अभिमान आहे आम्हाला, आम्ही मालवणी असण्याचा. दशावतारी नाटक, भजन, कीर्तन, हरिपाठ,ही परंपरा सर्व वर्षानुवर्षे जोपसली जात आहे. आणि यापुढेही ती अशीच जोपसली जाणार आहे
धुरीबुवा तुम्हाला शतशः प्रणाम. तुमच्या मुळे मराठी संस्कृती जपणार हे नक्की. आम्ही तुमचं आभार मानू ते कमीच आहे. धन्य ती महाराष्ट्र भूमी,जिथे शिवराय जन्मले, कारण जिजाऊ माता होत्या,जय मराठी.
@@dnyanad5269मग त्यांना काय हिन्दू धर्माची माणसचं अंधश्रद्धालु दिसतात का? ईतर धर्मात अंधश्रधा नाही का? त्यांच्या बद्दल बोलायची हिम्मत आहे का? मी सुद्धा गंडे दोरे फेकून देतो, आंगात वारे आलेल्यांची खुप मस्ती करतो,त्यांना वेड्यात काढतो,अनिस वाल्यांची मी सुद्धा बाजू घ्यायचो, *पण जेव्हा त्या एडझवा श्याम मानवने, शनिशिंग्नापुरला चोरी करून दाखवतो,असे आव्हान दिले, तेव्हा पासून मला या भम्पक अनीस वाल्यांचा राग आला, कारण देवाच्या भीतीने का होईना जर तिथे चोऱ्या होत नसतील तर काय वाईट आहे, पानसरेनी मुलाचे नाव "आझम" मुस्लिम ठेवले म्हणून ते, *सर्वधर्म समभाव* चे मानकरी झाले का*? दादा कोंड़केंच्या भाषेत सांगू काय?😊😊😊😊😊
Anis wale he Deva dharmachya navane faswatat tyanchya virodhat ahet te kuthalyahi dharmachya virodhat nahi he pahle samjun ghya je naribalichya nawane nishpap janwar ani lahan mulanche Bali detat tyanchya virodhat ahet he devachya nawane thotand Karun paise kamwatat tyanchya virodhat ahet shardha theva pan yevdhihi nako jyacha fayada tumchya yewaji dusayralya hoial mansat Dev paha