श्रीसमर्थ कृपे सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी यांनी बालभक्ती केंद्र सुमारे साठ vrsha पूर्वी सुरू केले आज टीची व्याप्ती एवढी वाढली आहे की प्रत्येक रविवारी भरतात गावो गावी. सकाळी आठ. ते नऊ या वेळात सुरू आहेत रविवार चा सुट्टीचा दिवस. असूनही चार ते बारा या वयोगटातील लहान मुले आवडीने हजर असतात स्मिर्जी आपण अवश्य या बाळ भक्ती केंद्राला भेट द्यावी ही विनंती जय जय रघुवीर समर्थ 🚩
॥जय श्रीराम समर्थ ॥🚩🙏 खूप छान निरूपण...शिक्षणाच्या व जिवन अनुभवातून येणार्या प्रसंगांना विवेकान कसा सामना करावा....हे तर आपण शिकताना शिकतोच पण एखाद्या विशिष्ट प्रसंगात ते सर्व शहाणपण विसरून,समोरचा कोण आहे,काय आहे हे विसरून त्याचा पायउतारा/अपमान करतो.....आणि कायमच त्या नात्याला/मैत्रीला तडा जातोच!म्हणून परमेश्वराला प्रार्थना आहे "सावधपण मज दे रे राम"! ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
दादा शब्दांच्या पलीकडले सांगितले आम्ही धन्य झालो...तुमच्या सारखे तरुण हे कार्य पुढे नेत आहेत हे पाहून समर्थ किती आशीर्वाद आहेत हा साक्षात्कार होतो. जय जय रघुवीर समर्थ
Namaskar sir mi एक गृहिणी आहे आठ दिवसाखाली नाशिक गोमय मंदिर रामदास स्वामी यांचे ठिकाणी दासबोध पारायण झाले तेंव्हा मोहन बुवा रामदासी, राष्ट्रीय किर्तनकार यांचा सहवासात खुप मोलाचं मार्गदर्शन झाले व महत्व कळालं दासबोध ग्रंथाचे तसेच आपण युट्यूबवर वरील प्रवचन व्याख्यान वेगवेगळे ऐकायला मिळाले खुप सुंदर वाटले खरंच खूप ऐकायला मिळाले नवीन पिढीला पण अप्रतिम आहे तरी सर्व ठिकाणी आपलं व्याख्यान रुपाने व्हावं पिढी भरकटत आहे व आपल्या सारखे गुरु मार्गदर्शन करावे व करायची गरज आहे धन्यवाद माऊली सर चुक झाली असेल तर क्षमस्व