❤ महारांजा चे काल्याचे किर्तन म्हणजे मोठी पर्वणी असते तर भागवत कथा तर अवर्णनीय आहे . किती वेळा ऐकली तर मन भरत नाही . पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही भागवत कथा आहे.
खुप प्रेणादायी विचार आहेत दादा आपलेत्या विचारांचा मी आदर करते.प्रत्येक हिंदूने आपला देव,देश आणि धर्माबद्द्ल अभिमान बाळगला पाहिजे .खुप सुंदर संतचरित्र.धन्यवाद ह.भ.प.विकासानंद दादा.
❤ महारांजा चे काल्याचे किर्तन म्हणजे मोठी पर्वणी असते तर भागवत कथा तर अवर्णनीय आहे . किती वेळा ऐकली तर मन भरत नाही . पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही भागवत कथा आहे..