सर्व कंपन्या दुकान utub सर्व शेतकऱ्याच्या जीवावर चालतात सर्व वस्तूला किमतीचे लेबल आहे आमच्या मालाला नाही मजूर सुद्धा किंमत करून कामाला एते मेहनती साठी पण मशीनचे भाव ठरलेले कंपनीत तयार मालाचे पण भाव ठरलेले आमच्या पिकाच किमतीचे लेबल गिर्यारोहण करायला गेले ते आलेच नाही
सर किंमत फारच कमी आहे तुमचा लागलेला खर्च पण निघत नसेल होना त्या पेक्षा एक काम करा ९०००० ऐवजी १५०००० किंमत ठेवा म्हणजे तुमचा पण मनुफॅक्चरींग खर्च निघेल आणि शेतकऱ्याच दिवाळ. होन
कंपनी कडे सर्व काही आहे फक आणि फक्त जमीनच नाही.तीही. हडप करण्याचा बेत कंपण्यचा आहे त्या साठी हे लोक शेतकऱ्यांना आधिक कर्जा मध्ये लोटत आहेत.यांना बळी पडू नका 🙏🙏
शेतीला तणनाशक खते पावडरी ट्रॅक्टर औजारे बोअरवेल इलेक्ट्रिक मोटार स्प्रे पंप मजूर बी बियाणे डिझेल शेणखत लिक्विड खते सुक्ष्म अन्नद्रव्ये दुय्यम खते वीज ्बांध बदिस्ती मार्केट माल वहातुक हमाली गाव वर्गणी ग्रामपंचायत कर तलाठी जमीन कर जत्रा वर्गणी सप्ताह वर्गणी सण उत्सव पाव्हुणचार शिक्षण वन्य प्राणी पासुन संरक्षण अजुन अनंत अडचणी शेतकऱ्यांना आहेत तुम्ही नवे तंत्रज्ञान आणुन अजून खर्चात भरच टाकता त्यामानाने शेतीमालाला भाव मिळत नाही तर त्यावर काही शोधून काढा सर्व शेतकरी विकत घेतील काहिही भाव असो
खूप छान विश्लेषण केलं पत्रकार रमेश चव्हाण साहेब यांनी मी वारंवार म्हणत आलो की आपल्या लोणार आणि मेहकर शहराने इथून पुढे तरी खासदार साहेब यांच्या कायम पाठीशी उभे राहावे आणि आपला विकास करून घ्यावा कारण आपण मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांच्यामार्फत लोणार शहराचा विकास करू शकतो याची मला खात्री आहे धन्यवाद (टीप..जे म्हणतात खासदार जाधव यांनी विकास काम केली नाही त्यांनी हा पंचनामा पूर्ण ऐकावा आणि आपल्या बुद्धीला चालना द्यावी विनाकारण विरोधासाठी विरोध करू नये जय महाराष्ट्र)
शेतकरयाचा डोक्या बाहेरचा विषय ही फक्त तुमच्या विकलेला मालाला किंमत मिळेल शेतकरयाचा पीकाला किंमत उत्पादन खर्चावर मिळणार नाहीत शेतकरयाला 100%मातीत परत घालणार आता शेतकरयाचा एकच उपाय थोड कमी पीकवायच जास्त भाव घ्यायचा
सर्व बरोबर आहे पण जमिनीला सूर्यकिरणांची देखील गरज आहे . याबद्दल चर्चा होणे अपेक्षित होते. अन्यथा जमीन काही कालावधीतच नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही
सर आपन दिलेली माहिती खुप छान परंतु शेतीचा खर्च कमी होन्या ऐवजी जास्त होईल आणी उत्पाद कमी होउन शेतकर्याला आत्महात्या शिवाय पर्याय राहानार नाही. 90 हाजर फक्त तन नियत्राना सठी .......
एकरी 90000 रू.पाच वर्षासाठी म्हणजे दरवर्षी 18000रू. यापेक्षा मलचिंग पेपर अर्ध्या पेक्षा कमी किंमतीतील मिळते.तसेच एकवर्षात एकरी निंदन खर्च 18000 होतच नाही.तुम्ही व्यावसायिक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलात.उगीच कांहीं पण उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी हाणू नका .
शेतकऱ्यांनी यानच्या नादी लागू नये.... शासन फुकट राशन देतंय शेतकर्यांच्या मालाला भाव कसं भेटलं....ht bt, gm सोयाबीनला लागवडीसाठी पर्वानगी देत नाही आणि आयात मात्र ते करतंय...
मशागत कशी करायची पाणी कसे द्यायचं ठिबक नि द्यायचं का हाताने जायचं त्याचा खर्च अशा सविस्तर बाबींचा विचार करून सांगणे महत्त्वाचे आहे आपलं प्रॉडक्ट बद्दल सांगणे हे महत्वाचे नाही सर्व अंगाने शेती असे फायदेशीर आहे हे महत्वाचे आहे शेतीच्या उत्पन्नाला हमीभाव नाही तुम्ही जर मुख्यमंत्री होत असाल आम्ही तुम्हाला मतदान करू आणि आपण शेतीला हमीभाव द्या आम्ही तुमचे प्रॉडक्ट जरूर घेऊ
प्रगती होतेय सांगत स्वतःच्या पायावर दगड मारण्याचे काम करत आहे उत्पन्न वाहड तर नाही पण शरीरावर होणारे परिणाम याचा विचार करा बाकी देश ऑरगॅनिक शेती कडे वळत आहेत आणि आपला देशआतील लोक फक्तं पैसा कमवायचा पर्देत शरीराचा विचार करन सोडला
mi dusrya company chi vaparli. aamchya bhagat undir khup te jamini khalun bhok karun amcha kade juni phanas jhade aahet. tyachi mule khalli Ani barich mothi jhade melit. tya mule amchya bhagat upyogi nahi. amhi kadhun takli Ani ata ti no poultry madhe kombdyana thandi lagu naye mhanun as a partition mhanun vaparto. pan te kiti use honar.
आधुनिक शेती खूप छान आहे हो सर पण यातून काहीच निष्पन्न होत नाही शेतकऱ्याच्या हातात निवड चार पैसे होतात फक्त त्याच्या त्याचे कर्जही भेटत नाहीत मूलभूत गरजा हे भागत नाहीत
Done varshache income agodar tumhi kadhun gheta shetkaryakadun , mag shetkari Don varsh kay khanar Ani tisrya varshi sheti karayla to jivant rahanar kay.
शेतकरयांना ऊत्पादन वाढीचा सल्ला नका देऊ भाववाढीचा सल्ला द्या ओव्हरलोड प्राडक्शन हे कोणत्याही क्षेत्रासाठी घातक ठरतो कमी खर्चात कमी उत्पादन मीळाले तरी चालेल शेतकरयांची फरपट थांबवा धन्यवाद
प्लास्टिक पासून बनलेल्या, construction side वर uplabdh asnarya प्लास्टिकच्या पिशवीच वापर करून दोन वर्ष तण नियंत्रण करता येते. या हून सोपा उपाय म्हणजे, पावसा आगोदर जमिनी वरच सूकलेल तण गोळा करून पहिल्या पावसा नंतर जेंव्हा नव्याने गवत / तण उगवते त्या वेळी जमिनी वर पसरून आग लावावी कुठल्याही प्रकारच तण 5 वर्ष जमिनी मध्ये येत नाही. आणि वायु प्रदूषण देखिल होत नाही. मी स्वतः वरील दोन्ही उपाय केले आहेत, आणि करतो.
तुम्ही काहीचं करू नका.सहेब .जसं तुमच्या मलाच भाव तुम्ही करता.तस आम्हाला पण सर्व शेतकऱ्यांना आमच्या मलाच भाव आम्हाला ठरता यावं .तेवढीच विनंती आहे.साहेब. तुमचे फार उपकार होतील .साहेब.आमच्यासाठी साहेब.जन्मभर विसणार नाही.येवडचं .गरीब शेतकरी काय करणार
🙏आपले मनःपूर्वक आभार सर. खुपच स्वस्त माल आहे. म्हणजे खुरपणी करायच्या ऐवजी तुमचा माल घ्यायचा? फक्त सत्तर हजार रुपये किती स्वस्त आहे ना.? सात आठ वर्षे काळजी नाही. समजा खराब झालाच तर तुमची जबाबदारी काय तर.. 0000आहे की नाही काळजी शेतक-याची अशीच काळजी घेत चला.? धन्यवाद सर.
तण नाही तर पिक नाही ज्या वेळी जमिनीवर तण येण्याचे बंद होईल त्यावेळी कोणतेच पिक पिकणार नाही वृक्ष वल्लीआम्हा सोयरे वनचरी हे जगद्गुरु श्री श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आहे
@@rushikeshgaikwad7314 शेति करताना पिक लावले जाते तण हे आपोआप येत असतं पिकांच्या संवर्धनासाठी तण काढले जाते तणामुळे जमिनीचा समतोल राखला जातो पावसाळ्यात जमिनीची धूप थांबवण्यासाठी गवताचा खूप उपयोग होतो गवत हे जमिनिचा रक्षकआहे भक्षक नाही