Тёмный

संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani 

Marathi Darshan
Подписаться 35 тыс.
Просмотров 69 тыс.
50% 1

संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani
#संततुकाराम #आषाढीवारी #संततुकाराम_पालखी #पंढरपूरवारी #संजयसोनवणी #marathidarshan #santtukaram #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukaramabhang #tukaram_maharaj_abhang_gaatha
Please subscribe Marathi Darshan RU-vid Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 438   
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Месяц назад
ब्राह्मण हा तिन्ही लोकी श्रेष्ठ आहेत, तर एक ही ब्राह्मण वैकुंठाला गेला नाही, आणि तुकाराम महाराज तर शुद्र होते, मनूवादी व्यवस्थेच्या दृष्टीने, तरी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले कसे
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Месяц назад
100%✓
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb Месяц назад
त्यांच्या खून पचवण्यासाठी वैकुंठ गमन केले. कोणी नाही म्हनेल तर, शिवाजीचे गुरु तुकाराम असताना, रामदासला का दाखवले. हा खोटारडे पणा नाही काय? एकदा प्रा. मा. म. देशमुखचे शिवशाही, शिवराज्य वाचा.
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 26 дней назад
आजच्या ब्राह्मणांना म्हणावे तुम्ही पण वैकुंठाला जा
@sunilmedhe221
@sunilmedhe221 20 дней назад
❤❤👍👍👍Correct
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb 20 дней назад
@@sunilmedhe221 👍
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Месяц назад
अहो महाशय या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, तिथं इतरांची काय तमा.
@rkanonymous3388
@rkanonymous3388 Месяц назад
Maharajana pn yaanich maarle. Euresian aulaadi lay baadhgad.
@amarshinde8359
@amarshinde8359 20 дней назад
Fake story chapti marun lihilela story
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 18 дней назад
Sambhaji maharajana pan paldun dile bramhani kava bramhan ka nahi gele vaikunthala sadeh Dnyaneshwar mauli pan bramhan hote te ithech nirvan prapt zale tukaram maharaj tar kunabi hote varnvyavyvsthenusar shudr hote tari pan vaikunthala gele khun kela tyancha bhatani
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@sunilgaikwad3238 chapti marun lihilela itihas ahe baba shivaji maharajani chukashi nasti keli ? Tyancha her khat evdh changal hoat dusre desh abyas krtat aple chutiya lok chapti marun lihilela itihas vachtat... aaj samajl vidya konala pn ka det navte kamcha kami ani binkami jyast lihitat fukte lok
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@sunilgaikwad3238 tula sop sangato .. Bramhan to sirf bahana hai hindu asli nishana hai.... hinduna direct target nahi kru shakat mhanu 3% takke bramhan la kartat...chuka saglyani kelya pn jo kami taqwadwar ahe tyachya dokya vr fodyachya....
@ELIPHANT_SPREY_PAINTING
@ELIPHANT_SPREY_PAINTING Месяц назад
यालाच म्हणतात बामणी कावा. लवकर कळून येत नाही.
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Месяц назад
१००%✓ वामणी कावा म्हणतात बळीराजा पासुनचा ईतिहास आहे कट्यार काळजात घूसवायची,हयांचा
@hemanthb9723
@hemanthb9723 28 дней назад
Are you Hindu ?
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@ELIPHANT_SPREY_PAINTING gp re chapti marlela itihas wampanthi ani british ani aata neo buddist jay jay bhim wale chalwtat sarwana aakal aaliye mahnau koni laksha nahi det...
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 17 дней назад
उद्या म्हणाल शिवाजी महाराजांचा खून देखील ब्राम्हणांनी केला. शेवटी तुम्ही यडचाप च आहात. काही बोलू शकता.
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 17 дней назад
आरे भडव्या, काकाची ब्रिगेडी पिलावळ, तुझ्या सारख्या चाट्या फक्त बामन / ओबीसी ला नाव ठेवतो
@sushilkumargawai6734
@sushilkumargawai6734 Месяц назад
सोनवणी साहेब आपल्या म्हणण्याप्रमाणे जर ,तुकाराम महाराज यांच्या विरुद्ध ब्राम्हणांनी मोगलांच्या दरबारात तक्रार केली होती. याचा अर्थ सत्ता मोगलांची होती आणि ब्राम्हण व मोगलांमध्ये " धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये " असा करार झालेला होता. म्हणजेच धर्मसत्ता ब्राम्हणाची होती.
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@sushilkumargawai6734 be akkal mansa ith pune chi gosht ahe mharaj hote ani tyanch her khat aakkal wapar
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 18 дней назад
❤🎉❤🎉
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 17 дней назад
जिजाबाई चा माहेरच्या लोकांचा खून पण कुठल्या जातीच्या लोकांनी केला?
@narendramalwandikar6725
@narendramalwandikar6725 7 дней назад
​@@ajitnadgouda6079भोसलेंनी केला
@PanchfulaPrakashan
@PanchfulaPrakashan 20 дней назад
संजय सोनवणे सरांचा आदर ठेवून त्यांचा हा कॉल लक्ष देऊन ऐकल्यानंतर त्यांच्या बोलण्यात प्रचंड विसंगती असल्याचे जाणवते. उदाहरणार्थ - १) तुकाराम महाराजांना तिरडीवर ठेवून ज्याला सोनवणी विमान म्हणतात नेले असते तर त्यांच्या मृत्यूबद्दल खून की वैकुंठ गमन असा वाद उत्पन्न झालाच नसता. २) तुकाराम महाराजांचे पार्थिव शरीर सापडले नाही म्हणून वैदिकांनी महाराजांच्या तथाकथित मृत्यू नंतरचे विधी करू दिले नाहीत. ३) एवढेच काय पण महाराजांचं नेमके काय झाले हा प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे देहू मध्ये महाराजांची समाधी सुद्धा बांधण्यात आली नाही. कारण त्यांचं पार्थिव कुणालाही दिसले नाहीत. ४) देहू या क्षेत्रावर आदिलशाहीचा अंमल होता. तो शिवरायांचा किंवा मोगलांचा नव्हता. आणि वैदिकांनी तुकाराम महाराजांची तक्रार चक्क दादू कोंडदेव कडे केलेली होती याचे स्पष्ट पुरावे बहिणाबाई पाठक यांनी दिलेले आहेत. उदा. यासी उपाय योजावा नका | देशोधडी करावा तुका || ५) तुकाराम महाराजांना काही लोक देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत होते हे स्पष्टपणे संत बहिणाबाई यांनी अभंगात लिहिलेले आहे. एवढेच काय मंबाजी चे वर्णन करताना त्या लिहितात - मारू पाहे चिंतूनिया घात... याचे काय करायचे मग? ६) तुकाराम महाराजांचा खून झाला व तो तत्कालीन ब्राह्मणांनी केला हे ब्रिगेडी इतिहासकारांनी लिहिलेले नाही सोनवणे यांना ब्रिगेड बद्दल प्रचंड द्वेष दिसून येत आहे. ७) कारण असे मत सर्व प्रथम तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्राम गितेत मांडले होते. ज्याचा सप्रमाण विस्तार त्यांचे शिष्य सुदाम सावरकर यांनी केला. ते ब्रिगेडी नव्हते. ८) तुकाराम महाराजांचा खून झाला असेच मत पांडुरंग बाबाजी कवडे व प्रसिद्ध वारकरी शंकर पाटील यांनीही लिहिलेले आहे. ते दोघेही ब्रिगेड नव्हते हे सोनवणे यांनी समजून घ्यावे. अजून बरीच चिरफाड करता येईल पण तूर्तास एवढेच. पंचफुला प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
@pratimamohite8308
@pratimamohite8308 13 дней назад
अगदी बरोबर
@pratimamohite8308
@pratimamohite8308 13 дней назад
अगदी बरोबर
@pratimamohite8308
@pratimamohite8308 13 дней назад
अगदी बरोबर
@pratimamohite8308
@pratimamohite8308 13 дней назад
13:33
@user-br9of1wt7c
@user-br9of1wt7c 12 дней назад
Tukaram mhaharajacha khun zala ani khunch zala hech bomblun dakhvtay anivte konihi lihu de pan tyacha purava kiva kahi logic na sangta fakta bramhan devesh pasarvaycha ahe ... Points madhe lihun khota khara karta yet nahi
@user-er9bx6ts4t
@user-er9bx6ts4t Месяц назад
एक ताज उदाहरण आहे पुलवामा घडवला हे आता सगळे जण खाजगीत मान्य करतात पण उघड कोणीच बोलत नाही तसेच तुकाराम महाराजांच्या बाबतीत झाले उघड कोणी बोलत नव्हते कारण हे घडत असताना काही ठराविक लोकच तेथे होते बाकी सगळे धुळवडीत मग्न होते
@user-er9bx6ts4t
@user-er9bx6ts4t Месяц назад
फक्त मला की राज ठाकरेंना आणि सत्यपाल मलिक यांना पण
@sunildabhade1138
@sunildabhade1138 19 дней назад
पुलवामा गुप्तचर यंत्रणांचे आणि पर्यायाने सरकारचे अपयश आहे असे आपण म्हणू शकतो पण सरकारचा यात हात आहे असं म्हणणं एक निष्पक्ष जबाबदार नागरिक म्हणुन मला योग्य वाटत नाही.
@bapukhute4414
@bapukhute4414 19 дней назад
​@@crazy4u.pऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@user-er9bx6ts4t aare fake ac swatacha baap shodh khilji aalta ka ghari halala paidaish...
@hemantshelar824
@hemantshelar824 18 дней назад
Kon mhantay ass fakt tu aani congress vaalech boltayat ​@@crazy4u.p
@kisandahane9688
@kisandahane9688 Месяц назад
हा इतिहास लिहिणारे कोण? संजय सोनवणीजी .ध चां मा करणारांची पिलावळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराजांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचले नाहीत......
@babannandavadekar5934
@babannandavadekar5934 14 дней назад
शब्द ही तुमचे अर्थ ही तुमचे!
@bapuraut
@bapuraut 8 дней назад
संजय सोनवणी कोण आहेत याची जरा माहिती घ्या.
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Месяц назад
जर कृष्णा भास्कर ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर वार केल्या नंतर, महाराज काय याची पुजा करणार का?
@vaibhavraut2743
@vaibhavraut2743 Месяц назад
कृष्णा भास्कर कुलकर्णी... आडनाव का लपवताय 😂
@Being.human1919
@Being.human1919 Месяц назад
😂😂😂​@@vaibhavraut2743
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@vaibhavraut2743 kuthech aadnavacha ullekha nahi krushnaji bhaskar pandit ahe....chongya
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 17 дней назад
जिजाबाईंच्या माहेरच्या लोकांचा खून कोणी केला?
@ATpatil96K
@ATpatil96K 17 дней назад
​@@amarshinde8359 बा. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे उल्लेख..
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 21 день назад
आज पर्यंत पाहिले तर .ब्राह्मण हे बहुजन द्वेशीच आहेत हे आताही सत्य आहे. महाराजांच्या राज्यभिषेक यासाठी सुध्दा ब्राह्मणांनी विरोध केला होता.करणं त्यांनी महाराजांना शूद्र म्हटले होते.
@shivram-ok3vo
@shivram-ok3vo 19 дней назад
आणि हे आयझवाडे छत्रपतीकडून दानाची भिक मागायला पहिल्या ओळीत उभे होते. भाडखाऊ साले..
@ravindraarekar6726
@ravindraarekar6726 Месяц назад
संजय सोनावni तुमचे विचार पटणारे नाहीत, सामाजिक kalah वाढविण्यात आपणास मजा वाटत असेल, पण लोकांना हे पटत नाही.
@popatchand3814
@popatchand3814 Месяц назад
तुम्हा ला इतिहासकार म्हणने कठीण आहे. आता बहुजनही अभ्यासकरतात बरं का!
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 21 день назад
गरूड पक्षी किती उंच उडू शकतो की ऐंसी किलो वजण घेऊन वैकुंठाला घेऊन गेला आता हे वैकुंठ शोधलं कुणी ज्याणी ते शोधलं तो का नाही गेला वैकुंठाला स देह
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 Месяц назад
आम्हाला शिवरायांबाबत शंका नाही, तुमच्याबद्दल आहे.
@pratibhamore546
@pratibhamore546 Месяц назад
तुकाराम महाराज हे सिद्ध पुरुष होते सिद्ध पुरुषाची काळावरही मात करण्याची क्षमता असते. त्यामुळे सदेह वैकुंठ गमन का होणार नाही? यावर आपले मत काय?
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
इतर सिद्ध पुरूष यांचे वैकुंठ गमन का नाही झाले/केले पुष्पक विमान वाहतूक बंद झाली होती की काय?
@pratibhamore546
@pratibhamore546 13 дней назад
@@dnyanobathombre1749 इतर सिद्ध पुरुषांनी त्यांना पाहिजे तो मार्ग निवडला तुकोबारायांनी नामस्मरणाचे महत्व सामान्य माणसांना पटवून देण्यासाठीच सदेह वैकुंठ गमन केले आहे ही एक सिद्धीचे आहे तुम्हाला ती प्राप्त नाही याचा अर्थ हे खोट आहे असा अर्थ काढायचा का?
@pratibhamore546
@pratibhamore546 13 дней назад
@@dnyanobathombre1749 आम्ही जातो तुम्ही कृपा असू दयावी हा अभंग काय सांगतो याचा विचार करावा
@pornimagaikwad7452
@pornimagaikwad7452 2 дня назад
सदेह गेले मान्य केले तर , तुकाराम महाराज दररोज चे शरीर धर्म कुठे करत असतील! जेवण खान कसे आणि काय खात असतील?
@purushottamhingankar8438
@purushottamhingankar8438 4 дня назад
विषय तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन कां खून हा असताना इतिहास करानी येथे शिवाजी महाराज बद्दलच जास्त बोललेत याचा श्रोत्यांच्या लक्षात आलं आहे कृपया विषयला धरून बोलणं महत्वाचे आहे. मुळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे.
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 Месяц назад
संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत मात्र, काही तरी, काळ बोर, केले आसनार, कारण, तुकाराम महाराज, सर्व, मानव समाजाला, सत्य तेच सांगत होते, निसर्ग नियम, सोडून सहदेह वैकुंठ कसे काय❓,
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 18 дней назад
Kharach aahe te saty bolanare ani vidnyanvadi hote Navas karun pore hote tar pati kay karane lagati ha sunder vichar
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@sunilgaikwad3238 tu nako shikvu vidnyanchya goahti jyanla vidnyanach aakal nahi...5000 varshat konata shodh lwalay
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 18 дней назад
@@amarshinde8359 tu konta shodh lavala te sang tuzya ved purant machis banayvayachi pan akkal nahi ani ho bhatani konta shodh lavala te pan sang anie te ved puran upnishid tuzya ani tya bhatancya mhadyavarch ghel shastrdnyanche lay upkar aahet ya jagavar dev ni kay kelay kadhi samor sudhha yeu shakat nahi
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@sunilgaikwad3238 pn je tevachtat tyani lavala ahe revachya hishobane tumche lok gandila zadache pan laun frat hote teva ch bol be aakal aurved, shushrut sanhinta(plastic surgery), panni(vyakran), 0 , tumhala jeva prutvi gol ahe ka chapti mahit navta teva pasun nakshtra, ganit, kallarypaitu(marital art) ajun khup ahe shodh chapti marun lihilela itihas sodun...dusryancha baap, shodh, ani dev chornare... salay te aakrman karuni udhwast kel sarav mhanun naitr tumchi tond kadhich band keli asti...
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@sunilgaikwad3238 mulga changala kel tr tyanchya aai bapalach credit denar na shikval sanskar dile mhanun dil mhanun ha pudhe gela tasch ahe be àkkal...0 khup maddat keli maths ne pan...sale tumchya sarkhe ratri chapti marun gatatit loltat ani swpanat itihas bagun bhukatat....
@ratandandekar7648
@ratandandekar7648 24 дня назад
अहो मन मानि ईतिहास कारानो तीतक्या खोलात जाऊन पाहन्य पैकसा नरैदर दाभोळकर चा खुन कोनी कैला हैतरी ठामपणे कोणी तपासकैलाका आज तर कायदा कानुचे राज आहै
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@ratandandekar7648 dabholakr pn dhutlelya tandalcha nhi mahiti kadha mg bola ani hindun vr kahi pn bolnar chalt hech jr tumchya buddistan sobat kela tr gandila aag lagte mob lynching krtana....nai tr ahe atrocity ani mujor shahi
@realtimestudio7228
@realtimestudio7228 24 дня назад
विज्ञान निष्ठ व्हा तुमचे मनच सांगेल आपल्या सोबत काय चुकीचे होत आहे आणि झाले आहे
@chandrakantgaikwad6429
@chandrakantgaikwad6429 28 дней назад
Sanjay Sonwane is the Cadre person of RSS.
@manojbarse1472
@manojbarse1472 18 дней назад
हे ब्राह्मण वादी इतिहास कार आहेत असे वाटते
@TheSmitaapte
@TheSmitaapte 6 дней назад
म्हणजेच सत्य शोधक
@maheshsanas2885
@maheshsanas2885 17 дней назад
सोनी साहेब सगळ्याच आंबेडकरवादी नेत्यांना ब्राह्मणाची मुलगी बायको का लागते जरा प्रकाश टाका म्हणजे तुमच्या विवेचनाचा अर्थ समजेल
@marutikundekar3585
@marutikundekar3585 13 дней назад
तुकाराम महाराज यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी हा शहाणा तिथे उपस्थित होता का अक्कल पाजला तर कुठे आहे आणि कशावरती
@kailasdhole3116
@kailasdhole3116 19 дней назад
भागवत धर्माचा पाया घालणारे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात आणि भागवत धर्माचा कळस असणारे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला कसे जावू शकतात? बर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांची समाधी तरी असायला हवी होती.ती ही नाही!मग नेमके झाले काय?
@user-sw3dn8xx5z
@user-sw3dn8xx5z 15 дней назад
इतिहास कारानी ही मांडणी आपल्या जातीचा कशात फायदा आहे, काय केल्याने आपली पाप लपवता येतील व जनमत विखुरणार नाही. दूसरे समाज या फंदात पडणार नाहीत याची काळजी घेतली.
@kishorsonawane5501
@kishorsonawane5501 Месяц назад
हे कोण हतिहास संशोधक हे तर हतिहास संशोधकातील नाना पाटेकर हा ही चांगला तोही चांगला.... हे असे हतिहास संशोधक म्हणून समोर येणारे संघाचे काम करत असतात तेच करतायेत आता अशा लोकांना पासून सावध रहा...
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Месяц назад
१००%✓
@vijaytekade9835
@vijaytekade9835 Месяц назад
Agadi barober
@amitmedhavi8055
@amitmedhavi8055 14 часов назад
मुलाखत देणारे व घेणारे आपण दोघांनीही एकदा शांतपणे प्रा. डाॅ. आ. ह. साळुंखे यांचे 'विद्रोही तुकाराम' ग्रंथ वाचावा. सत्य कळेल.
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 2 дня назад
तुमच्या काॅलमध्ये काहीही असो, पण तुकाराम महाराजांची समाज प्रबोधन करण्याची कला हे त्या वेळच्या ब्राह्मण व्यवस्थेला खटकत होते, जाऊ द्या काही असो पण जगदगुरु 🚩श्री संत तुकाराम महाराज की जय🚩
@sainathtractors3376
@sainathtractors3376 17 дней назад
हे पाळीव ईतिहास कार आहेत.
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Месяц назад
पेशवाई च स्वागत करावे काय?
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Месяц назад
गणेश भाऊ, तुम्ही देखील हातचं राखून प्रश्न विचारताय रोखठोक विचाराना
@prachishinde5793
@prachishinde5793 15 дней назад
हो तुकाराम महाराजांन ना मारलं हे आम्ही लहानपाणी पासून ऐकलं ,मी 72 आहे
@vivekavhad1354
@vivekavhad1354 13 дней назад
तुम्ही खूप हुशार आहात, पन तुमचे मत तुमच्या जवळ ठेवा.
@Pandurangbhavar
@Pandurangbhavar 10 дней назад
परभणी जिल्ह्यात मागील ५० वर्षात काही थोर पुरुषांनी एकच वेळी 2 ठिकाणी किर्तन केले आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या विषई असे घडले नाही हे कसे मान्य करणार? राम कृष्ण हरी
@shushmashelar7623
@shushmashelar7623 Месяц назад
माऊली अहो ज्यांची पाण्यावर तरली गाथा त्यांच्यावर ज्यांनी लावला अनु रेणू चा शोध तरीही तुम्ही आणि आम्ही घेतला नाही बोध
@user-po6qr2zc3g
@user-po6qr2zc3g Месяц назад
इतिहास तर ब्राह्मणा णी लिहिला तर ब्राह्मणा णी भास्कर कुषणाजी कुलकर्णी ला इतिहासा तुन पलवल आसत जय जिजाऊ जय शिवाजी
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@user-po6qr2zc3g aare ghantya itihas mukhya patra asta sainati baddal asto lihitat sevkan baddal nahi aakal 0 tuze pn purvaj asnar shodhal tr afjulya sonat
@santoshawchar205
@santoshawchar205 24 дня назад
हा महाराजांना एकेरी नावाने उल्लेख करतोय
@vijaydakave6367
@vijaydakave6367 15 дней назад
ब्रिगेडी ईतिहासकार दुहेरी भूमिका माऺडतात, एका बाजूला तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे बोलतात आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असे बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा खून करण्याची हिंमत कुणाची झाली असती का? तेपण शिवाजी महाराजांच्या राज्यात?
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 21 день назад
हा सर्व केवळ नुसत्या चर्चेवर समजून घेण्याचा विषय नाही.कारण काही गोष्टी या त्या त्या योग्यतेनेच जाणता येणे शक्य असते .हा केवळ अभ्यासाचा व चिंतनाचा विषय नसून हा साक्षात्काराचा भाग आहे.येथे श्रद्धा व विश्वास व प्रचितीचाही भाग आहे.जसे आळंदीस असलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अनुभव हे आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना येत आहेत,तसाच विश्वास व श्रद्धा आजही आहेच.हा काही अर्थी गूढतेचाच भाग आहे.गूढ हे केवळ बौद्धिक पातळीवरच उकलली जात नाहीत.व ते शक्य ही नाही.म्हणून कृपया या विषयावर अशा पद्धतीने शंका व संशय घेऊन चालणार नाही.जातीयवाद व द्वेष तर येथे मुळीच कामाचे नाही .
@vishalkamble525
@vishalkamble525 Месяц назад
सोनवणी साहेब आपण ब्राम्हणांची बाजू खूपच छान सांभाळता आहात. कृष्णा कुलकर्णी, तुकाराम महाराजांचे खुनी, शिवाजी महाराजांचे खुनी सगळ्यांनाच तुम्ही न्याय मिळवून दिलात वा. असे वकील ब्राह्मणांना मिळाले की ते पुन्हा बिनबोभाट गुन्हे करायला मोकळे.
@pratimamohite8308
@pratimamohite8308 13 дней назад
अगदी बरोबर
@vishnushinde1237
@vishnushinde1237 15 дней назад
फोनवर बोलण्यापेक्षा चेहरा समोर ठेवून बोल ना कोण आहेस ते कळू दे
@SunilKumar-gm6qf
@SunilKumar-gm6qf Месяц назад
हा इतिहास कार कटर मांग दिस्तो,
@user-xn2cx3mv4i
@user-xn2cx3mv4i 8 дней назад
सत्य लोकायला पचत नाही संजय सोनवणे सत्य बोलतात ते लोकांना पचत नाही
@kishorgavand5998
@kishorgavand5998 2 дня назад
त्यावेळी संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन नक्कीच गेले असतीलच हा एक वारकरी संप्रदायाचा ठाम मत आहे आणि हे कसले इतिहासकार आहेत हा खोटं बोलतोय हे आम्ही मानत नाही संत तुकाराम महाराज हे जगद्गुरु होतेच आणि त्यांच्या पोथी पाण्यावर नक्कीच तरंगला असतीलच
@vishwambarbhagat
@vishwambarbhagat День назад
आसाईतीहाससागणारा पहिलामानव
@SBodke
@SBodke 4 дня назад
फोन वरच प्रश्न ऐकल्या नंतर माझ ह्यावर उत्तर आहे की इलेक्ट्रिकल प्रवाह दिसत नाही पण त्याच अस्तित्व जाणवत तारेला हात लावा म्हणजे समजत तसच आपला खरा बाप कोण आई शिवाय कोणाला माहीत नसत म्हणुन सांगतो विश्वास ठेवा देव भेटेल
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
आत्तापण जाती जातीत वैर लावणे चालुच आहे ना ते कुठे बंद झाले ?
@prathm_2409
@prathm_2409 Месяц назад
सदानंद कधी वंशज झाला तुकाराम महाराज च आडनाव आंबिले? हे मोर? आओ तुकाराम महाराज चे वंशज राहिले का तरी सरल सरल आहे
@vasantdhurde3225
@vasantdhurde3225 14 дней назад
Khun kela hech Satya ahe
@jsjironekar3798
@jsjironekar3798 Месяц назад
अहो, तीन मते सांगणारे साहेब, विवेका ने विचार केला असता तर ,अनेक संता ना विमान येऊन वैकुंठ गमन झाले असते, फक्त तुकाराम महराजच का सदेह वैकुंठाला गेले.बेसिक डोकं वापरावे.
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d Месяц назад
😮😮😮😮😮😮
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d Месяц назад
😮😮😮
@laxmansonome554
@laxmansonome554 22 дня назад
Point tar aahe 😢😢
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb Месяц назад
वैकुंठ गमन सांगणारे हे कोण? त्यांची मानसिकता ओळखा. आणि ओळखली असेल तर, त्याला खून पचवने नाही म्हणनार काय?
@balasahebdethe2830
@balasahebdethe2830 11 дней назад
संजय सोनवणी आपण ब्राह्मण धार्जिणे ईतिहास कार आहे हा माझा संशय होता आज हे ऐकल्यावर ते खाञी झाली अहो महाराज त्यांचं प्रेत मिळाले होते का यावर पहिले भाष्य करा शिवाजी महाराज यांचे राज्य ईतके शिस्तबद्ध पद्धतीने तोपर्यंत नव्हते
@nitinpawar5206
@nitinpawar5206 17 дней назад
ख्रीस्थी लोकांचा मृत्यू झालेला देव जर पुन्हा जिवंत होऊन परत येऊ शकतो तर मग तुकाराम महाराज सहदेह वैकुंठ गमन का खोटे ठरवता मुकताई देखील सहदेह वैकुंठाला गेली
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
मुक्ताई चे पण तुकाराम महाराजां सारखेच झाले .
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t Месяц назад
त्याकाळी ब्रिगेडी मानसिकताचे लोक होते व त्यांचेच कृत्य आहे कारण ते तुकाराम महाराजांना टाळकुटी म्हणून हिनवत होते.
@milindpatil9886
@milindpatil9886 Месяц назад
सोनवणी तुमची डीक्शनरी काढा आता.कारण तुमच लाँजीक पटण्यासारख नाही.
@ishwarvasave1198
@ishwarvasave1198 14 дней назад
Khup changale vishleshan kelet
@prachishinde5793
@prachishinde5793 15 дней назад
ज्ञानेश्वरा ना ही त्रास दिला,ब्राम्हण असूनही
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 21 день назад
Khupach aahe,
@baburaorokade9431
@baburaorokade9431 22 дня назад
What about Dabholkar Kalburgi Pansare?
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 18 дней назад
विज्ञानवादी लोकांना सर्व च धर्मावर बोलावे फक्त हिंदूच टार्गेट करून बोलुनयेत
@somnathambekar3866
@somnathambekar3866 13 дней назад
तर्कातीत आधारावर केलेले विष्लेषण,हे सत्यापित होत नाही कोसो दूरी राहते.
@bunty2591
@bunty2591 20 дней назад
Perfect 👍
@mohrildeelip6290
@mohrildeelip6290 15 дней назад
अजून किती काळ जाती जातीत वैर लावणार!आतातरी हिंदू,/भारतीय म्हणून आपली ओळख निर्माण करावी. हिंदू(भारत) आणि ज्यु(इस्त्रायल) ही दोनच देश जगात अस्तित्वात राहिले आहे. सांगण्याचे तात्पर्य लक्षात घ्यावे.
@sarangdharbagade7971
@sarangdharbagade7971 17 дней назад
खर काय आहे विषय भरकळत आहे
@digidaleutube
@digidaleutube 17 дней назад
मुलाखत काराचे वारंवार हंऽऽऽ हं हं हं हे प्रमाण कमी असायला हवे,
@ashokwadekar3122
@ashokwadekar3122 23 дня назад
,😊😊 he gav❤
@dattatraydighe3836
@dattatraydighe3836 21 день назад
पांडुरंग जर तुकाराम महाराजांसोबत बोलत असत तर त्यांना काय महाग आहे सजीव वैकुंठाला जायला .
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
वैकुंठ हेच नक्की काय आहे, हे सांगा.
@virendradhawale1398
@virendradhawale1398 18 дней назад
400 वर्ष मागे जाऊ नका सलमान खान ची केस हातात घ्या प्रकरण अजून आहे उगाच विशिष्ट समाजाला बदनाम करू नका
@dinakarkalavakar4532
@dinakarkalavakar4532 Месяц назад
जीवा महाला हा खरंच महाला होता की जीवा महार होता याबद्दल प्रामाणिकपणे नव्याने संशोधन झाले पाहिजे असे वाटते
@sachinbhandari2165
@sachinbhandari2165 Месяц назад
zale ahe. shri. Pravin Bhosle yanche youtube channel ahe . Jiva Mahala he Shimpi hote, he puravya sahit sangitle. link ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hqq-oVGghcI.html
@sunildabhade1138
@sunildabhade1138 19 дней назад
बखरींमध्ये सर्व उल्लेख आहे. जीवा महाला, तानमहाला हे त्यांचे वाडवडील यांच्याबद्दल व्यवस्थितपणे सांगितले आहे. यामध्ये जीवा महाला हे वारीक म्हणजे न्हावी समाजाचे होते त्यांना वतन म्हणून मिळालेल्या गावांचाही उल्लेख आहे. मराठेशाही प्रविण भोसले या चॅनलवर सविस्तर पुराव्यानिशी माहिती आहे.
@amarshinde8359
@amarshinde8359 18 дней назад
@@dinakarkalavakar4532 chapti marun lihilela itihas kami vach kharaa samkalin purvya nishi vach mhanje aakal yeil 4 chughat izzat nahi janar neo buddist ji gosht sodli tya mage ajun paltayet nich lok
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 18 дней назад
करून बघा नको कोण म्हणते
@varshaparab1289
@varshaparab1289 15 дней назад
Credit घेणार का आपण😂 फुकट च. 299 होते संविधान लिहिनारे cr fakt एका लाच
@shivajisawai6952
@shivajisawai6952 10 дней назад
तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा पाण्यावर जर तरंगता तर ते वैकुंठ गमन च झाले आहे
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Месяц назад
हे अती झालं, मनुस्मृती लागू नव्हती ....
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
पार्थिव देहाचे काय ? हे तर विचार पूर्वक अभ्यास आहे. नाहीतर वैकुंठ गमन म्हणताच नसते आले.
@vilasPatil-hc7vz
@vilasPatil-hc7vz 7 дней назад
कोणीही याबाबत स्वतंत्र चर्चा वैयक्तिक करू नये
@vivekkulkarni8217
@vivekkulkarni8217 10 дней назад
तुकाराम महाराजांचा
@subhashraosaraf5470
@subhashraosaraf5470 9 дней назад
संत तुकाराम महाराज दिव्य भक्ती मार्गाने सदेह वैकुंठाला गेले आहेत. इतरांना दोष देऊ नये.
@hanumantjadhav3075
@hanumantjadhav3075 29 дней назад
वैकुंठाला जाऊ शकत नाही हे खरे आहे पण मला विचारायचे तुकाराम महाराज हे देहू घरापासून ते गोपाळ पुरा पर्यंत सगळे गावकरी होते.मग सगळ्या लोकांच्या समोर झाले आहे.मग कसं काय 😂😂😂
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
कोण म्हणतंय सगळे वारकरी होते, हे एकदम चुकीचे, आणि आसतील तर भितीपोटी चूप बसले नसतील कशावरून.
@GangaramChoramale-jr7ep
@GangaramChoramale-jr7ep 23 дня назад
तुकाराम महाराज राळेगणसिद्धी येथे निळेबा रायाना भेटण्यासाठी पुन्हा आले होते
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
माझा खून केला हे सांगायला स्वप्नात आले आसतील.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 5 дней назад
मलासुद्धा भेटले पण त्यांन1 घाई होती त्यामुळें काही विचारले नाही
@vishnushinde1237
@vishnushinde1237 15 дней назад
खरंच तू बुद्धिमान आहेस
@Ashish-nd3xj
@Ashish-nd3xj 12 дней назад
Maharaj asatana tukaram maharajancha khun ? Kasa shakya ahe
@vishnushinde1237
@vishnushinde1237 15 дней назад
संभाजी भिडे वर सुद्धा असेच बोला ना
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 28 дней назад
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 18 дней назад
वकील असून कोणीही असो महाराजांच्या वर वारकऱ्याला महाराजांनी चार किल्ले सत्य आहे
@pavangaikwad476
@pavangaikwad476 Месяц назад
संजय सोनवणी तूमचे विचार पटणारे नाहीत.
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 Месяц назад
सत्य कटू असते
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 17 дней назад
जिजाबाईंचा माहेरचा मंडळींचा खून कोणी केला. कुठल्या जातीच्या लोकांनी केला ते सांगा ना. ते पण सत्यंच आहे आणि म्हणून कटू च आहे.
@sarangdharbagade7971
@sarangdharbagade7971 17 дней назад
नेमके काय झाल हे सांगितलं नाही भाऊ. इतिहास सांगू नका नेमक काय झाल हे सांगणता आले नाही
@prasad2463
@prasad2463 Месяц назад
शिवछत्रपतीचं अस्सल पत्र आज इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहे.ते बघावं .त्यात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या मृत्यु नंतर काय लिहिलं आहे ते बघावं. गैरसमज दूर होतील.
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
हे पण याच इतिहास कारानी लिहून ठेवले आसेल.
@popatchand3814
@popatchand3814 Месяц назад
सोनवणी साहेब, एक नक्की माहीत करून घ्या, त्या काळात देहू परिसराचा कारभार शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता की मोगलांच्या ? असे मोघम बोलू नका.
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d Месяц назад
अगदी बरोबर
@bunty2591
@bunty2591 20 дней назад
Gatha budvlya tewa Mughal Ani nantr tukaram maharaj yancha mrutyu zala tewa shivaji maharaj...video nit aika bollet sonawane sir barobar...
@amarshinde8359
@amarshinde8359 20 дней назад
​@@bunty2591hoy mg maharajanch her khatyane sangital ast kuth tri nonad asati...
@bunty2591
@bunty2591 20 дней назад
@@amarshinde8359 Khun zalach nhi natural death hoti Tukaram Maharajanchi ....Ani maharaj swarajya sthapanet vyasth asavet ....
@ashanaikwadi6441
@ashanaikwadi6441 16 дней назад
खरं काय आहे ते अजून पर्यंत कोणालाच काही माहीत नाही आहे आणि उगाच संभ्रम निर्माण करून जनतेमध्ये मतभेदांचे काम नक्कीच चांगल्या प्रकारे करता आहात यातून काय निष्पन्न होणार आहे तेच थांबवा हे सगळं
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
आहो कोणी आसच सांगत आसेल तर गप्प का बसायच, मग तेव्हा का नाही बोललात आसे म्हणायला तयार.
@geetamahajan818
@geetamahajan818 6 дней назад
का . पानसरेना, राजीव दिक्षित, कलबुर्गी दाभोळकर यांना कोणी मारलं कुपोषित कुणी मारलं पंडितांची पंडे पोटं वाढले हे पण सांगा हो!
@Anonymous-zy1cj
@Anonymous-zy1cj 15 дней назад
शिवाजी महाराजांच्या राज्यात तुकाराम महाराजांना शूद्र ठरवून गाथा बुडवायचा आदेश दिला गेला.... तेव्हा शिवाजी महाराजांनी असला आदेश देणाऱ्यांना काहीच का केल नसेल 🫣🫣
@waze2003
@waze2003 13 дней назад
महादजी शिंदेच्या काळात संत सोहिरोबा यांचे फक्त त्यांच्या खोलीत कपडे मिळाले, देह कोठे मिळाला नाही. पंचमहाभूतांचे देह विसर्जित करण्याच्या संताना क्षमता असतात.
@amolt.s.3942
@amolt.s.3942 9 дней назад
तुम्ही सिद्ध करू शकत नसाल तर, गोंधळ निर्माण करा, यांपूरचे व्हीडिओ बघितले छान होते पण या पुढे पाहू शकत नाही
@bhausobadiger583
@bhausobadiger583 17 дней назад
भारती ग्रंथमधे जानिवपुरव लिवुन लोकाना खरी खरी माहिती लपून लीहणाऱ्याने स्वतःचे नफा करूं घेट्सलेचे दिसून येते खरे हशे ना?
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 19 дней назад
इतिहास भावनेच्या श्रद्धेच्या आधारे लिहीता येत नाही. इंद्रायणीने दस्तुरखुद्द तुकाराम महाराजांच्या वह्या बुडालेल्या पुन्हा आणून दिल्या.
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 Месяц назад
तुकाराम महाराज दैहू येधे राहत होते. भम शिवाजी महाराज चोकशी केली नाही.बहिर्जी नाइक हेर म्हणुन काय वर नव्हते.राज्यमे शिवाजी महाराज च होता.मोगलाचे दरबारांत वा यंत्रणेकडे नाही‌
@krishnagaikwad7928
@krishnagaikwad7928 15 дней назад
संजय सोनवनी आपण इतिहास संशोधक आहात ,लोकांमध्ये संभ्रव पसरवू नका .
@vishnushinde1237
@vishnushinde1237 15 дней назад
लागलेला डाग हा पक्का परमनंट आणि सत्य आहे तुझ्या वाचा बडबडीने तो कधी पुसला जाणार नाही
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 18 дней назад
कोण झाला हे सत्य वाटते पृथ्वी अधांतरी आहे वैकुंठ कुठे नाही ज्याने फोन केला त्याला पाठीशी घालण्याचे कोणताही कारण नाही
@galaxyRoger_1
@galaxyRoger_1 11 дней назад
हा तर शिवाजी महाराजांचा भारलेला काळ ! ब्राम्हण तर सरसकट स्वराज्याच्या बाजूने उ भे ! महाराजांच्या अष्ट प्रधान मंडळी पैकी ७ लोकं तर ब्राम्हण च ! मग असलं सवंग विषय चघळण्यामधे अर्थ तो काय !!
@mangalpusande8997
@mangalpusande8997 18 дней назад
भूतकाळात जे घडलंय, तेच वर्तमान काळात. वेगवेगळ्या मार्गांनी घडतंय. यात कोणतं नवल दंडलंय.
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 22 дня назад
समकालिन संताचे विचार शोधायला पाहीजे "बहीणाबाई "
@waze2003
@waze2003 13 дней назад
बाकी मोदींचे कार्य, योजना, मुसलमानांचा पुढचा धोका हे विचार यापुढे गाऊन आहेत
@narendramalwandikar6725
@narendramalwandikar6725 7 дней назад
दादा हो विक्षिप नेत्यांच्या नादी लागून जाती जातीत वाद पसरवू नयेत.
Далее