साहेब, या एपिसोड ला अतिशय योग्य शिर्षक दिला आहे. पुण्यात जिथे देहू, आळंदी..... वारकरी संप्रदायाचा पाया आणि कळस आहे, अशा पवित्र आणि जागृत ठिकाणी भारतीय जनता पार्टी अतिशय गलिच्छ राजकारणासाठी असा शो करतात आणि यामुळे आपण आपल्या समाजाच नुकसान करतो आहोत, हे स्द्धा या लोकांना कळत नाही.
महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे या राज्याला गौतम बुद्ध संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज असे अनेक मोठे मोठे संतांचे विचार या महाराष्ट्राला लाभले आहे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्श झाला आहे व राजश्री शाहू महाराज ते डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महाराष्ट्रात मोठे आहे तरी असे आपले महाराष्ट्र राज्य वैभव प्राप्त आहे तरी आपण राजकारणाच्या नादी लागू व आपण आपला वेळ आणि पैसा व्यर्थ घालू नये कोणतेही आशा मूर्ख माणसांच्या नादी लागू नये आपली आर्थिक परिस्थिती व आपले संकटे त्यांना निर्भयपणे पुढे जावे नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद,,🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सर्व बहुजन समाजाला सटिक विश्लेषण मांडलेय सर आपण Thank you Abhiyakti🎉🎉 जगतगुरू संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर🚩🚩
भागवत करार हा डॉ. आहे का गाढव मी म्हणेन हा गाढव आहे मोदी आणि शाहा यांनी लादलेले ओझे वाहत आहे ते पण कोणाचे तो कोण डुक्कर बागेश्वर हया चे ओझे वाहुन महाराष्ट्रात घेऊन आले आहे तो एमपी डॉ. भागवत गाढव बहुजन समाजाला हया च्या दवनीला बांधण्या साठी बीजेपी वाले ब्राह्मण समाज असले करम कांड करत असतात जसे धर्माधिकारी सारख्या स्वार्थी नीच माणसा प्रमाणें लोक हो शहाणे व्हा अशा फालतू लोकांच्या मागे लागु नका.
धन्यवाद सर संतांनी एवढी प्रचंड मोठे समाज जागृती करण्यासाठी आपले आयुष्य घालवले पण भाजप पाप. करत आहे,,धार्मिक टिळा लावून राजकारण करत आहे,,पण महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे जनता ओळखून आहे सर,,,जगतगुरु यांच्या अभंग आपल्या तोंडी जगतगुरु यांचे पाईक जिवंत आहेत याचा परिचय देतो,,,,
खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर आपलं ! कारण आपण जे समाज प्रबोधनाचे व्रत हाती घेतले आहे, त्या व्रतासाठी खूप मोठे धाडसी हृदय असावे लागते आणि जिद्द व चिकाटी ! ते आपल्या सर्व एपिसोड्स मधून दिसून येते ! खूपच छान सर ! 👌👍🙏
महाराष्ट्र ही संतांची भूमी त्यांनी जे संत साहित्य निर्माण केलेय तेच हे उपरे बाबा सांगतात यांचे स्वतःचे काय आहे. महाराष्ट्रात अशा उपऱ्या बाबांना स्थान देणे लाजिरवाने आहे.
लाख लाख धन्यवाद सर अगदी परखड विवेचन! आपल्या सारख्यांची आज देशाला खूप गरज आहे! म्हणून स्वतःची काळजी घ्या - हे संघोटे देशद्रोही अगदीच नीच आहेत, काहीही करू शकतात
सध्या तुमच्या सारख्या सामाजिक विचार समाजात पेरणार्या विचार वंताच्च्या विचारांचा गलाघोटण्याचे काम चालू आहे महाराष्ट्राला सध्या तुमच्या सारख्याची गरज आहे
भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे अंध भक्त या देशाला पन्नास वर्ष मागे नेले आहे. विज्ञान रस्त्यावर चाललेला हा देश अंध भक्ता नी भटकवला आहे. हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद.
शिक्षणाचे माहेघर असणाऱ्या पुण्यासारख्या शहरात हा भुक्कड भोंदू येतो हे फार दुर्दैवी आहे. सर आपण सद्य परिस्थिती वर अतिशय छान प्रबोधन करता आहात. धन्यवाद!!!
We Indians are always ready to get divided based on cast or religion or language, but are always willing to keep aside our common sense and believe people like bageshwar baba.
Finding common sense in Indians is like finding aliens. We believe it’s there, but we are not able to find it no matter however and whatever resources we use. And that’s why the Indian society as a whole is doomed to fail in the long and short term.
राजनीति और पाखंड एक साथ नहीं चल सकता है । उससे समाज अधोगति को प्राप्त होता है । पाखंड को महत्व देने की वजह से अभी भारत १० _ १५ साल तक सामाजिक रूप से ऊपर नही उठ सकता है ।
भोंदू बाबा, अशा भोंदू बाबाना, महाराष्ट्रातील जनतेनी थारा दिला नाही पाहिजे, ऐशा नरा पैजराचा मारा, छान मांडणी केली आहे सर जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
बुवाबाजीचे स्तोम वाढत चाललंय हे आजचे वास्तव आहे. आपण यांवर परखड भाष्य करुन जनजागृती होणे काळाची गरज आहे. आपण हे काम करत आहात, यासाठी खूप खूप धन्यावाद. 🙏🏽
बाबा बागेश्वर चे यथोचित विश्लेषण केले त्या साठी आपले मनःपूर्वक अभिनंदन... bjp अगतिक झालेली पार्टी निवडणूक प्रचारासाठी तुम्हीं म्हटल्या प्रमाणे वाट्टेल ते करायला निघाले आहेत. अत्यंत नियोजपूर्वक लक्षावधी रुपये खर्च करून लोक जमा केले जात आहेत. असे अनेक उद्योग bjp करणार आहे हे या विडिओ मधून उघड होत आहे....
महाराष्ट्रा मध्ये संताचे विचार व त्यांचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य आपण करीत आहात तुम्हाला साधुवाद,मोठ्या प्रमाणावर ही विचार धारा प्रसारित होईल तेव्हाच भारतात लोकशाही कायम होईल।
आजचा विदियो छान आहे..यातून जागरूकता यावी समाजात.वारंवार या जुनाट बुवाबाजीला दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आजही? अतिशय दयनीय अवस्थेतून जात आहे समाज..सर तुमचे प्रबोधनाचे कार्य असेच सुरू रहावे...धन्यवाद..👌👍
लोक यांना योग्य जागा दाखवतील दरात आल्या वर ढुंगणावर बुटासहित लात घालून हाकलून देतील. साहेब आपले विश्लेषण आगदी आगदी योग्य असून खरोखर आपण संताचे खरे वारकरी आहात निडर निर्भिड. धन्य वाद
खुप छान विश्लेषण संत तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रात असली भोंदूगिरी मतासाठी सुरू आहे हे दुर्दैच आहे तुम्ही जे धाडशी विश्लेषण केले त्याच कवतुक कराव ते कमी आहे.
तें कोणत्या संदर्भात बोलले तें तपासून पाहायला हवे. हिंदुत्व जपणारा शुद्धीकरणात पुढाकार घेणारा माणूस असे बोलेल असे वाटत नाही. संताचा चरनरज होईन म्हणणे ही एका संतांची उक्ती आहे. त्याची भावना ती असेलतर ती लाचारी आहे का?
व्यर्थ नाही गेला तुका ,नाही ज्ञानेश्वर आणि जाणारही नाही कारण तुम्ही आधुनिक संत तुकाराम आहात संत ज्ञानेश्वर आहात. त्यांच्याच प्रेरणेने तर तुम्ही हे कार्य करीत आहात. तुम्हाला शतशः नमन
खूप खूप धन्यवाद सर, कारण ज्ञानोबा तुकारामानी चारशे वर्षांपूर्वी या समाजाला जागृत करण्यासाठी जे महान कार्य केलं, खऱ्या अर्थानं आज आपण करत आहात. विधात्यानं माणसाला जी सतबुद्धी दिली आहे, तिचा योग्य वापर करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधायचा की निरबुद्ध जनावराप्रमाणे ढोंगी, पाखंडी, धर्मांध लोकांमागे जायचं हे माणसाला लवकरात लवकर कळावं हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना!!🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब. आपण एका अत्यंत गरजेच्या अशा विषयांवर स्पष्ट व परखड मत मांडले व सोप्या भाषेत समजावून सांगितलं. आपले मनःपूर्वक आभारी आहोत. पण आपण त्या बागेश्वर ला बाबा म्हणुन संबोधून करू नका. ह्यांचा भोंदूबाबा असाच उल्लेख केला पाहिजे. आपण अतिशय पवित्र असे कार्य करत आहात निश्चितच त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.