपणाला आवडेल अशी आशा करतो व आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करावे तसेच अशा कथा किंवा लेख लाईक करावेत ही अपेक्षा.....
"शब्दांची झाली फुले" संतोष विजयकृष्ण कुलकर्णी, इंद्रधनु सोलापूर......
22 сен 2024