@@sssinspiration7874 kay sambandh?itki varshe congress che sarkar hote tevha ka ghetle nahi aarkshan?bjp che sarkar aale tevhach tumhala rajkaran suchate ka?marathyanni ase chukiche rajkaran sodun dyave.hich marathyanna kalkalichi vinanti.
卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
Asech vote hindunni loksabhela kele asate bjp la tar evdhi bikat avastha jhali nasati bjp chi.murkh hindu.aata tar majha hindunvaril vishvaasach udala ahe.loksabheche nikaal baghun.
SOME POSITIVES OF JAMMU N KASHMIR ELECTION HINDU CONSOLIDATION IN JAMMU BJP HIGHEST VOTE SHARE IN JNK even if 2nd number on seats. SEATS N VOTE SHARE OF PDP N INC CONGRESS HAS GONE DOWN... PARIHAR whose father was klled by terrorists won in KASHMIR. In maharashtra we need to keep reminding people who vote for congress that congress always promises freebies but never fulfill their promise...
काश्मीर मध्ये इतकी कामे व प्रगती करुन ही जर मुस्लिम काम न पाहता धर्म पाहुन मतदान करतात, हेच हिंदु साठी अंजन आहे. बटोगे तो आज ना कल जरुर कटोगे. एक हिंदु लाख हिंदु हीच घोषणा अधोरेखित होणे महाराष्ट्रातील हिंदु साठी हिताचे आहे.
SOME POSITIVES OF JAMMU N KASHMIR ELECTION HINDU CONSOLIDATION IN JAMMU BJP HIGHEST VOTE SHARE IN JNK even if 2nd number on seats. SEATS N VOTE SHARE OF PDP N INC CONGRESS HAS GONE DOWN... PARIHAR whose father was klled by terrorists won in KASHMIR. In maharashtra we need to keep reminding people who vote for congress that congress always promises freebies but never fulfill their promise... JNK WILL CHANGE TOO. WE NEED TO KEEP UP THE PRESSURE
मतदानाच्या दिवशी हिंदूनी घरात बसू नये किंवा सहलीला जाऊ नये .मी मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे हे विचार सोडून द्या लोकसभा निवडणूकीत त्याचा प्रत्यय आलेलाच आहे "घर बैठोगे तो कटोगे "
हिंदू धर्म वाचवण्यासाठी हिंदू जागे झाले हे हरियाणा विधानसभा आणि जम्मू मध्ये दिसून आले असच येणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पण छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायला. 🚩🚩भगवा🚩🚩
मी आपल्या काही haryanvi friends बरोबर बोलले, सर्वांचे एकच म्हणणे होते आम्हाला कर्नाटक आणि हिमाचल नको, तरी exit poll बघून मला आश्चर्य वाटले, पण आज हरयाणा voters चा खरा कॉल समजला आता आपले महाराष्ट्रात बघुया 🙏 सर्व शुभ असो..होणारच
आत्ता महा राष्ट्र मधील जनतेनं असेच वाट लावली पाहिजे महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार यांची खोट्या बातम्या देणारे पत्रकार तोंडावर पडले हेच महा राष्ट्र मधे महा युती सरकार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे
卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
अप्रतिम निर्णय घेतला हरियाणाच्या तमाम जनतेने सनातन हिंदू बांधवांनी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून एकजुटीने उभे राहिले आपल्या सर्वांच्या प्रयत्नां यश आले अभिनंदन आणि शुभेच्छा जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
हिंदुस्थान हिंदु राष्ट्र के देवादी देव कोहिनूर हिरा आदरातिथ्य PM मोदी सर और CM योगी सर और टिम् मोदी सरकार... वंन्दे मातरम्,जय शिवाजी जय भवानी..,जय सेवालाल...!
卐ॐजय हिंदुराष्ट्र जय भारत जय हिंदुत्व जय सनातन धर्म जय श्रीराम जय श्री कृष्ण हर हर महादेव 🙏🧝♂️👌😇🖖🌻🙌🔥🗽🙋👍✌️🔥👏👏🔥🗽🙋👍❤️🙌🔥✌️📿ॐ卐🕉🔯⚛️✡️🔱 🔔🪐🌬🌪🌩⛈️❄️🌊🔥☄️☢️☣️🌋🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🙋🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽🗽
EVM विरोधी पक्ष ला लोकसभा वेळी सति सावित्री वाटत होते मात्र आज हरियना निकालाने विरोधी पक्षांनी पुन्हा सति सावित्री ला शिव्या दिल्या आणि घरा बाहेर काढले आई भगवती एकच ईच्छा महाराष्ट् च भल कर् कल्याण कर
होय अगदी बरोबरच आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जातियवादी पक्षाचे पानिपत करायला हवे सर्व हिंदू बांधवांनी हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे वाटते जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
हरियाणाने लोकसभा निवडणुकीत जी चूक केली होती ती विधानसभेत सर्व हिंदूनी एक होऊन दुरुस्त केली. "बटोगे तो कटोगे" हा नुसता नारा नसून तसे नक्की घडू शकेल. आता महाराष्ट्रात पण हिंदूंनी जातीपातीचा विचार न करता भाजपा व युतीला प्रचंड बहुमताने निवडून आणावे.
सगळ्यांनी जाग राहील पाहिजे नाहीतर कापले जाणार 🚩आता फक्त हिंदू राष्ट्र.. साथ एकमेकांची जय hind🚩जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय 🚩एकच जात आणि एकच धर्म हिंदू धर्म
भगवा न उतरण्यासाठी पालघर विषय चांगला हाताळावा...नाहीतर पराभव निश्चित...हरयाणा हिंदू मतांमुळे मिळाला...महाराष्ट्रात ह्यांची करणी ठरवेल ह्यांना खरच हिंदूंची चाड आहे क
Prabhakarji धन्यवाद तुम्हाला सर्व जनतेनी हरियाणातील देशप्रेमी हिंदुप्रेमी जनतेचे आभार मानले पाहिजे व महाराष्ट्रातील मतदारांनी यातून बोध घ्यावा सर्वांनी एकजुटीने लढा दिला तर काय होते ते दिसले खरच आज सर्व हिंदूंनी फक्त हिंदू राष्ट्र होण्यासाठी एकमताने युतीला मतदान करावे व या लसणाच्या कांद्याना त्यांची जागा दाखवावी
महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आणि विनंती, देशा साठी vote करा 🙏 लुटारू आले तर आर्थिक प्रगती सोबत देशाची, महाराष्ट्राची सुरक्षा धोक्यात येईल 🙏🙏🙏 भारताचे भवितव्य आपल्या हातात आहे
साहेब कस येईल तिथ 90% मुस्लिम असून.ही.29 जागा. bjp जिंकल्या म्हणजे.90.जागा.मिळाल्य सारखं आहे कश्मिरी.जनतेला सॅल्यूट.. भारत आणी.मोदी.म्हणून एवढ्या जागा जिंकून दिल्या... धन्यवाद...❤❤❤❤❤
Muslim samajane kiti hi samor dakhavala ki aamhi suport karu tari te lok je karaych te magun karatat.te lok kadhich bjp la voting karanar nahit.tyanchyasathi kiti changala karaaa.yevda Kashmir madhe vikas karun sudha tyani tyanchi laiki dakhvki
ते कट्टर आहेत. बीजेपी ला कधीच मतदान करणार नाहीत. आणी जेथे जम्मूचे हिंदू एकगठा मतदान करत नाहीत त्यावरून समजा. जब कटेंगे तब जम्मू से भागेंगे आणी नंतर मोदीजी बचाव और हमे फिरसे जम्मूमे बसवो. असं करत सात पिढ्या दुसऱ्या राज्यात शरणगताचे जीवन जगायची वेळ येईल हिंदूंना तेव्हा जाग येईल
विचार स्पष्ट हवा.विकास व राष्ट्रभक्ती ह्या दोन पायांवर उभे असलेल्या कमळाला व धनुष्य बाणाला मी मत देणार.सर्व उमेदवारांना निवडून देणार.एक इतिहास निर्माण करणार.
प्रभाकरजी, जम्मू काश्मीर ला विसरून कसे चालेल! तिथेही प्रथम शांतापूर्ण मतदान झाले, आता निकाल सुध्दा शांततेत लागलें.. इथेही बिजेपी ने चांगला स्कोर केला आहे. धन्यवाद केंद्र सरकार, सैन्य दल, तसेच सर्व सरकारी आधिकारी यांचे विशेष आभार.. मर्यादे मुळे इथेचं पुर्ण विराम. राजेश सुमंत कात्रज, पुणे.४६
आपल्या राज्यांत म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात पण ह्याचीच पुनरावृत्ती होणार , काळजी नसावी आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडावं म्हणजेच मतदान करून हीच विनंती !!! 👍
प्रभाकर, सध्या मी हरीयाणात आहे, येथे गुजर, रोड मराठा समाजाशी संवाद साधला, सिंधू बार्डर आणि बोगस शेतकरी आंदोलन... सरकारला मुद्दाम वेठीस धरणे...या बाबींनी जनता दुखावली होती,तरी लिंब्रांडु पत्रकार चुकीचे पोल दाखवत होते....
Haryana has shown BJP and India how important it is to protect hindutva and respect development . At the same J&K has shown that Muslims don’t care for development and just want to protect kaum. Hope people of Maharashtra are listening
आपण अगदी खरं अन व्यवस्थित सांगितले आहे . महाराष्ट्रान सुद्धा असंच घडलं पाहिजे . त्या साठी आपण सगळेच एकसंघपणे कामाला लागुया महाभकास आघाडीचं काकांच भूत महाराष्ट्रात दफन करून टाकू. दफन होण्यावरच त्यांची अपार श्रद्धा आहे. जय महाराष्ट्र .🙏🙏🚩🚩
Thank you Prabhakarji🙏हे हिंदू बांधवानो, आता तरी जागे व्हा. आता जर डोके जागेवर ठेवून तुम्ही मतदान केले नाहीत, तर तुमच्या आणि तुमच्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मला इतर जमाती बद्दल राग नाही. पण ते जेव्हा स्वतःच्या मर्यादा सोडून वागतात, तेव्हा कठीण परिस्थिती होते. गुजराथ आणि इतर ठिकाणी गणपतीत झालेली दगडफेक आठवून पहा. आपल्या गोजिरवाण्या बाप्पाला इजा केली तेव्हा हृदय विदीर्ण झाले होते. अजूनही मनात संताप उफाळून येतो. म्हणून कळकळीची विनंती करते...विधान सभेला एकवटून महायुतीलाच आपले बहुमोल मत द्या. तुमच्या एकते मधेच सामर्थ्य आहे. 'समजले आणि वर्तले, तेही भाग्य पुरूष जाहले . या वेगळे उरले ते करंटे पुरूष ' या पेक्षा अजून काय म्हणू 🙏🌹🚩🇪🇬🚩🇪🇬🚩🌹🙏