बच्चुभाऊ चे कार्य अगदी 100% चांगलेच आहे यात काही वाद नाही. केवळ एकट्या बच्चुभाऊ मुळे सगळीकडे अलबेला राहील ही भावना ही जनतेने बदलली पाहिजे. बच्चुभाऊ सारखे कार्य करणारे समाजातील अनेक मंडळींना त्या त्या भागांमधून जनतेनीच स्वयंस्फूर्तीने पुढे आणले पाहिजे. बच्चुभाऊ सारख्या लोकांची एक मोठी फळी निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच प्रस्थापितांची हांजी हंजी करणे सामान्य जनतेने सोडले पाहिजे. पिढ्यानपिढ्या काही ठराविक घराणेच या राज्यात राज्य करत आहेत. त्याचा विचार अगोदर जनतेने केला पाहिजे. व सामान्य परिस्थितीतल्या चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे आणले पाहिजे.
बघू भिऊ, तुमचे कार्य हे सर्व सामान्यासाठीचे उत्तम आहे! आमची आपणास नम्र विनंती आहे, कि आपण आदरणीय जरांगे पाटील, दलीत, मुस्लिम यांना (प्रकाश आंबेडकरानां सोडून) घेऊन जबरदस्त, आघाडी तयार करा! विजय तुमचाच आहे! व सी. एम. तुम्हीच व्हावे! ह्या बाजार बुणग्या पक्षानां पाडून टाका! ते देशाच्या प्रगतीचे स्पीड ब्रेकर आहेत. स्वार्थी, आहेत.
@@GovardhanIngale-q7q बरोबर ते बरोबर हे ठिक आहे पण कार्यकर्ते किती चुकीचे वागले त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या व निच प्रवृत्ती च्या वागण्याचा दूसऱ्याना किती त्रास होतो अशा प्रवृत्ती ला पक्ष पाठीशी घालतो याला पण बरोबर म्हनणार काॽ
बच्यु भाऊ मनोज जरांगे पाटील यांणा सोबत घेऊन सर्व समाजाला, शेतकरी,व मराठा आरक्षण या मुद्याला अनुसरुन निवडनुकीला सामोरे जावें ही जनतेची आशा आहें फक्त ईतर पक्ष प्रकाश आंबेडकर सोडून आघाड़ी तयार करा भाऊ
खरे तर आधी तुम्हीच संपूर्ण राज्याची माफी मागावी कारण तुम्हीच उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात सहकारी होते. सरकार सोबत राहून सरकार वर टीका करता ही दुप्पटी भुमिका आहे.
भाऊ..... बच्चुभाऊ कडू एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेल्याचे एक कारण आहे दिव्यांगना साठी विधानसभेमध्ये एक वेगळं खत निर्माण करण्यासाठी बच्चू भाऊ या अटीवर एकनाथ शिंदे बरोबर गेले होते
बच्चू भाऊ अहमदनगर जिल्ह्यातून बोलत आहे सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरी पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती त्यामुळे ओबीसी सर्टिफिकेट ही मिळत नव्हते कृपया थकीत एज्युकेशन लोन माफ होण्यास विनंती आपण आवाज उठवावा क्रांतिसूर्य जय शिवराय
मराठा मताचे विभाजन करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यापैकी एक हे असेल, कारण बीजेपी ने संभाजी राजेंना पद दिलं ह्यांना मंत्री केलं होतं, ह्यांनी सोबत आंबेडकर घेतले बीजेपी स्पष्ट बहुमत घेणार 🌺🌺
बच्चुभाऊ तुम्ही मुख्यमंत्री व्हावा पण त्यासाठी तुम्ही स्वराज्य पक्ष शेतकरी पक्ष धनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा 18 पगड जात यांना एकत्र घेऊन निवडणूक लढवा
आणि मला वाटतं बच्चू साहेब तुम्ही पहिल्यांदा या खासदार आमदार च्या पगारी पेन्शन ही मेल्यानंतर त्यांच्या बायकांना पेन्शन ही या पहिल्यांदा बंद करा आणि तो पैसा गोरगरीब शेतकऱ्याच्या कामाला लावाल अशी अपेक्षा आहे
ब्चृचू भाऊ, तुम्ही मुख्यमंत्री झाले तर, तुमचे कडूनही काही चुकीचे घडू शकते. नाचता येईना अंगण वाकडे, टीका करणे साठी हुशारी लागत नसते. सरकार मध्ये मंत्री पद मिळाले असते तर ते मुख्यमंत्री यांना कान धरून माफी मागण्याची भाषा बोलले असते का?
यांचं भाषण फक्त ऐकण्यास चांगले वाटते एखाद्या गरीब सामान्य माणसाला रेशन कार्ड भेटू नये यासाठी यांच्या कार्यकर्त्यांमार्फत किती त्रास सहन करावा लागतो गरिबावर कसे अन्याय करतात हे एकदा बघितले पाहिजे
Jarange jala sangtil thala matdan Karu nahi only maha viti la matdan karwaye he namra vinit ahe Karan centre madhe govt bjp che ahe tar maharashtra centre fund alot karil wa maharashtra cha vikas hoil.