पोंक्षे साहेब अती उत्तम अगदी 100 टक्के सत्य आहे आम्ही उपरे झालो हो राजकारणी लोका सत्ते साठी यांनी माणूस माणसा पासून तोडला खूप दुःख होते आहे काय करू शकतो
जय श्रीराम शरदजी. एकदम जबरदस्त सत्य कथा. कथेतील पाटलांवर आली तशी वेळ प्रत्येक हिन्दुवर येईपर्यंत हिन्दु वाट पाहिल असे नाही वाटतं ? लोकसभेचे निकाल तरी तेच सांगतात ! वंदेमातरम.
जर हे विदेशी आर्य ब्राह्मण भारतात आलेच नसते तर आज भारतातील लोक एकजुटीने असते पण या हरामखोर विदेशी आर्य ब्राम्हणांनी जातीव्यवस्थेत आणि वर्णव्यवस्था मध्ये विष पसरविण्याचे काम भारतातील लोकांमध्ये केलं 😡🤬
खरी परिस्थिती आहे. आठव्या शतकात एकही मुस्लिम भारतात नव्हता, आज पाकिस्तान 24 कोटी, बांगलादेश 23 कोटी, भारतात 35 कोटी, मिळून 82 कोटी मुस्लिम, आणि हिंदू 85 कोटी. आता कल्पना करा, भारत अखंड झाला तर काय होईल?
लोकसंख्येच समीकरण हल्ली आहे तसेच चालू राहिले तर 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल की नाही सांगता येणार नाही, मुस्लिमांची संख्या अशीचवाढत राहिली तर अखंड भारत होण्याऐवजी अखंड पाकिस्तान निश्चित निर्माण होईल यातशंका नाही. बहुतेक भौतिक राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते हिंदू असून देखील स्वतःच्या राजकीय, आर्थिक आणि कौटुंबिक स्वार्थासाठी ते हिंदू धर्माविरुद्ध मुसलमानांना साथ देत आहेत.
ते आले ते सन्माननीय पाहुणे म्हणून आले नाहीत . कत्ले आम , लुटालूट , जाळपोळ , स्त्रियांवर अत्याचार करीत आले , आणि विखुरलेल्या रजपूत , हिंदु राजांचा थोडाबहुत प्रतिकार मोडून काढला . अपवाद राणा प्रताप , शिवाजी महाराज
आम्हाला जाती जातीच्या राहुtya मधे रहायला आवडत. या जाती आणि त्यांच्या अस्मिता जाणीवपुर्वक टोकदार केल्या जात आहेत. अशावेळी हिंदू धर्माचा राजमहाल कसा उभा राहणार?धर्म आणि धर्मातील लोक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय धर्म बलवान होऊच शकत नाही.सर्व हिंदू धर्मीय सक्षम सक्षम कसे होतील याच्या प्रॉपर सूचना राज्यकर्त्यांना करा
त्यांनी आपल्या देशावर आक्रमण करून आपल्यावर थोड थोडकी नाही तर अनेक वर्ष राज्य केलयं.जिसकी लाठी उसकी भैस..आपण हिंदूनी एकजूट होऊन त्यांना देशात घुसूच दिल नसतं तर आज ते असे माजले नसते..चूक आपलीच आहे..
हिंदूनी हिंदुसाठी जगल पाहीजे, चालू वर्तमान पीढीसोबतच येनार्या 50 पिढ्यांचा तरी विचार करुण हे राष्ट्र चालवल पाहीजे, जात पात वैर भेद भांडन विसरली पाहीजेत , पारंपरिक ज्ञान , आनी विज्ञानतंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहीजे, हिंदूनी स्वतालाच स्वतापासून पोरक केलय , शरद पोक्षेंनी सांगीतल हे अगदी खर आहे, अगदी अस्सच अलगदपने भारताला गुलाम बनवल गेल, हया सर्व गोष्ठीवरती एकच उपाय सदैव सजगता जागरुकता, बंधुता एकता, जे काही खरच खर आहे ते खरच आहे,
आदरणीय सर,आपणास संजय पाटील याजकडुन सप्रेम नमस्कार, आपले सतत असेच व्हिडिओ पाहून आपल्या सोबतीत, संगतीत स्वखर्चाने रहाण्याचा माझा विचार चालुआहे अर्थात आपली हरकत नसेल तर हे विचार पुढे टिकुण राहिले पाहिजेत धन्यवाद,
शरद जी खरंच तुम्ही काहीही असले तरी राजकारणात या.स्पष्ट बोळणाऱ्यांची आता जरुरी आहे.एखादा सामान्य माणूस स्पष्ट बोलेल पण त्याचा बोळा होईल पण आपल्याला लोक जाणतात, प्रभावित होतात,v अशांचीच नितांत जरुरी आहे.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन. हो चांगली संधी होती. भरपुर बदल केला हिंदु सनातनी शेतकरीच्या कांद्या निर्यातवर बंदी घातली निर्यात सुरु केली तर निर्यातीवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावला सिजन मध्ये आट्रेलियातुन तिन लाख गठान आयात केल्या सरकारी संपत्ती भांडवलदारांच्या घशात घातली रेल्वे विमा कंपनी सरकारी उद्योग या संधीचा असा उपयोग झाला ना