अशी गाणी किती ही वेळेस ऐकली तरी हवी हवी शी वाटतात ताई जे काही गातात ते पोहचत कारण त्यांची एकाच गाण्याची वेग वेगळी शैली आपण लक्षात घेणे प्रत्येक गाण्याचे निरुपंन अप्रतीम त्या गाण्या बद्दल चा आत्मविश्वास खुप दांडगा आहे कोणतेही गीत किती वेळेस गायिले ते महत्वाच नाही ते कस गायिले हे महत्वाचे